()॥५॥४/८॥२5७/१|_
(3२,२२४
0[) 192966
/ ४०९8]
॥४9७--/॥४])
मनोहर ग्रँंथमाला प्रकारहन ४३ वें
मानसचित्रे
लेखक भे
गंगाधर गाडगीळ, एम ए.
शके १८६८ ] प्रथमावात्ते [ आक्टोबर १९४६
किंमत २॥ रुपये
प्रकाशक :
झनोहर महादेव केळकर
मनोहर प्रेथमाळा
१९६८५ टिळक रस्ता, पुणं २.
पुढील आदृत्तीसंबंधींचे सर्व अधिकार लेखकाधीन
मुद्रक
न. वि. सरवेदषापांड
आदरदी मुद्रणारूय,
१९९]९ सदाशिव, पुणे ३,
| ती. सो. आई व बावांत-- | ती. सो. आई व बाबांस-- |
अनुक्रमणिका
९७४ % ७.७१?
अ. न.
१ मोहन
२ गणूचे लग्न
४ स्वप्नरंजन
४ रिकामी बस ...
५ मीलन
६ कशी झाली गंमत
७ चुंबन
८ चुकडेली प्रेमकथा
९ नर्वे जग
१० प्रिया आणि मांजर
११ उतू गेढेले दूध
१९ बाई शाळा सोडून जातात
१२ थकवा ी
१४१
आशीवांद
रा गाडगीळ हे एक होतकरू वाड्मय-लेखक दिसतात त्याच्या लघुकथाप्चें
हें पुस्तक मीं वाचळें बहुतेक सगळय़ाच गोष्टी वाचनीय आहेत. व त्यातील
काहीं मी पूर्वी मासिक पुस्तकात वाचल्या होत्या त्यापैकीं विशेष शिकारसच
करावयाची तर मी खालील गोष्टींची करीन
बाओ शाळा सोडून जातात, प्रिया आणि मांजर, स्वप्नरंजन,
व रिकामी बस; पण अभिरुचीची एकच कसोटी असत नाहीं. निर-
निराळ्या वाचकाना निरनिराळ्या कारणाकरिता निरनिराळ्याच लघुकथा
आवडतात. रा गाडगीळ याची विवेचनपद्धति मुळीच कंटाळवाणी होत
नाहीं मात्र प्रत्येक गोष्टीत सारखाच रंग भरतो असें हटकून होत नाहीं हल्लींच्या
तरुण मडळीचें वाड्मयलेखन पाहिलें म्हणजे त्यानीं आपल्या यक्षाच्या
ध्येयाला पंधरा वीस वर्षे मागे ओढलें व हस्तगत केलें असें म्हणता येईल.
सरवेच गोष्टींत पुढील पिढी हो मागच्या पिढीला मागें टाकील यात काय
नवल €
न चि. केळकर,
७-१०-४६
प्रकाशकाचे पान
माझे मित्र प्रा गंगाधर गाडगीळ यांच्या लघुकथाचा सम्रह मनोहर ग्रंथ-
माठेतून प्रसिद्ध करताना मळा आनदच नव्हे तर अभिमान वाटत आहे आठ
वर्षे सपादन व्यवसाय करताना उोगराऐवढी रद्दो मला वाचावी लागठी आहे
आणि अनेक वेळी डोगर रिठ्ठन क!ःटे अगर खडे य़ा व्यतिरिक्त काहींच दृष्टीस
पटत नाहीं पण केव्हा केव्हा अनपेश्षतपर्गे एझादा गोड पाण्याचा प्रवाह
सापडतो किंवा एकादे सुरेख कोरीव लेणेडि दृष्टीस पडते
अशाच अनपेक्षित रीत॑न कादीं चागळे लेखक माझ्या हातीं लागलें त्याचें
कतेत्व साहित्यक्षेत्रात आता. मारता पावलेले मा दितत आहे श्री
गाडगोळ हे अशा लेखफापेझीच ए५ आहेत त्याची पडिली गोण ' परया आगि
माजर ? प्रथम वारमयशोभय त्यांच्या विद्याथांद ।तच प्रसिदट साठी आगि
नंतरहि त्यानी पुष्कळशा गोष्टो वारस गोभतच ठळिटिया आरभी ते विनोदी
कथाच लिटित असत पण नतर त्याचे अव शोऊन जसजसे याटत गेले आणि
आ।कलनशक्ति प्रगभ झाळी तसेतसे _.नोदी कथांच्या चक्कातन ते आपणहून
बाहेर पडळे या सम्रहातहि त्यान्या विनोरी गोष्टी त्यानी गाळया आहेत.
आणि आज ज्या मनोविश्हछषणात्कक कथा ते लिहीत आहेत--मातत्यिकोतिद
त्याळा काय नाव देतील माहीत नाटी--त्या प्रकारावर ते मागून स्विर झाले.
अर्थात् त्यातटि अवलोकनाची सश्मता आणि नाविन्य भरपूर आढळेल
त्याचें काहीं लखन मी पूर्वी परत केळे व माह्या दृष्टोन खाजगी रीतीनें
टीकात्मक सूचनाहि केल्या पण त्याचा गाडगीळानीं कवीच राग न मानता
बेथक्तिक स्नेह वाढविला आज अन्य नियतकालिके त्याच्या कला साक्षेपाने
मागवीत आहेत व उद्या अहमहमिक्रेने मागपितील पण तरीहि त्यानी वाड्मय-
शोभेशीं असलेले स्नेहबंधन कायरम ठेवलेळे आहे. यातच त्याचें सोजन्य आहे
आणि त्याचाच मला आनंद वाटतो
गाडगीळाची पहिली गोष्ट वाट्म१शोभेत आली, पहिलें प्स्तक मनोहर
ग्रंथमाला प्रसिद्ध करीत आहे. यापुढें वाढत्या क्षेत्रात त्याची लेखणो संचार
करील तरी पण ही पहिली स्मृति त्यानाहि नेहमीच सुखद वाटेल अशी माझी
खात्री आहे.
४*>_ च
बवदून
उवेसाम'न्यपणें मराठी वाचकाच्या हालात ज्या लघुकवा पडतात, त्याहून
ह्या लघुकथा निराळ्या व घेशिष्टयपूर्ण आहेत असा विश्वास वाटल्यामुळेंच
मी त्या संग्रइरूयाने वाचकाभ सादर करीत आह.
विषमवेचित्र्य ब सद्म मनोचित्रण हवी ह्या संग्रहाची ठळक वैशिष्ट्ये
आहेत असे म्हणता यईल. आणि मुळाच्या स्वभावावर व मनोव्यापारावर
आधारलेल्या ज्या काहीं लघुर्था १थे सम्रदित केलेन्या आहेत त्या वाच-
काच्या पर्तसतीस उतरल्या तर मला विनअष आनंद होईल.
वास्तब जगाच्या माझ्य़ा निरीक्षणातूनच ह्या लघुकथाचा जन्म झाला
आहे. त्ग निरीक्षणाला टराजिक वाड श्रीन सकेताच्या मर्यादा नपाव्या
असा सी पर्श्निःपूनक प्रयत्न केला आद अर्से असलें तरी रूढ संकेत व
अवास्तअ प्रसंग ह्यार्नी माझी नन्तर चुकवून, ह्या लघुकथात प्रवेश केला
नसल अर्ल म्हणता येत नाही.
ल्घुकुथेच्या तंत्राच्या कारही ठराविक साच्यात ह्या कथा बहुधा बसणार
नाहीत. पण लघुकथा परिणामकारक करण्याकरिता, कार्द्दी तान्नक युक्त्या
सुचल्या त्याप्रमाणें, मीं योजिल्या आहेत.
कुठच्याहि सामाजिक अगर राजकीय मतप्रणालींचा इतुपुरःसर पुरस्कार
करण्याकरिता ह्या लघुकथा लिहिलल्या नाहीत, जीवनात ज काही वैशिष्टय-
पूर्ण ( 5111047 3 छउ कट अनुमब्र( €21)९11९11065 ी, मला आले, त्याची
पुनांनमित म्हणजेच निवेदन करणें इंच ह्या लघुकथाचे कार्य आहे,
ह्या संग्रहातील लघुरूथात काही दोष आहेत ह्याची मला जाणीव आहे. ह्या
लघुकथा बहुधा कालेज जीवनाच्या उत्तराधात अगर त्यानंतर लवकरच लिहिल्या
गोल्या आणि त्या वयात मक्णसाच्या मनोवृत्तीत जो पोचट स्वझाळुपणा
ब जी कृत्रिम भाबनाविबशता असते, त्याची झळ ह्या लघुकथाना मधून मधून
ळारललीा आढळून येईल, त्याततप्रमाणें भाषाशेळींत आणि निबेदन पड-
तींत बोजडपणाचा दोष मधून मधून डोकावतो,
[२]
पण रचनेचा आणि परिणामाचा एकसंधीपणा बिघडू नये, म्हणून
हे दोष सुघारण्याचा प्रयत्न मीं केलेला नाही.
बरीळ दोष वाचकांनी गोड करून घ्यावे, अशी विनंति आहे. इतर काहीं
दोष कोणास आढळले तर त्यानी कृपा करून ते माझ्या नजरेस आणावे.
ह्या लघुकथा ह्यापूर्वी निरनिराळ्या मातिक्रातून प्रासेद्ध झालेल्या आहेत.
त्या पुस्तकरूपाने प्रशिद्ध करण्यास ज्या संपादकांनी परवानगी दिली त्याचा
मरी आभारी आई. त्याचप्रमाणें ज्या वाचकानी त्यांचे वेळोंबेळी
कोतक केळे, त्याचाहि मी आभारी आई.
प्रिय मनोहर अळतेकर ह्यानें सूचनाच्या व टीकेच्या द्वारें मळा जी अमूल्य
मदत केली आहे तिचा पुरेसा निर्देश कसा करावा तें कळत नाहीं व मला
सतत प्रोत्साहन दिल्याबद्दळ श्री, मनोहर केळकर ह्याचेहि मनःपूर्वक आभार
मानणें अवर आहे,
सरतेशेवटी माझ्या लेखनाचे सतत प्रेमळपणे कोतुरू करणाऱ्या माझ्या
आईचा प्रेमपूर्वक निदेश केल्याशिवाय मला हें निवेदन संपविता येत नाही.
पुरत,
१६ ९-१९४६ गंगाघर गाडगीळ
मोहन 4
कोणीर्से बेऊन आईला निरोप सागितला कीं पुण्याच्या मावशीच्या
छ्बीर्च लम ठरलें आहे.
आतां त्या क्षणाला तरी मोहनला मावशीच्या छत्रीविषवी इतकीदेखील
कदर वाटत नव्हती,
तो एका पातेल्यांत बसून गरगरा फिरत होता. आणि त्याला बाटत
होते की आपण प्रक फार मोठा नवीन शोध लावला आहे. तादुळ ठेवण्या-
करिता जे पातेले आजपर्यंत वापरले गेळे त्याचा असा नाविन्यपूर्ण उपयोग
करता येईल ही कल्पना शशीलाच काय पण त्याच्या पुस्तकातल्या ठेंगुजी-
लाहि सुचली नसावी.
मोहनला कळेना कीं सारखें काम करणारी आपली आई अशी पाते-
ल्यात बसून गरगरा का फिरत नाही, म्हणून तो मोठ्याने ओरडूं लागला,
५“ झाई ! पाहा मी कश्ची गेमत करतोय. ”
एरवी आईने मोइनच्या ओरढ्याकडे दुलंक्ष केलें असते. पण आाता
त्यामुळे निरोप धड ऐकू बेईंना. म्हणून रागावून तिर्ने मोहनर्चे बकोट धरून
त्याला पातेल्याच्याबाहेर काढलें, त्याच्या पार्ठीत एक घपका मारला,
आणि पातेळें जाग्यावर ठेवलें.
अथोतूच मोहन खूप रागावला. त्याला आईचा राग आला; त्या निरोप
सागणाऱ्या माणसाचा राग आला. आणि सवीत जास्त राग कोणाचा आला
असेळ तर तो त्या मावशीच्या छबीचा.
छबी ! नांवच किती राग येण्यासारखं होते पाहा !
: मानसचित्रे
मोहन पुटपुटला, “ छबिटली, फिबिटली । ” आणि त्या छबीला
मारण्याकरिता त्यार्ने हातवारे केले,
शिवाय असे कीं मोहन जरी गरगरा फिरायचा थाबला होता तरी त्याचें
डोकें बेटें अजुनहि फिरत होते. आणि त्यामुळे त्याला राग बेत होता
आणि आश्चयहि वाटत होतें.
रागावून मोइन खिडकीबाहेर पाहात उभा राहिला होता. राग आला
म्हणजे शश्ीदेखील असाच उभा राहत असे. ताईंदेखील !
इतक्यात चपलांचा आवाज आला आणि मोइनर्ने ओळखले की ताई
बाहेर चालली होती. आणि मग एका आठवणीने टुणदिशी डोक्यात उडी
मारली. ताईनें त्याला एक अवघड इंग्रजी वाका शिकवून ठेवलें शेर्ते.
काय बरें ! दै, ' विश यू गुड लक्. ' आणि ते ती बाहेर जाताना म्हणा-
यचे होते.
चक्क विसरला होता कीं तो सगळे हं ।! तरी सकाळीं त्याने ते वाक्य
पुष्कळदा घोकलें होते; आणि आईच्या पेशाच्या पिशवीसारखी त्याच्या
डोक्यात पिशवी होती तिच्यात ठेवून दिलें होतें,
आता आठवण झाली म्हणून ठीक ! नाहीं तर केवढा घोटाळा झाला असता !
ताई“ अधा जिना उतरली होती तरी धावत जाऊन त्यार्ने ते
चाक्ब म्हटल.
ताई इंसली, परत फिरली, आणि तिर्ने त्याचा गालगुच्चा घेतला, मोइनला
खूप मोज वाटली. अगदीं कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. केवढी मोठी
जबाबदारी पार पाडली होती त्यानें !
लाब लाब टागा टाकीत तो घरात आला. तद्यी आईँर्ने उचलून त्याचा
मुका घेतला.
आहेच्या मधाचच्या रागावण्याची त्याला आठवण झाली, आणि
आपल्या अपमानाची भरपाई करण्याकरिता तो गाल पुसून रागानें म्हणाला,
6 झाम्ही नाही जा. आता कशाला ! ”"
पण आशे परत त्याचा मुका घेऊन म्हणाढी, “ आता आपण
पुण्याला जायर्चे. ”
मोहन ड्
त्या शब्दांनी मोहनर्चे सारं कुतूहल आणि सारी उत्सुकता एकदम जाणत
झाली. अनेक प्रश्न गंभीर चेहेरे करून त्याच्यापुर्ढ उभे राहिले.
तो मोठ्या जबाबदार स्वराने आईला म्हणाला, “ आई, हें पुर्ण किती
लाब आहे ग १? मामीच्या घराइतक ? ”?
५ छे, रे. मामीर्चे घर तर इथें जवळ आहे. ?
मोहनर्न आपल्या कल्पनाशक्तीला खूप ताण दिला, आणि मोठाले डोळे
करून तो म्हणाला, “ मग £ आत्याबाईच्या घराइतकं ? ”
आई म्हणाली, “ छे, रे. खूप दूर आहे. आगगारडीतून जावें लागतें तेथे, !?
आपव्यात्राईच्या धराहून एखादे ठिकाण दूर असूं शकेल ही मोहनला
कल्पनाच नव्हती. आणि त्यामुळे त्या भयंकर लावपणाचची कल्पना येण्यासाठी
तो खूप डोके चालवू लागला.
लाब म्हणजे किती लाब ? गच्चीवरून दिसणाऱ्या डोंगराइतके की अगदी
आकाहाइतक ? हा, आठवले | त्यानें शशीच्या तोंडून असें ऐकलं होते कीं
रामाची शैडी अगदी खूप खूप लाब आहे. आणि त्याने असा कयास
बाघला कां पुणे हँ रामाच्या शाडीइतकेच लाब असार्वे.
एवढी मोठी बातमी मिळाल्यावर आईजवळ थाबर्णे शक्यच नव्ह्ते.
घडपडून तो आईच्या कडेवरून उतरला आणि मुलखगिरीवर निघाला,
वाटेत त्याला सान्याची कमळी दिसली. दोंबडी आणि भाडखोर!
त्याला ती मुळींच आझडत नसे. पण ही बातमी पोटात राहायळाच तबार
नव्हती,
तो म्हणाला, “' आम्ही पुण्याळा जाणार आहोत. ”?
कमळीनें शझिपऱ्या सावरीत विचारले, “ केव्हा!”
गभीर चेहरा करून मोहन म्हणाला, “' परवा, म्हणजे उद्याच्या
परवा. ? ( कालगणनेच्या बाबतींत अजून मोइन'चे फार घोटाळे होत असत, )
प्रसंगाचे गामीये कमळीच्या डोक्यांत शिरल्यासारखें दिसेना. म्हणून
मोहृन परत म्हणाला, “' आमर्चे पुर्णे ( पुण्यावर मोहइनचा हक्क आता झयाबीत
झाला होता ) किती लाब आहे ठाऊक आहे का तुला ! अगर्दी खूप!
रामाच्या शेंडीइतक ! तुला काय माहीत आहे ! ”
कमळी झिपऱ्या सावरीत भाडखोरपणें म्हणाली, “ आम्हाळा माहीत
४ मानसचित्रे
आहे म्हटळें. आम्ही गेला होतो धुळ्याला. तें तर रामाच्या शेंडीपासून
सीतेच्या वेणीइत्के लांब आहे, तुम्हाला काय ठाऊक आहे! ”
मोहनला धक्काच बसला. रामाची शंडी ही देखील लाबीची कमाल
मर्यादा नव्हती तर !
त्याला काहीं प्रत्युत्तर सुचेना, पण पुर्णे हें धुळ्याहून झआघिक लाब आहे
अशी मात्र त्याची खात्री होती.
तो फार गोंधळला. आणि आपल्याला निरुत्तर करणाऱ्या कमळीचचा त्याला
खूप राग आला. तिच्या वादकोशल्याचें कोतुक करण्याची खेळाडू वृत्ति अजन
त्याच्या मनात निमाण व्हायची होती. त्याचें नाक फुगले, आठ पुढे आले
आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “ नाहींच मुळीं. आमर्चे पुर्णेच
लाब आहे, ” आणि वादविवादातील आपल्या जयावर अखेरचा शिक्का
मारण्याकरिता तो मोठयाने ओरडला, “ हो, हो, हो.
पण कमळी तेवढ्यात काहीतरी दुष्टपणारनें बोललीच. त्यामुळें मोहन
अधिकच रागावला. शेवटीं त्या दोघाची मारामारी झाली, मोहननें कमळी-
च्या झिपऱ्या ओढल्या, कमळीर्ने त्याच्या तोंडाला बोचकारले.
अखेर दोघे रडत घरात गेडी. आणि त्याच्या भावनाना झालेल्या विलक्षण
दुखापतीवर खाऊची विलक्षण गुगकारी मलमपट्टी करावी लागली.
भर श्र शः
सथ्याकाळीं मोहन फार महत्त्वाच्या कामात गुंतला होता. ताईच्या
खणातून त्यानें तिची चकचकीत कंपासपेटी काढून घेतली होती. आणि
शोशीच्या मोठ्या वह्दीवर तो चित्रे काढीत होता,
ताई शेपटा घालन बाहेर जात आहे असे चित्र त्याने काढले होते. चित्र
कर्स छान आले होते. ताईचे डोके कर्से आवळ्यासारखे आले होते
नाकाच्या ठिकाणीं एक सुरेखसा उंचवटा काढायला तो मुळींच विसरला
नव्हता. शेपटा चांगला पाठीला चिकटला होता, आणि तिर्ने हातात
बिस्किटासारखी दिसणारी पर्स घेतली होती.
मोहन स्वतःच्या चित्रकलेवर बेहद्द खूष झाला होता. इतका कीं ' बाई
कोणी साजा केळा ? ( बाई तिन्हीसाजा झाल्या ) हें लोकप्रिय गीत तो
मोहन "५
गुणगुजत होता आणि कोणीतरी आपल्या चित्रकलेचे कोतुक करावे असें
त्याला वाटत होते.
इतक्यात दादा तेर्थे थेऊन म्हणाला, “ काय चाललें आहे, मोहनराज !”
महत्त्वपूर्ण स्वरात मोहून म्हणाला, “ मी चित्र काढतो आई.
दादाने त्याचे चित्र निरखून पाहिळे. पण नीटशी काही कल्पना येईना.
म्हणून त्यानें विचारलें, “ कसलं रे?”
मोहन चित्रातल्या ताईला एक भला मोठा कान चिकटवून म्हणाला, 'ताईर्चे.?
दादा हंसून म्हणाला, “ ताई होय ही ! झोपढी आहे वाटतें १ ?
मोहनला दादाच्या अज्ञानाचे इंसू आलें, तो म्हणाला, “नाहीं. ती
उभी आहे. ”
दादा म्टणाढा, “ अरे चल, ती झोपली आहे. तुला काही कळत नाही.
मोहइननें विलक्षण आश्चयाने दादाकडे पाहिळे, म्हणे मोहनला कळत
नव्ह्ते ! अशी कोणती महत्त्वाची माहिती होती कॉ ती मोहनला ठाऊक
नव्हती ! टेलिफोनमर्ध्ये बोलताना ' इलाव् हलावू ? करावे लागतें हें त्याला
माहीत होतं, घड्याळात अडीच वाजतात इं माहीत होतें, आत्यावाईेच्याकडे
टाममधून जाताना तिकीटवाल्याला काय सागार्वे लागते ते माहीत शेते,
कावळ्याचे घर शेणाचे होते हें तर तो श्यीच्या पुस्तकातून वाचत असे;
आणि कानांत एक खिडकीला लावतात तसला पडदा असतो ही महत्त्वपूर्ण
माहिती देखील शाशी पुस्तक वाचत असताना त्याने ऐकली होती.
पण हं सारें दादाला कसें सागावे तें त्याला कळेना. आणि दादा तर
सारखा म्हणत होता काँ “ मोद्दनला काही कळत नाहीं, ”
शेबटी तो रागावून म्हणाला, “ अशाने मी तुला पुण्याला नेणार
नाहीं बरं का, ”
ह्या घमकीनें मात्र दादा घाबरला,
......हतक्यांत शशी कुठुनसा ओरडत आला. त्यानें मोइनच्या
हातातील बद्दी आणि पेटी हिसकून घेतली, आणि मोइनचा मला मोठा
गाळगुच्चा घेतळा. मोहनला आणखीडि खूप प्रसाद मिळाला असता, पण
दादाने त्याचा बचाव केला.
मोहन फार रागावला, शशीर्ने तेवढी चित्रे काढायची, वर्ह्दीत लिहायर्चे,
क्ट
द्द मानसचित्रे
५४१५ “% ./४४४१५/१४./११. “ी
५४९१६ ४४.”*१५४../ ४ २४.७८” ४७.” “हीच
क्रिकेट खेळायला जायर्चे, फार काय शिरापुरी घेऊन ट्पिला जायर्चे. आणि
मोइनर्ने मात्र का55ही करायर्चे नाही. वाण्याकडून वड्यादेखीलळ आणा-
यच्या नाहींत.
त्याला विलक्षण खिन्नता वाटली, आपल्या आवडत्या लाकडी घोड्याला-
देखील त्यानें खुशाल फेकून दिलें.
बाहेर येऊन तो आईला चिकटून उभा राहिला. आईचें आणि बाबाचे
गेभीर संभाषण चालले होते. पुण्याला जाण्याकरिता तिकिर्टे काढायची होतीं.
आणि इली तिकिटे मिळणे फार कठीण होतें.
मोहनचें लक्ष ताबडतोब त्या बोलण्याकडे वेधले. त्यालाहि पुण्याला
जायचे होते ना ! त्याचें तिकीट काढायला आई. विसरली असती म्हणजे
मोठाच घोटाळा झाला असता. आणि ह्या मोठ्या माणसावर विश्वास
टाकाथची मुळींच सोय नव्हती. लहान मलाचीं कार्मे तीं हटकून विसरतात.
बाबानी अजून त्याला सायकल कुठे आणली होती !
म्हणून हलक्या स्वरात त्याने आइला आठवण केली, “ माझें पण
तिकिट काढ इं. ”
तशी बाबानीं त्याच्याकडे पाहिळे, आणि इंसून ते म्हणाले, “ छट् तुझें
काढायचे अर्धे तिकीट
मोहन एकदम खवळला, चिर्त्रे काढायला द्यायची नाहींत तीं नाहीतच
आणि परत तिकीटदेखील अर्धेच काढाबचें म्हणजे मोठा जुलूम होता.
तो रागारागाने म्हणाला, “ मला का म्हणून अर्धे तिकीट ! तुम्हालाच
अर्धे तिकीट, हृलकट, पाजी, बेशरम...... ” तो पुष्कळ शिव्या
शिकला होता.
बाबा रागावून म्हणाले, “ हा, शिव्या नाहीं द्यायच्या, ” आणि त्यानीं
मोहइनच्या पाठीत एक चापटी मारली.
तशी मोहन अधिकच खवळला, आणि हात उगारून बाबाना
मारायळा धावला.
तितक्यात दादार्ने त्याला आवरळ॑ं आणि उचलून बाहेर नेलें म्हणून,
नाहींतर मोहइनने त्या दिवशी बाबाना चागळाच चोप दिला अतता.
शर रॅ 13
मोहन ७
५८४०१०१ अकळ कक. ७१.४ ५५.४ ८५. ८४८ “१.१ ४४१/४४/४४४१/४१४४४४४-/४४ ४४१४४४४४४४ ५८४४-४४-४४" ७" -४./१/ ९५/४५/९६१५”
७.७०. ० ह
मोहन पुण्याला जायची तयारी करीत होता. आपले सगळे कपडे त्याने
गोळा केले. चेंड्ट घेतला, मोडकी कात्री घेतली, फुटक्या फुग्याचा रबर घेतला
आणि अश्या इतर अनेक मोल्यवान वस्तू घेतल्या.
आता ह्या साऱ्या वस्तू काढताना कपाटातळे सगळे कपडे उतकटले गेले
आणि एक बॉक्स् खार्ळी पडली तर त्यात त्याचा दोष काय होता बरें !
मोइनच्या साऱ्या वस्तू त्याच्या छोट्या बेंगेंत खेळीमेळीने बसण्यास
तयार नव्हत्या. आणि त्याना तते बसविण्याच्या प्रयत्नात तो चागलाच
घामाघूम झाला होता.
इतक्यात दादा घाईघाईने घरी आला आणि म्हणाला, “आई ही
बघ तिकिटे आणली आहेत. तुझ्या चहाच्या डब्यावर ठेवलीं आहेत इं.
आणि तसाच घाईने तो निघून गेला.
मोहनने ती तिकिटे पाहिली. आणि त्याच्याविषयी त्याला फारच
काळजी वाटूं लागली.
तीं तिरकेटें साडायची किती शक्यता होती बरे ! कपाटामार्गे फिरणाऱ्या
उंदराला तीं पळवून न्याबला कितीसा वेळ लागला असता ? आणि छता-
जवळ घरटे बाघणाऱ्या त्या लबाड चिमण्या ! वाटेल ती वस्तुत्या उचढून
नेत असत. मोहनच्या पतंगाचा धागा नव्हता का त्यानी अठाच लाबबला १
आणि त्याच्याकडचा रामा चोर आहे असे आई. परवाच म्हणाली
होती तें मोहनला चागलेंच आठवत होते. मोहनर्ने धास्तीच घेतली होती
त्या रामाची. आणि लाब शेंडी असलेले सगळेच चोर असावेत असा त्यानें
कयास बाघला होता.
विलक्षण धास्तावलेल्या नजरेने मोहन त्या तिकिटाच्याकडे पाहूं लागला.
आणि तितक्यात जेव्हा उंदराची खुडबुड त्यान जवळच ऐकली तेव्हां
त्याच्या मनाने एक ठाम निश्चय केला.
त्यानं खुची ओढत आणली, आणि खुर्चीवर चढून त्यानें ती तिकीर्टे
काढून घेतली. त्याला फार आवडलीं तीं. ताबडी, चपटी, छोटीशी. ती
घेऊन थोडा वेळ खेळावे असे देखील त्याला वाटले, पण त्याने आपलें मन
आवरले, आणि तीं सुरक्षितपर्णे आपल्या खिद्यात ठेवून दिलीं.
ह्याहून शहाणपणाने आणि जबाबदारीने वागणे शक्य होते काब !
»५/१०-€५४४५/४५/-०/४५/१-
ह मानसावेत्रे
ह्यानंतर अर्थात् व्हायचे तेंच शाळे. मोहन ती गोष्ट पूर्णपणें विसरून
गेला. इकडे आईने मात्र ती शोध शोध शोधली आणि रडकुंडीळा
आली बिचारी !
शेवटीं दुपारी मोइनरने मोरींत खेळताना कपडे मिजवले ते बदलत अस-
ताना ती तिच्या हाताला लागली. अथात् त्याबरोबर ती खूप उखडली
झआाणि नसते उपदूव्याप केल्याबद्दल तिने मोहनला चागलेंच बदडले,
मोहन बिचारा ओक्साबोक्शी रट्ट ढागला. आपले काय चुकले ते
त्याला कळेना.
लहान भुलाच्यावर जे अनेक अन्याय घडतात त्यातलाच आणखी एक
घडला होता.
जॅ मॅ ्ॅॉ
दुसऱ्या दिवश्लींची सकाळ म्हणजे महत्त्वपूर्जे घटनाचें एक गाठोडेंच
होते. आणि मोहइनदेखीळ फार जबाबदारीने वागत होता.
त्या दिवशी त्याने दुधाऐव्जी चहा हवा म्हणून आईशी मुळींच इष्ट
घरळा नाहीं आणि स्वतःला आघोळ घालायची आईला परवानगी देण्यार्चे
फार मोर्ठे मोदार्य दाखवूनच तो थाबला नाहीं तर त्याने आपल्या डोक्याळा
साबणदेखील लावून घेतला,
पण माणसाच्या ओदार्यबाढा देखील कारही मर्यादा असते.
पुण्याला जाताना ठेंगा, नेहरू शट आणि गाधी टोपी असा पोषाख
करावा असा मोहनचा बेत होता. आणि आईला तो मुळींच
थसंत नव्हता. आईंची विचारसरणी अशी होती कीं मोहइनच्या नेहरू शटबर
आवरसाचे बरेच डाग पडळे होते. लेंगा घाळून चालत असत| त्यात पाय
झअडकून पडण्याची त्याची संवय अजुन मोडळी नव्हती. आणि मोहनची
गाधी टोपी त्याच्या डोक्यावरून कधी खाळीं सरकेळ आणि त्याचे नाक-
डोळे क्षा अद्ृद्य होतील ह्याचा भरंवसा नव्हता. अकद्या परिस्थितींत
मोहनरने ते कपडे घालणे तिळा अनिष्ट बाटत झेतें.
अथात् ह्यातला एकहि मुद्दा मोहनला पटत नव्हता, शर्टवर आन्याचे
थोडेसे डाग पडल्यामुळें तो खराब होतो ही कल्पनाच मुळीं त्याच्या दृष्टीने
चुकीची झेती. तो शर्ट नवा होता, आणि तो नवा राहावा म्हणून त्याने
मोहन ष्
“८०० ८५/'-”'“"-*५€ ही >“ /१ /९./४/५१/९६-० /१ ५.८१.” */४/४/४५/४५४%/ -€ “४६-४७” ५४४४ ५ ४७४४४ ७७ ४७ ७ केर क
२
*>€-४-/१ ५४/१४/१४४१ -/८€४/४/५-/-/४५/००/४५”/ >“५/*-० >“>“«”“
आतायर्येत तो धुवायला टाकायचे नाकारले होर्ते. ळेंगा घातल्यामुळे दादाचा
मोठेपणा आणि रुबाब आपल्यात बऱ्याच प्रमाणात उतरतात अशी त्बाची
प्रमाणिक समजूत होती आणि गाधी टोपीबद्दल म्हणाल तर ती डोक्यावर
तिरपी बसवल्यावर आपल्या आवडत्या वर्तमानपत्रवाल्या पोऱ्याची ऐट
आपल्या अंगात येते हें त्याला कधींच कळून चुकले होते.
आता ती टोपी मधूनमधून त्याच्या डोळ्यावर सरकत असे ही गोष्ट
खरी होती. पण चाळता चालता एका हातानें ती सारखी वर करणें ईं
मोहनला मुळींच त्रासदायक वाटत नसे.
ह्या मतभेदाळा अर्थातच फार गंमीर स्वरूप प्रास झाले. आह खूप
रागाबठी आणि तिर्मे त्याला मारळें देखील, पण दुसरे कपडे अंगावर
घाळून घेण्यास तो बिलकूल तयार नव्हता.
आई पुटपुटत होती, “ छळवादी मेला ! कध्धी कुडे नीटपणे जाऊं
द्यायचा नाही.
मोहन आपला रडत होता. विलक्षण कोंडमारा झाल्यासारखे त्याठा
बाटत होतें. खरोखर त्याला मोठे व्हायचे होते. म्हणजे अशी त्याची
असहाय परित्थाति झाळी नसती. मग त्यानें बाबाच्यासारखे खिशातून
पेठे काढून खूप खूप, सगळे खिठे मरून, खाऊ घेतला असता, समोरच्या
गुजराथ्यातारखे त्याने खूप केस वाढवले असते, आणि त्याचीं टोक त्याच्या
ग्ट्का डोळ्यात गेली असती, त्यान मोठ्या घड्याळाला किली दिली असती;
आणि सान्याच्या कमळीला तर त्याने चागलेंच बदडून काढळ असते.
पण तो कधीकाळी मोठा होणार होता कोण जाणे !
इतक्यांत दादा आला, व त्याने मोहनला सबंध खडू देऊ केला. पण
जेव्हा त्यार्ने आपलें पेन मोइनला स्विशात अडकवायला द्यायचे कबूल केळे
तेन्हा मात्र मोहनराजाची कळी एकदम खुलली आणि इंसतमुखानें त्याने
झापले कपडे चढवले.
जॅ जॅ जॅ
घरातून बाहेर पडताना मोहनळा जोशाच्या मधूचा भेगाण चाफेकराच्या
दामूची फार कॉक आली. पुण्याला जाण्यासारखी महत्त्वाची घटना
त्पाच्या आयुष्यांत घडू तथे ह्याचे त्वाडा फार वाइट वारके.
१० मानसचित्रे
म्हणून त्यानें त्याना पुण्याळा न्यायर्चे कबूल केलें. पण ही गोष्ट जेव्हा
मोहनने आईजवळ काढली तेव्हा ती एकदम त्याच्यावर खेकसळी आणि
तो साराच रम्य बेत ढावळला. मोहन आणि त्याचे नित्र बिचारे
हिरमुसले झाले.
स्टेशनवर आल्यावर मोहन विलक्षण घाबरून गेला. इतका कीं दादाला
झापला हात पकडायची त्यानें पूर्ण परवानगी दिली-नव्हे त्यांमच दादाचा
हात घट्ट धरून ठेवला होता.
स्टेशन म्हणजे एक प्रचंड आणि गुंतारुंतीची गोष्ट होती. आणि
इतका गोंगाट चालला होता तेथे । मोहनला आश्चर्य बाटत होतें कीं बाबा
रागावर्ताल अशी ह्या लोकांना भीति कशी वाटत नाही ? आणि मध्येच एक
मोडी शिटी ऐकूं आली तत्ली मुळीं तो रडायलाच लागला.
इतक्यात एक प्रेमळ वृत्तीचा सुसलमान मोहइनजवळ आला, आणि त्याला
एक खाऊची पिशवी देऊ लागला. मोहनर्ने आनंदानें हात पुढे केला.
अजून त्या म्रुसलमानाइतका सज्जन मनुष्य त्याला भेटळढा नव्हता.
पण आईर्ने मोहनचा हात खसदिशी मागे ओढला, आणि त्या मुसल-
मानाला ती म्हणाळी, “ काहीं नको आहे आम्हाला. ”
मोहनळा आईच्या दुष्टपणाचा कारही अर्थच कळेना. तो फुरंगटून गेला,
ब त्या पुड्याकडे सारखा आझाळभूतपणे पाहात राहिला, आणि ह्या मोठ्या
माणसाना खाबलळा आवडत कसें नाईी ह्याचें त्याला फार आश्चय वाटत होतें.
तितक््षबांत एका लालकपडेवाल्या माणसार्ने त्याचे सामान उचललं.
आणि तो झपाझप पळून गेला. मोहनची बंग देखील होती त्याच्याजवळ,
तें पाहून मोहन चागलाच घाबरला. तो त्या माणसाला म्हणणार होता,
“ अरे, अरे, हं काय ! ” पण तो गप्पच राहिला. त्याला आश्चथ वाटलें:
कीं आई त्या माणसाला काहींच कर्से बोलली नाही.
ह55, सामान गेळेच होते आता चोरीला पण त्याबद्दल तो मुळींच
जबाबदार नव्हता. आणि आईई त्याला रागावली असती तर त्याने सागितले
असतें, ““ मग मीं तिकीटे नीट ठेवली तेव्हा तूं का रागावलीस !
थोड्या वेळाने एक चकचकीत यंत्र हातात घेऊन कट्कट् करणाऱ्या
साहेबाने त्याची तिकिटे तपावळीं आणि त्यांना आत सोडले.
मोहन ११
नशीब कीं त्यानें त्याना : चळे जाव! म्हणून सागितले नाहीं.
मोहनला एकंदरींत तो : कट्कट् ' करणारा साहेब फार आवडला.
तिरपी टोपी घालून सायकलवरून ऐटीत फिरणाऱ्या वर्तमानपत्रवाल्या
पोऱ्यापेक्षाहि अधिक आवडला. म्हणून तो परत परत मान फिरवून त्या
साहेबाकडे पाहात राहिळा. आणि त्यामुळें दादा त्याच्यावर खेकसला देखील.
थोड्या वेळाने गाडी स्टेशनात आली. आणि मग गर्दीच्या लोढ्याबरोबर
दादा त्याला खाद्यावर घेऊन गाडीत कसा चढळा आणि एका लठ्ठ माण-
साशीं कसा भाडायला लागला ते त्याला समजलेच नाही.
त्या लघ माणसाचे ओरडणे ऐकून तो पुरता घाबरून गेला, त्याला
वाटलें कीं तो आता दादाला मारणार, आणि म्हणून तो दादाच्या शर्टचे
टोक धरून रडायला लागला.
शेवटी एकदार्चे भाडण संपले. आणि डोक्यावरची एक मोठी जबाबदारी
उतरल्यासारखे मोहनला वाटले,
मग मोहनर्ने इकडेतिकडे पाहिळ ता त्याचे सगळें सामान आपले
गाडीत होते | त्याची बंगदेखील ! आणि तो लालळकपडेवाला माणूस
त्याच्यासमोर उभा होता. मोहनला खुदकन इंसूं आलें. त्याला कळेना कीं
हा नाहीसा झाला होता कुर्ठे आणे आला कसा ? आणि त्यानें असा
कयास बाघला की शशीच्या गोष्टीतल्या जादुगारातारखा हा मनुष्य असावा.
बराच वेळ झाला तरी गाडी सुरू होईना, आणि मोहनला अशी भीति
वाटायला लागळी को गाडी चालवणारा साहेब आज गाडी चालवायला
विसरला कीं कायर ? म्हणजे चागलाच घोटाळा होणार होता कीं ! पुर्ण
राह्मळे बाजूलाच, प्रण धरीं गेल्यावर सान्यांच्या कमळीने त्याला खुप
चिडवले असते मात्र,
पण गाडी सुरू झाली बुवा एकदाची. स्टेशनवर राहिळेल्या सर्व माण-
साची मोइनला फार कांब वाटली
मग घरें, खाब, झाडे, भराभर घांबायला लागलीं, वारा बायला लागला.
आणि मोहनला इतकी गंमत वाटली कीं तो ताईने शिकविलेडी कविता
खूप मोठ्याने म्हणूं लागला.
१२ मानसचित्र
ह्या कविता म्हणण्याचा एक अनपेक्षित परिणाम झाला, एक लड
गुजराथी त्याच्याकडे पाहून इंसला, आणि मोहनला त्यार्ने एक बिस्किट दिलें.
मोहन फारच खूष्र झाला. इंग्रजी कविता म्हटल्यामुळे अता फायदा
होंतो आणि लट गुजराथी माणसे इतकी चागली असतात हं त्याला मुळींच
माहीत नव्हते.
आता तो परत ती कविता म्हणायला लागला. पण तो लठ्ठ गुजराथी
दसेना अगर त्याला बिस्किटहि देईना. तशी मोहनला त्याचा राग येऊं
लागला. त्याने तीडापुरढे घरलेल्या वर्तमानपत्राचा तर त्याला खूपच राग आला.
मग त्याला झॉप यायला लागली, आणि त्याला स्वझ पडले कीं सान्याच्या
कमळीसारख्या दिसणाऱ्या छबीरचे आणि कटकट करणाऱ्या साहेबाचे लम
लागतं आहे. त्या दोघाच्यामध्ये मोहननें आणि दाशीने एक मोठें बिस्किट
थरळे आहे, आणि ते दोघे मोठमोठ्याने इंग्रजी कविता म्हणत आहेत.... . .
--अभिरुचि, मे १९४६
गणूरचे लभ रे
संध्याकाळ झाली तशी गणूची दाबून ठेवलेली अधीरता अनावर झाली,
आपल्यापुर्ढे अजून किती तरी काम आहे ह्या कल्पनेने त्याने त्रासिकपणे
चाळवाचाळव केली, आणि मग मनात काहीं तरी निश्चय करून तो धाई-
घाईने काम उरकू लागला. दिवाणखान्यातील सर्वे जिनपतावर त्यार्ने
जोरजोराने फडका मारला. जणं काहीं ' तुमच्यामुळे माझा किती खोळंबा
होतो पहा बरे !! अर्से तो त्या जिनसाना खडसावून विचारीत होता.
मग छोट्या मृदुलाचा पसरलेला खेळ तो त्रातिकपर्णे भरू लागला.
सगळ्या प्रकारची भार्डीकुंडी दारू प्यालेल्या माणसाप्रमाणे अस्ताव्मस्त
पडलीं होतीं आणि त्या पसाऱ्यात नव-विवाहित बाहुलाबाहुली मानेवर
मान टाकून पडली होती.
गणू एकदम थबकला, व त्या दृश्याकडे कुतूहलाने पाहूं लागला. आणि
मग्न त्याच्या तोंडावर त्याचें नेहमीर्चे क्षीण हास्य चमकळें, बिलकुल आवाज
न करतां गणू निर्जीवपर्णे इंसूं लागला म्हणजे वाटे कीं प्रम्नुदित होण्याची
त्याच्या मनाची शक्ति जणू नष्ट झाली आहे आणि इंसण्याची यात्रिक
क्रियाच तेवढी त्याच्याजवळ शिलूक राहिली आहे.
गणू भानावर आला तो रघू ड्रायव्हरने त्याच्या पार्ठीत मारलेल्या जबर-
दस्त थापेनें ! आणि त्या बाहुलाबाहुलीकडे पाहून रघू असा काही अंग
घुसळून हंसू लागला कीं, त्याची उंच फरची टोपी आता खालीं पडून
मिळणार अशी गणूला नेहमीप्रमाणे भीति वाटूं लागली, पण नेइमींप्रमार्णे
ती बा वेळी देखील पडली नाही. आणि आपल्या मोठ्या आवाजांत रघू
म्हणाला, “ अरे यार, तुझ्या कारभारणीने तुला एकदम पांगळे
१४ मानसाचेत्रे
“८/%€
1 करी क्ट
केलेलें दिसतेय, संभाळ इं. अरे नबऱ्याना असें पागळ करून त्याच्या
डोक्यावर चढून बसायचे असा या बायकांचा कावाच असतो. ” आपण
एखाद्या गुत बॉबरूटाचा शोध लावला आहे असा आविर्भाव रघूच्या
चेहऱ्यावर दिसत होता. गणू लाजत म्हणाला, '“तर्से नव्हे रे. पण आजच
माझ्या मामाने तिळा मुंबईला झाणली, आता ती माझ्या खोलीवर आहे.
आणि गंमत म्हणजे मामा आज परत मुलखाला गेला. ” एकट्या बाय-
काच्या सहवाठात राहण्याच्या कल्पनेर्ने गणू दचकला.
रघू परत गदगदून हसणार होता. पण गणूनें एकदम त्याला विचारले,
£ अरे, पण लगीन, लगीन म्हणजे आहे तरी काय ही भानगड |! !?
आणि सवे विषयावर ताबडतोब मते देणारा रघू गडबडला. “ अरे,
लम म्हणजे लमझ-आपलं लम रे! एवढें नाही. समजत तुला ? ” हातवारे
करून लगन ह्या बस्तची रूपरेषा आखण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला
रघच्या डोक्यात ज्ञानाने भरळेली प्रचंड टाकी आहे अशी गणूची कल्पना
होती. आणि म्हणून रघून आखलेल्या त्या रूपरेषेचा अथ काय ह्याचा
तो विचार करूं लागला. पण गणूला त्या विचित्र वस्तूची नीटशी कल्पना
येईना, लाजणारी आणि मिणारी एक चिमुरडी छोकरी घरात बेणे एवढाच
ळमझाचा अर्थ की. काय ! आणि ही बायको घरात आली म्हणजे होते
तरी काय ?
त्याची माळकीण शेटजींना पुष्कळ वेळा पान करून देत असे, आणिकर्धी
कधी त्याचे पाब देखील चेपीत असे, आणि हृलक्या आवाजात तीं परस्पराशीं
बोलत असत तरी किती वेळ ! सारंच विचित्र | आपल्या बायकोशी इतका वेळ
अशा तऱ्हेने बोळर्णे त्याला जमले असतं काय! छे, छे ! पण तसें पान खायला
त्याला मजा वाटली असती आणि काम करून करून थकलेले त्याचे पाब
कोणी चेपले असते तर त्याला खूपच आराम वाटला असता. आणि परबां
रघ डायव्हरनें आपल्या बायकोला कशी पण छडीने फोडून काढली होती
आणि तो शिव्या तरी किती ऐटबाज देत होता. गणूनें अजून कोणाला
शरिव्याच दिल्या नव्हत्या आणि रघू डाबव्हरासारखे ऐटीत भाकरी आणा-
-यळा तरी त्यानें कोणाला फर्माविळें होते ! बायको म्हणजे एकंदरींत आपले
काम करायला एक माणूसच म्हणान! !
राणचे लम १५
२०.५ ४४४४ /४/१॥४/४%/ ४४-/४ ४/४४१७/४/४
*“-_१५*/ “न नन
४८/४८/५६४४ -€ “६ *“४/४/१* *५४-/४/४/४५ ४४४ अही: “१ /९/४/ “४९/१९.१४.//%-
आणि रखमा मोलकरणीच्या गालाला परवा शेटजींच्या उमंट चिरं-
जिवानी हात लावला होता त्याचें काय ? हो-हो, तें त्याला माहीत होतें.
कली तरी विचित्र घाणेरडी इच्छा असते ती. तंबाखू नाही खाल्ली म्हणजे
कसा जीव बेचेन होतो, तसेंच होते काही तरी-आणणि त्याचा म्हातारा मामा-
आठ मुळें होतीं त्याला आणि त्याची म्हातारी. आणि घरात काय करायचे,
करस करायचे, हे कसें तो मोठ्या ऐटीत ठरबीत असे. आणि सगळ्याची
काळजी तो किती करीत असे. म्हातारा कावला म्हणजे घरातली सगळी
माणसें कशीं अगर्दी दबकून असत. “ गादीवर बसून हुकूम सोडणारा
शेटजीच असतो नवरा म्हणजे ! ! क्षणभर शोटजींसारखें बसून समोरच्या
भिंतीला दरडावण्याचा मोह गणूला अनावर झाला
“: गणू, अरे गण्या ! मेल्या कान फुटले का रे तुझे ! !? बाइसाइईबाच्या
ह्या सुरेल हाकेने गणू भानावर आला, आणि घाईधाईनें बाइसाहेबाच्या पुढें
जाऊन उभा राहिला. -
“६: काय, करतो आहेस तरी काय इतका वेळ ? दोन तास झाले भाडी
टाकून, अजून नाही. का वेळ झाला घासायला तुला ! ? बाईसाहेबानी
आपल्या रागाला वाव दिला.
£: नाहीं, बाई विसरलो, '” असें काहीसं पुटपुटून त्यान सुस्कारा सोडला.
आणि हे काहीं नबोन नव्ह्ते त्याला. कारण असो नसो, घन्यांने आपल्बाला
ओरडायचे आणि आपण ते ऐकून घ्याबर्चे ह्याची संवय झाली होती
त्याला, आणि कर्घषी क्षी त्याला वाटे कीं काम करण्याबद्दल नोकराला जसा
पगार मिळतो, तसा रागावून घेण्याबद्दलही मिळतो. आणि श्रीमंत माणसे
लठ्ठ असतात ह्यार्चे कारण त्याच्या रागाला असा भरपूर वाव मिळतो इंच
असते असें परवाच त्याला खोकल्यानें जजर झालेल्या पाडून सागितले नव्ह्त
काय £! मोठा गमत्या आहे तो पाहू !
गणूनें मातीचे भाडे फरकन् ओढळें, आणि अगदीं मन लावून भाडी
घासायला सुरुवात केली. मन लावून भार्डी घासली कीं, विचाराना मरपूर
चालना मिळते अशी त्याची समजूत होती. बिचार करायची ज्या माणसाना
संवय नसते त्याना बोद्धिक क्रिया आणि शारीरिक क्रिया ग्रावील भेदच
कळत नाहीं, आणि गणूला कुर्ठे विचार करायची संवय होती ! सांगतीळ
शदे मानसचिर्ञ्र
तें काम करायचे, बोलतील तं ऐकून घ्यायर्चे, खायला कांही छान मिळालें
तर मोठीच मोज, नाही तर आहेच नेहमीचे शिळेपाके अन्न ! आणि वेळ
मिळाला तर लवंडाबचे, नाही. तर चार गप्पा मारायच्या, गप्पाचा विषय
काय?! तर गावची हकीगत, नाहीं तर घरातळी एखादी गंमत.
छोटा धनी आपल्याला आपला फाटका गंजिफ्राक देईल कीं नाहीं किंवा
भाजीला दिलेल्या पैद्यातला एखादा पैसा तंबाखूला उरेल कीं नाही, इच
त्याच्यापुढचे महत्त्वाचे प्रभ असत, आणि आता त्याच्यापुर्ढे केवढा तरी
मोठा बिकट प्रश्न पडला होता. एखाद्या लहान मुलाच्या हातात घड्याळ
सापडल्यावर त्याची जशी स्थिति होते, तशी गणूची स्थिति झाली होती.
गणूच्या डोक्यात परत विचाराचे वेडेवाकडे झोत सुरू झाले. मनुष्य
आयुष्याच्या एखाद्या मोठ्या वळणावर आला कीं त्याच्या मनापुढें आपल्या
पूवायुष्याचें चित्र उभे रहाते. गणूचेहि तसेंच झाले. आणि त्याबरोबर त्याला
काही तरी, कोठें तरी दुखावल्यासारखे वाटलें. आठवणी मनाला नेहमीच
स्वि्न करतात. पण गणूला दुखऱ्या जागेला धक्का लागल्यासारखे वाटल.
रखमा मोलकरीण जशी छोट्या मदुलाच्या डोक्यावर भराभरा पाण्याचे
तांबे ओतून तिला घुतमटून टाकते तठे आपल्याला कोणी तरी केलें आहे
अशी विचित्र कल्पना त्याच्या मनात चमकून गेली.
मह मॅ रॅ
होटजी गावचा खंड वसूल करायला आले होते. पाटलाच्या ओटीवर
बसून दोटजी हिशेब करीत होते. सारे खंडकरी आदबीनें पडवीत उभे राहिले
होते. आणि त्या सर्वाकडे कुतूहलाने पहात गणू दारातच थबकून
उभा झेता.
हिश्लेब पुरा झाला, शेटजींनीं आपली जाड चोपडी काळजीपूर्वक मिट-
बली. आणि आपल्या चष्म्याच्या वरून पाटलाकडे पहात ते म्हणाले,
६ क्षय पाटील, छोकरा मिळेल का इर्थ एखादा ! आमच्या मुंबईला अली-
कडे नोकरच मिळत नाहीं. ”
पाटळांनीं जरा विचार केल्यासारखी मुद्रा करीत चिलमीचा एक झुरका
मारळा आणि खोकल्याची उबळ दाबीत ते म्हणाळे, “ घेऊन जावा ह्या
अणूळा, कामसू हावे पोर. ?
गणचे लय़ १७
«५.४
४४४४१८४ ९१४/४/*५१४/४ ७१४४१४५४१४" ४७७९७१७ ९१४५५०४५१७
गणू एकदम दचकला. पोरका झाल्यापासून तो आपल्या मामाकडे
रहात होता, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यते काम करून आणि
मामीच्या शिव्या ब मार खाऊन आपले पोट भरीत होता. ' आपण ममहला
जायचे ! ह्या कल्पनेने त्याला आश्चर्य, आल्हाद आणि भीति वाटली आणि
तो दाराला अधिकच बिलगून उभा राहिला.
६६: पण लेकाचा चोरीबिरी तर करायचा नाही. ना? होटजॉनी भीति
व्यक्त केली.
£ न्हाई, न्हाई साहेब ! काइ झालं तरी घरंदाजाचं प्वार हाये त्ये. लवू
पाटलाचा पोरगा न्हवं का हा ? पण लख्या त्या मेनीच्या मार्ग लागुनशान्
येडा झाला, अन् दारू पिऊन म्येला. म्हून ह्या पोराची ही दशा ! ”
पाटीळबुवाना आपला अभिजात गोष्टी-वेल्हाळपणा आवरता आला
नाहीं. पण शेटजींनीं एखार्दे कोळिष्टक झाडून टाकार्वे तसे त्याचे बोलणे
झाडून टाकले, आणि लगबगीने उठून ते म्हणाले, “ बरं, बरं, चल तर, !?
आणि गणूच्या डोकीवर भली मोठी टंक देऊन ते छत्री उघडून
चाळू लागले.
भर दुपारची वेळ. आकाद्यातून नुसती तत्त लोइरसाची वृष्टि होत होती.
पायाना चटके बसत होते. डोक्यावरच्या त्या जड बजनानें मान ठणकत
होती. पाय लटपटत होते, घ्याला कोरड पडली होती आणि तोंडावरून
घामाचे केवढे तरी ओघळ वहात होते. इतक्यात शेटजी मार्गे वळून खेंक-
सले, “ पाय मोडले की काब? चल भरभर! ”
आणि तेव्हा गणूळा वाटलें कीं ती जड टूंक शेटजींच्या डोक्यावर
नवढवबावी, आणि डोक्यावर छत्री घेऊन मोठ्या ऐटीर्ने चालत त्याना असें
गुरकवार्वे की- डोक्यावरर्चे ओझें सावरीत गणू लटपटत्या पायांनी शेटजी-
च्या मागून चालला होता.
ज्र नई शै
रस्त्यातून बेताना एक ताबडा भोवरा मिळाल्यामुळे गणू मोठया
खुर्शीत होता. घररी येताच मोटारीच्या तबेल्याच्या आड जाऊन तो भोवरा
फिरवू लागला. वेगानें फिरताना किती ढाळभडक दिसागचा तो. जणूं
२ मानस,
१८ मानसचित्रे
७७०७७४५५१७”
काहीं बत्रिंवकेशवराच्या देवळापुढच्या तळ्यातील ताबर्डे लाल कमळच ! आणि
वेग कमी झाल्यावर तो मान हलवायचा ती तरी किती डौलदार !
इतक्यात दोटजींचा मुलगा मागून आला. आणि त्यार्ने तो भोंबरा झटकन्
उचलून घेतला. गणूला राग आला. त्याने त्याच्या हातातील भोवरा हिसकावून
घेतला, आणि त्याच्या पाठीत एक सुंदर रट्टा ठेवून दिला. शेटजींचा मुलगा
रडत गेला.
थोड्या बेळानें गणूच्या कानावर कडकडाट आला. मागोमाग माल-
कीणबाहे आल्या. मागोमाग पाठीत एक धपाटा बसला. हातातला भोवरा
गेला आणि मग मालकीणबाईर्नी आपल्या मुलाला अगदीं घट्ट हृदयाशी
धरलें आणि त्याचे डोळे पुशीत त्यानी त्याची अगदी गोड शब्दात
समजूत काढली.
आणि मग गणूच्या डोक्यात एक वेडी कल्पना आली की आपणसुद्धा
त्या रागीट मालकिणीच्या कुशींत डोक खुपसावे आणि तिने आपली मधुर
आवाजात समजूत काढावी-गणला त्या रात्री जेवण मिळाले नाहीं
एक तारीख होती. गणूचा पगार झाला. आणि आपला मोल्यवान
धगार हातात घट्ट घरून आता त्यार्चे काय करावें ह्याचा विचार तो करीत
होता. इतक्यात रघूसुद्धा आपला पगार घेऊन तिथें आढळा आणि गणच्या
पाठीवर थाप मारून म्हणाला, आता पहिली गोष्ट म्हणजे छोट्या मिकूला
अंगातले आणायचे. येतोस का बाजारात £ दोघे बाजारात गेळे आणि त्यानीं
भिकूला एक छानदार भडक रंगाचे अंगातले घेतलं. मग ते हातात आल्यावर
भिकू कसा नाचला, आणि त्याला नाचताना पाहून रघू कसा खिदळला,
आणि त्याचें खिदळणें पाहून रघच्या बायकोने कसा रागावल्याचा बहाणा
केला तें गणूला अजून डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होते. आणि गणूला वाटळें
होते की, आपण सुद्धा असे भडक रंगाचे अंगातळें कोणाला तरी भाणून
द्यावे आणि मग अगदीं रघूवारखं खिदळावे. आणि अशा वेळीं आपल्या-
वर रागावल्याचा कोणीं बहाणा केला तर किती मोज उडेल !-: गणूने त्या
पगाराच्या आपल्यासाठी किती तरी वस्तू घेतल्या होत्या, आणि तरी
त्याचें समाधान झाळे नव्हते.
रखमा मोलकरणीला पगार फार थोडा होता. पण तिची पातळें मोठी
गणूखे लझ १९
भपकेबाज असत, आणि आपले काळेभोर तुळतुळीत केस तरी ती किती
चापचोपून बसवीत असे.
आपल्या चोळींत न मावणाऱ्या स्तनभाराची निष्कारण हालचाळ करीत
ती छोट्या मालकाच्या खोलींत गेढी आणि खोली झाडता झाडता तिन
छोट्या मालकाच्या अंगावर फडका मारला तो तरी किती सफाईने. मग
छोट्या मालकानी तिचे दोन्ही हात पकडले होते, आणि दृलक्या आवाजात
थोडा वेळ कुजबूज झाली होती. मग क्षणमर एकदम रखमा दिसेनाशी
झाली आणि ती जेव्हा बाहेर पडळी तेव्हा तिचे चापचोपून बसविलेले केस
विसकटून गेले होते आणि तिच्या डोळ्यात कसली तरी मस्त धुंदी तर-
ळत होती ।
गणूळा वाटले कीं, आपणसुद्धा रखमाचे चापचोपून बसविलेले केस
अशेच विसकटून टाकावे आणि त्या विचाराच्या गुगींत तो दारातून दूर
सरकायला विसरला. गणूला दारात उभा असलेला पाहून छोट्या मालकानीं
त्याला चागला सज्जड दम दिला, आणि कामचुकारपणा न करण्याबद्दल
बजावले, आणि रखमा गणूकडे पाहून फिदीफिदी इंसत तेथून मोठ्या
डोलानें निघून गेली,
मॅ मह 3
गणूची बिचारशुंखाला किती लाबली असती कोण जाणे | पण इतक्यात
त्याची मालकीण ओरडली “' काय रे गणू, किती दिवत लागणार आहेत
भाडी घासायला १ '' गणूर्ने सुस्कारा सोडला आणि तो भाडी विसळू
छागला. कुठून हें लमनाचें संकट आपल्यावर आलें आहे कोण जाणे ! असा
त्रासिक विचार त्यांच्या मनात आल्यावाचून राहिला नाही.
काम आटोपल्यावर गणू भीत भीत शेटजींच्या पुढें गेळा आणि म्हणाला
“६ होट, जाऊं मी आता घरीं ? ” हिशोबाच्या वह्यावरची आपली दृष्टि न
उचलता शेटजी म्हणाले “ हा. ” गणू घाईने निघाला, अजन त्यार्ने
जानक्ीला पाहिली देखील नव्हती धडपणे. पण तो पायऱ्या उतरत असता
शेटजींची हाक आली गणू तसाच मागे फिरला.
“ अरे गणू , मीं तर साफ विसरून गेलो होतों. दुकानावर कोणी
देखीळ नाही. बस बघू जरा तासभर, ” जरा ' आणि ' तासभर ! |
२० मानसचित्रे
गणूला वाटलें की शेटजी आपल्याला तासभर तापलेल्या तव्या-
बर बसाबला तितक्याच सहजतेने सागतील. गणूनने सुस्कारा सोडला. त्याला
आपलें मन मारायची इतकी संवय झाली होती कीं, शेटजींचा त्याला राग
आला नाहीं, अथवा त्यानें आपल्या देवाला दोषही दिला नाहीं. शांतपर्णे
तो दुकानात जाऊन बसला.
दाराला डोके टेकून दूरदूर सरकणाऱ्या त्या तिचित्र भेटीबिषयीं तो
विचार करीत होता. इतक्यात त्याच्या पाठीत एक जोराची थाप बसली
रघू डायव्हर होता तो. शेटजींच्या देखील पाठीत तो थाप कशी मारीत
नाही, ह्यार्च गणडा आश्चथ वाटलें. मग रघू त्याच्या गळ्य़ात हात घाढून
म्हणाला, “ काब दोस्त, चेन आहे बुवा तुझी. मिय्या-बिबीचा संसार !
पण मला जेवायला बोलावलं पाहिजे इं ।! आणि हं बघ, बायकोला अशी
दमात घेशील कीं बंब! नाहीं तर माझ्या बायक्रोसारखी डोक्यावर चढून बठेल
ह |!? आपली बायको आपल्या डोक्यावर बसली आहे अशी एक रघूची आव-
डती कल्यना होती. आणि ती पुनःपुन्हा बोलन दाखवण्यात त्याला मोठी
मोज वाटत असे. रघू असा पुष्कळ बेळ चऱ्हाट बळीत बसला होता. पण
गणूर्ने त्याच्याकडे विशेष लक्षच दिले नाहीं. तासभर झाला तशी त्यार्ने
दुकानाला कुलूप लावलें आणि झपाझप पावले टाकीत तो घरीं निघाला !
आणि एकदम अंगात कसली तरी उष्णता भरल्यासारखे त्याला वाटलें,
घरीं न जाता दूर कुठेतरी पळून जावे असें त्याला वाटू लागले, डोळ्या-
वरचा चष्मा सरसावीत आपल॑ बायको आपल्याला शेटजीप्रमार्णे दरडा-
वील अर्से त्याला वाटलें, त्याला बाटले रखमा मोलकरणीसारखी
आपल्याकडे धुंद नजरेने पहात ती फिदिकिदी इतेल, आणि रघूची उंच
फरची टोपी आपल्या डोक्यावर असती तर फार बर॑झाळें असते अशीही
विचित्र कल्पना त्याच्या डोक्यात चमकून गेली.
वाटेंत एक नारियलबाला शहाळी विकीत बसला होता. इतक्यात एक
गिऱ्हाइक आले. “ अच्छाबाला माल निकालठो ! अशी त्याची ऑडर ऐक-
ताच एक चागल्यापेकी शहाळे उचलल्याचा भाविभोव करून तो नारियेल-
वाला त्याची सपासप शकलं उडवू लागला.
गणूल] त्या उडणाऱ्या शकलाची मोठी गंमत वाटली, आणि मगः
गणूचं लझ २१
२ ..//४५./१७ ७४४... ४ १५४४४७४ ४...
"२७/४४/५७७७
त्याला आपणसुद्धा शकलंच उडवीत चाललो झहे अस वाटू लागलें,
आणि घरी जाईतो त्याने अनेक हकलें उडविली होतीं, आणि तो अगर्दी
थुद होऊन गेला होता.
त्या दिवशीं खोलीचे दार उघडेच होते. आणि कुलूप न काढता
आपण घरात शिरलो ह्याची त्याला मोठी गंमत वाटली. त्याने आपल्या
वाहाणा काढल्या, नेइमीं तो त्या उचलून ठेवीत असे, आज त्याने त्या
तशाच ठेवल्या, आणि त्याला परत गंमत वाटली, त्याला पाय धुवायला
पाणीसुद्धा ठेवळे होते, त्याने पाय धुतले आणि तो पानावर बसला.
आज काही. तों मालकिणीनं पुढे सारलेळे शिळेपार्के अन्न खायला पाना
चर बतला नव्हता. आज मुद्दाम त्यांच्याकरिता बनवलेले ताजे अन्न तो
खाणार होता. त्याने डोलाने आजूबाजूला पाहिलें. त्याची बायका एका
कोपऱ्यात मोठ्या अदबीने उभी होती. त्याने तिच्याकडे नजर फिरविली
तशी तिनें अधिकच मान खालीं घातली, आणि कतली तरी अत्यानंदाची
ऊॉर्म आपल्या अंगातून सळसळून जात आहे असें गणूला वाटलें. तो
मोठ्यानं ओरडून म्हणाला, “ चळ वाढ भात. बघत काय बसळीस ? 7?
आणि आपल्याला एवढ्या मोठ्याने ओरडता येतें यार्चे त्याला कोतुक
वाटले, जानकी लगबगीने उठली आणि तिनें त्याला भात वाढला. पाना-
तल्या सवे वस्तूंचा त्यानें मोठ्या विचारपूवक आस्वाद घेतला आणि मग
तो खेकसला “' काय भात आहे की आबोण ? ”' त्याने धाडकन ताट
आपटले, त्या झावाजानें जानकी किती पण थरारली ।! --खूप मजा असते
लम्न म्हणजे.
“६ पाणी जरा जास्त झाल जणू ” जानकी चाचरत म्हणाली, “ लाज
नाहीं वाटत बोलायला, भात नाहीं येत करता मग येते तरी काय करता ?
आ!” गणू राक्षतासारवा ओरडला, “ उद्या करीन चागला ” जानकीने
कसेबसे उत्तर दिलं.
:६ जास्त बोलूं नको, सांगतों. जास्त नको बोळू ! ” आणि गणूनें
मागचा पुढचा विचार न करता आपल्याजवबळचे पाणी पिण्याचे माडे
तिच्या अंगावर भिस्कावलें, तें तिच्या पायाच्या घोटयावर बसले आणि
ती मटकन् खालीं बसळी, गणूळा वाटळे कीं, पटकन् जाऊन तिढा विचा-
२२ मानसाचेत्रे
रावे ' लागळें का तुला १ ! पण त्याने लगेच आपले मन दाबले. त्याची
मात ठणकते म्हणून त्याच्या मानेवरचे ओझे कर्घी कोणीं उतरले होतें
काय ! आनंदाची आणखी एक छोटी ऊन त्याच्य़ा अंगातून गेळी आणि
ताठर आवाजात तिला किती तरी कार्मे करायला सागून, तो एखाद्या
बादशहासारखा बाहेर खाटल्यावर येऊन पडला. आणि समाधानाने विचार
करताना त्याला वाटलें, “ लम लम्न म्हणतात तें हेंच तर नव्हे ! ”
इतक्यात शेजारच्या खोलीचे दार उघडले, दारूची वसकन् घाण आली,
आणि थोड्याच वेळात शिव्या, मारणे आणि रडणे ह्याचा संमिश्र आवाज
आला. त्या दारुड्या पाडूची गणूला नेहमीप्रमाणे चीड आली. आणि मग
तो एकदम दचकला. त्या अंधाऱ्या खोलीत वावरणाऱ्या त्याच्या नव्या
जोडीदारणींचे दबलेले हुंदके त्याला ऐकूं थेत होते. त्यार्ने तिच्याकडे परत
परत पाहिले. तिने सारं काम आटोपले होते आणि अगदीं एका कोपऱ्यात
एक रकर्टे टाकून ती झापल्या अंगाची अगदी जुडी करून झोपढी होती.
पक दबलेला हुंदका त्याला परत ऐकू आला. र
गणूला वाटलें कीं भर थंडीच्या दिवसात कोणी तरी कपड्याविना रस्त्या-
च्या कडेला काकडत पडले आहे. आणि आपल्याजवळचें काबळें तिच्या
अंगावर टाकून तिला ऊब द्यावी आणि तिच्या हुंदक्याचे इंसं करार्व, अश्या
नाजुक इच्छेने त्याच्या मनात चोरून प्रवेश केला.
आणखी एक हुंदका आला, आणि त्याच वेळीं शेजारच्या खोलीतून
मोठा कोलाहल ऐकू आढळा. आणि गणू उमाळ्यासरशी उठला, ब जानकी-
जवळ जाऊन हळूच बसला. तिर्ने नुकतेच डोळे मिटले होते.
आणि तिचा श्वास जरा जड झाला होता. गणूला काय वाटळें कोण जाणे,
त्याने तिच्या पापण्यावर तरंगणारे अश्रु हलकेच पुसून घेतले.
आपल्या अंगात इतका नाजुकपणा आला कोठून ह्याचें त्याला आश्चर्य वाटलें
आणि कसली तरी गुदगुल्या करणारी संवेदना त्याला उल्हसित करून गेळी.
आणि परत एकदा तिचे भश्र्॒ तो टिपूं लागला.
जानकी एकदम उठली, माणि जवळ बसलेल्या गणूकडे पाहून ती
घाईघाईने उठूं लागली. पण गणूनें तिला उठू दिलें नाही. आणि एखाद्या
कहान मुलाला जवळ घेऊन कुरवाळावें त्से त्यानें तिळा कुरवाळले
गणूचे लझ २३
*“%./% /४१./४../४- १-७
जानकीच्या चेहऱ्यावरून सरकणारे भीति, आश्चय, कृतऱता हे माव पाहून त्याला
वाटले की, दुसऱ्याचे हृदय फुलविण्याची ही जादू आपल्याजवळ आली तरी
कोठून ? जानकी त्याला हलकेच बिलगली, आणि तिच्या मंद श्वासोच्छ-
वाताची सुखद उष्णता हृदयाला पुलकित करीत असता त्याला वाटलं की,
€ लम लय म्हणतात ते हेंच असण्याचा अधिक संभव आहे. !
आणि मग त्याला काय वाटळ॑ कोण जाणे, तो हळूच खालीं सरकला
आणि आपले मस्तक त्यार्ने जानकीच्या कुशींत सरकवले. आणि त्याबरोबर
त्या इवल्यादह्या पोरीच्या मनातील सुस्त वत्सलता जाग्रत झाली आणि तिम
त्याचे मस्तक आपल्या छातोशी घट्ट दाबून धरलें, आणि त्या फाटक्या
कपड्यानी झच्छादिलल्या दीन वक्षःस्थलाची उष्ण बत्सलता अनुभवीत
असता त्यास वाटलें की, “ ळम़ लम म्हणतात ते इंच. ”
आणि त्या विचित्र सुखद अनुभवानीं बावरलेल्या आणि गुदमरलेल्या
गणूला त्याच वेळीं तंब्रावू खाली नाहीं म्हणजे कर्से वाटतें तठ वाटू लागले.
आणि चापचोपून बसवलेळे काळे तुकतुकीत केस विसकटून टाकावे अशी
प्रबळ इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.
आणि त्याढा वाटळं, “' कोण जाणे, लम्न म्हणजे आणखी काय काय
असू शकेल तं! ?”
---वाड्मयश्ोमा, ओगस्ट १९४३
स्वप्नरंजन २
शेवटले पान वाचून वामननें पुस्तक बंद केलें आणि मान वर केली.
रीसचे रूम मंधघारून गेली होती आणि टॉवरवरचें घड्याळ मंजुळ आवा-
जात ठाडेसात वाजल्यार्चे सुचवीत होते.
हातात हात अडकवून त्यानें एक भली मोठी जाम दिली, वाचनाने
जडावळले आपले डोळे हातार्नी चोळले; आणि मग पाब तणावून तो क्षण-
भर स्वस्थ रेळून बसला.
त्याची मान ठणकत होती. डोक अगदीं जड झाले होते. आणि त्याच्या
मनाची आणि शरीराची बिलक्षण विकळ अवस्था झाली होती. नकोत तीं
पुस्तके, नको तो अभ्यास, नको ती परीक्षा..... कुठें तरी दूर निघून
जावे असे त्याला वाटत होतें.
भानावर येऊन तो चटकन् उठला आणि पुस्तके गोळा करून बाहेर
पडला. जवळच अभ्यास करीत बसलेल्या एका सुदर मुलीनें त्याच्याकडे
चचटकन् एक दृष्टिक्षप टाकला तो त्याच्या ध्यानात आला. बाहेर दोनचार
खादीघारी मुर्ले आपापसात कुजबुजत होतीं. त्यापैकी एकाला तो म्हणाला,
“६ क्काय रे? कसली चालली आहे एवढी चर्चा ! /”
५ आमर्चे आपले राजकारण. बाकी तुला काय त्याचे म्हणा. तुझा चाळू
दे अभ्यास, ” आणि तो स्वतःला देशसेवक समजणारा खादीधारी तरुण
विचित्रपर्णे हसला.
खिन्नपर्ण एक सुस्कारा सोडून वामन जिना उतरला. आणि युनिव्हर्तिटी
गार्डनमध्ये पाऊळ टाकतांच, जणू भुताखेतानीं भरलेल्या जीण घरातून
आपण मोकळ्या निव्योज वातावरणात आलो असें त्याला वाटळें,
स्वप्नरंजन १
*-८५८४- “५१६५ ५५-४४ ८४५४४५ ४१४४४४५४४५ “४४४” “४४४४४४८४४४ ०/५/४/५६/५/५/५/९”./ ७७. “7२९ “४५४४५४१ *€४ ४४४५४ -“४/"-/४५/५- ४८/४५/४४४४ ४४४०
गाडनच्या हिरवळीवर बागडणारी उन्हे पार पळून गेलीं होतीं. कोपऱ्या-
कोपऱ्यावर लावलेली फुलझाडे निळसर फुलाच्या गेंदानी कर्थीं अगर्दी
बहरून गेली होतीं. आणि कोंन्व्होकेशन होलच्या परिसरात एक खिश्चन
जोडपें परस्पराना बिलगून बसर्ले होतें.
पाडुरक््या धूसर आकाशाच्या पाश्वभूमीवर सुळक्यासारखा वर गेलेला तो
टॉबर एखाद्या पुराणकालीन अवशेषासारखा भासत होता. एखाद्या बाले-
केने चाहूल लागू न देता यावें आणि चटकन् गळ्याला मिठी मारून ' कर्से
फसवले ) म्हणून इंसावें तसा वाऱ्याचा खेळ चालला होता. आणि पलीकडून
ऐकूं येणारा टंमचा खणखणाट कुठल्या तरी दुसऱ्या जगातून येत आहे असें
वाटत होते,
तें दृश्य पाहून वामनच्या शिगलेल्या मनाला विलक्षण प्रसन्नता वाटली.
किंचित् शीळ घातल्यासारर्खे त्यानें केलें. आणि मग सुंदरसा चहा प्यावा
अशा विचारानं त्यानें वेसाइड इन्? कडे आपला मोर्चा वळवला.
एका कोपऱ्यातल्या टेबलाजवळ तो बसला आणि त्यानें चहाची ओर्डर
दिली. त्या झगझगणाऱ्या विद्युतूप्रकाशात त्याला अधिकच प्रसन्नता वाटली.
पाढऱ्या झुभ्र कपड्यात वेगाने इकडे तिकडे जाणारे वेटस, काऱ्याचमच्याचा
किणकिणाट आणि युरोपियन स्त्रीपुरुषाचा मिश्र हास्यध्वाने...हळूइळू
कसली तरी सूक्ष्म गुंगी त्याच्या मनावर पसरू लागली. दात्ति अंतमुंख झाली.
मनाची एकतान झाली.
रॅ रॅ शर
,.«.निळ्या रंगाची छोटी सुबक गाडी हॉटेलच्या दाराशी बेऊन थडकली,
निळ्या मखमली चप्पलमध्ये खुलणारें एक पाऊल बाहेर डोकावळे आणि मग
अस्मानी रगारचे पातळ नेसलेली एक तरुणी चटकन् खाळीं उतरली, ती
उतरली तेव्हा तिच्या पर्सआडून तिचे वक्षःस्थळ थरारलें ते त्याला म्पष्ट दिसले,
तिची निळसर स्निग्ध खेळकर दृष्टि जेव्हा तिर्ने बामनच्या बाजूडा
फिरवली तेव्हा तो एकदम चमकला...नीला होती ती; आणि एक उष्ण
खाट त्याच्या शरीरभर पसरली.
तिनें जेव्हा हाटेलात प्रवेश केळा तेव्हां चटकन् त्यानें आपली नजर
२ मानसचित्रे
दुसरीकडे फिरवली. तिनें त्याच्याकडे पाहिळे-तो तिच्याकडे पाहात नव्हता
तरी त्याला ते समजलें.
मृदु सुगंधाची एक लकर दरवळली, रेशमी पातळ सळसळलें, आणि
मग जलतरंग वाजावे तसा स्वर कानावर आला “ कसला एवढा विचार
चालला आहे!
तो हंसून म्हणाला, “ दुसऱ्या कोणाचा ! तुझाच. ”
६ हूडूश ? म्हृणून लाजून तिनें दृष्टि खाळीं वळवली आणि विविध
भावछटा तिच्या चेहेऱ्यावर उसळल्या. जणु उसळलेल्या तुषारावर दिस-
णारे इंद्रधनुष्य,
त्या मनोरम संभ्रमाकडे पाहात तो म्हणाला, “ आणि माझ्या कल्पनेत
दिसत होतीस, त्याहूनहि तूं आता सुंदर दिसत आहेस. ”
“ अश्याने मी जाइन इं इथून. ” ती लटक्या रुसव्याने म्हणाली. नांत.
केचें लालित्य तिच्या हालचालीत होतं.
६: बुरे, बरें, आता नाही ” आणि तिचा हात घरून त्याने तिला शेजा-
रच्या खुर्चीवर बसवळें व आणखी चहा मागवला.
६ फार वेळ नाहीं इ बसायचं इथं. ”
६६ म्हणजे ११
“ आपण आता मेटोला जायचं. ” ती लाजत म्हणाली आणि संम-
तीच्या अपेक्षेने तिनें आपले विशाल नील नेत्र त्याच्याकडे लावले,
£ आणि मी नाहीं आला तर! ”
५: आलेच पाहिजे. ? ती ठसक्यात म्हणाली.
“तुका बुवा!”
६८ अला नाहीं माहीत. ” ती लाजळी आणि विषय बदलायच्या हेतूने
तिनें विचारले, “ साखर पाहिजे का आणखी ! ”
« अं,.....हो. ” तो तिच्य़ा डोळ्याकडे पाहात म्हणाला,
६ अं हो काय! साखर कमी लागते ना तुम्हाला ! ” ती त्याच्या
नजरेला नजर देत म्हणाली.
८ तुळा कर्से माहीत !
स्वप्नरजन २७
९५-५५ ब ४ ५-/०--//५.४४५०
७५०४७१./९४६/” 7९ ६.० सय चक ५० ५४५ ५८८४८५४५५४ ४४ ४८/४४/४४४6 ४ */४४४/४४/४/१४/१४७४/९./४.११.५/७७५७/८५१७७९७०९४५५६/९७७० ०८४६-४८
तिर्म चटकन् नजर खालीं वळवली आणि मग हलक्या आवाजात ती
म्हणाली, “' तुम्ही लोकाना विसरलात तरी लोक नाही विसरत तुम्हाला, ,, ”
मोटार वेगानें चाळू लागली. कसळा तरी विय॒तूप्रवाह शरिरातून चालू
आहे असें त्याला वाटत होते. किंचित् शरीरस्पर्श होत होता. लज्जेने
अबनत झालेली आपली दृष्टि वर करून तिने त्याच्या नेन्नात कांहीं तरी
शोधण्याचा प्रयत्त केला. नजरानजर झाली आणि मोटारीने मोठें बळण
घेतल्यामुळे ती त्याच्या अगावर रेलली, चटकन् त्यानें तिळा जवळ ओढळं
व दृढ आलिंगन दिलें.
तिचें मृदु मातळ शरीर त्याच्या बाहुपाश्यात लप्त झाळे, अगदीं चुरून
गेलं आणि तिचे उरोज त्याळा किती लाडिक विरोध करीत होते ! तिच्या
मृदु त्वचेच्या, रेशमी वस्त्राच्या आणि सुगंधी केशकलापाच्या स्पर्शाने आलेली
धुंदी त्याच्या नसानसातून तुडुंब भरली आणि आपल्या शरिरात निर्माण
झालेल्या उन्मादकारक लहरींच्या तस कलोळात तो गुदमरून गेला......
मोठय प्रयातानें वामननें स्वतःचे मन आवरले. ही शरिराची अतृत्ति
कधीं संपत नाहीं, वाढतच जाते हर त्याला माहित होते.
त्र शर मॅ
आपण देशसेवक आहोत अश्या उसन्या ऐटीने मिरविणाऱ्या खादीधारी
मुलाचें ते टोळके ओरडत खिदळत हंटेलात शिरले. ते काहीं तरी मूर्खपणाचे
बोलत असावे ह्याची त्याला खात्री होती. विलक्षण तिरस्काराचा दृष्टिक्षेप
त्यार्ने त्याच्याकडे टाकला. गांधीजींचे शब्द त्याला आठवले, 11018 15
8 ४७5. 111501 आणि का कोण जाणे एकदम त्याचा कठ दाटून आला.
»««.- तापलेल्या धूळभरल्या रत्त्यातून तो वहाणा करकरावीत चालला
होता. अजून दोन मेलाचा पल्ला होता. घामाच्या घारा चेहऱ्यावरून निथ-
ळत होत्या, घोतराच्या सोग्याने त्याने अपला चेहेरा निपटून काढला. आणि
अंमळ सावलींत तो उभा राहिला,
पलीकडे शेतात बांधाच्या शेजारीं एक मूल धुळीत तडफडत होते भाणि
बतक््या आवाजात रडत झेते. पलीकडे लाकडे तोडल्याचा आवाज
येत होता. त्या मुलाची आई लाकर्डे तोडीत-तोडीत कसढीं-चोरत झेती. .
२८ मानसाचेत्रे
खेडेगावात लाकडे चोरणे हा प्रतिष्ठित गुन्हा आहे. सारे लोक तो
होसेने करतात.
त्या मुलाकडे जाऊन त्याने त्याला उचलले. मानवी शरिराच्या स्पर्शाने
त्याला काब सुख झालें कोण जाणे |! पण ते त्याला बिलगळें, रडर्णे थाबले
आणि मग तें त्याच्या छातीशी झटूं लागलें, त्याला काय इर्वे होते ते वाम-
नला समजले,
ही सात ढाख खेड्याना जाळणारी भूक अंशतः तरी कमी करावी म्हणून
ना तो बापूर्जींच्या आदेशावरून खेड्यात आला होता !
जिल्ह्याच्या गावात त्याला किती तरी कार्म उरकावयार्ची होर्ती
खादीविक्रीचा हिशेब पाहायचा होता. ग्रामोद्योग आश्रमात नवीन प्रकारच्या
वस्तू तयार करण्याचा उपक्रम कितपत बशस्वी झाला होता तें पाहायर्चे
होतें आणि शिवाय त्याच्या छोट्या सहकारी संस्थेची आणि शाळेची
कार्मे होताच,
आणि खरेंच ! काशा घरताचे ओषघ आणायचे होते. तो कसला
जगतो म्हणा आता ! आणि मेला तरी त्याचा संसार थोडाच कोरडा पड
णार होता. खेड्यातल्या कुट्धात प्रत्येकजण स्त्रावळंबी असतो. त्याचा तो
चुणचुणीत मुलगा मात्र आपली हाळा सोडून गुरे राखायला जाइल. छ,
छे, असे होता कामा ने
त्या मुलाची आई डोक्यावर मोळी तोळीत तेथे आली. त्या मुलांचे बखोट
घरून तिने त्याला कमरेवर सावरळे, आभार कसले ! डोळ्यात काय कृतरता
उतरली असेल तेवर्ढांच.
झपाझप पावलें टाकीत बामन निघाला. किती काम होते ! ख॒मच अज्ञान,
हेवेदावे, क्षुद्रपणा, दारिद्य ह्या सवोची हकालपट्टी करावयाची होती. एक छोर्टे
सुबक नर्वे जग निमोण करायचे होतें. गा्धीचें ' रामराज्य ! !
ह्या प्रचंड बात्रिक संस्कृतीवर त्याचा विश्वास नव्हता, ह्या संस्कृतीच्या
नावाखाली मानवी मनातल्या साऱ्या विकृत प्रवृत्ति जगमर थेमान घालीत
आहेत. येऊन जाऊन तिने काय साघलें ! प्रचंड राज्ययंत्रे, औद्योगिक
संघटना आणि सामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वाचा चुराडा आणि सुख!
स्वप्नरजन २९)
कसले सुख? सुख मानवी हृदयात आहे. यंत्रांतून, स्पर्धेतून ते करें
निर्माण होईल !
ह्या नव्प़ा जगाकरिता हजारों झटत होते. आणखी हजारोंनी झटायला
पाहिजे होते. ह्या हइजारोतला तो एक होता इतकेच ! दुसरे काय !
मह डि ह
,.....वामनच्या कल्पनेने एक मोठी शेप घेतली.
,...“..आनंदाचा केवढा प्रचंड कळोळ उडाला होता. लोक नुसते
बेहोष झाले होते. बायका, मुलें, पुरष सारी ओरडत होतीं, नाचत होती,
परस्पराना मिठ्या मारीत होती. ध्वज फडकत होते. क्रातिगीताचे स्वर बदसूर-
पणें उमटत होते. जबजयकाराचा घोष अखंड चालला होता.
स्वातंत्र्याचा हा पहिला विलक्षण अनुभव होता.
लोक वेडे अततील, त्याना आपली जबाबदारी कळत नसेळ. पण हा
बिशझुद्ध आनंद कोण दडपणार ! ज्या क्रातीच्या क्षणाची इतक्या उत्सुकतेने
वाट पाहिली तो आला होता ना ! त्याचे स्वागत करा.
प्रचंड जयजयकार झाला. लोकाचा पुढारी आला होता. कपड्यार्ची
लक्तरे झाली होती. रक्ताचे डाग अजून वाळले नव्हते. दर पदक्षेपात
विलक्षण निश्चय होता. छाती म्हणजे धेर्याचा कोट होता. चेहरा विचार-
शील होता. दृष्टि स्नेइमयी होती.
अरे ! ह्या तर बामनच होता कीं ! तो पुढारी कधी झाला ? साधा शिपाई
तो ? त्याला तरी कुठें कळले होते त॑ नीटसे !
तो व्याठपीठावर उभा राहिला. हात वर करून त्यानं हास्य केले, हास्य?
होब, क्रातीच्या चेहेऱ्यावर विशाल सहानुभूर्तारचे हास्यच पाहिजे.
जवळच वावरणाऱ्या एका चुणचुणीत निळ्या डोळ्याच्या मुलीकडे त्याच
लक्ष गेळें न गेळ इतकेंच. प्रचंड जनसंमरदांकडे त्याची नजर वळली.
६६ _,..मित्रानो, क्रातीचा हा महायज्ञ. आता संपला आहे. ह्या यज्ञात
अनेकानीं आत्माहुति दिळी आणि आपण सबो्नी मिळून एका पाशवी
सत्तेची आहुति दिली, पण आत्मशुद्धीर्चे पुण्य अजून पुरते आपल्या पदरात
पडलें नाहीं हं ध्यानात ठेवा
६ अनेकाच्या रक्ताने माखलेळा अस हा क्रातिकाल होता. चागल्या वाईट
४० मानसचित्रे
८४५.”
साऱ्या गोष्टींचा ह्याने विध्वंस केला. गुलामागेरी गेली, पण त्याबरोबर शांतता
गोळी आणि सुव्यवस्थाहि ! विषमता गेली पण दारिद्य बळावले. स्वार्य-
त्यागाची पराकाष्ठा झाली, पण त्याभरोबर क्षुद्र भावनानीं गोंडस नावाखाली
नंगा नाच घातडा, लोकसत्तेचा उदय झाला पण सहेष्णु वृत्ति लोपली.
५: आता आपण सारे थकलो आहोत, पण आपला प्रवास अजून संपला
नाहीं. दूरवर त्या पर्बतशिखरावर तुम्हाला एक सुंदर नगर दिसत नाहीं का!
मला ते स्पष्टपर्णे दिसत आहे. तिथें आपल्याला जायर्चे आहे. त्या नगरात. . .
.«.कुठूनशी एक गोळी आलीव त्याच्या छातीतून आरपार गेली, ता खाली
कोसळला, जखर्मेतून रक्ताची धार लागली होती. ओठातून हास्य साडत
होतें. डोळे ताणून ताणून त्यानें पाहिलं, एक निळ्या डोळयाची चुणचुणीत
मुळगी नेत्रानीं प्रीतीचा बषांव करीत होती. पलीकडे अस्पष्टपणें जनसंमर्द
पसरला होता......
त्या उदात्त अनुभूतीने वामनच्या हृदयाची विलक्षण विकल अवस्था
झाली. कारही वेळ तो स्तब्ध राहेला, हळूहळू अंतःकरणात उसळलेल्या तीव्र
भावना शात झाल्या. आणि मग त्याच्या कल्यनेनें वास्तवाचे बंधन तोडून
हलक्या पावलानी एका नव्या सुंदर सृष्टीत प्रवेश केला.
,..हातात हात धलटून ती दोघें चालळीं होती. काळाला आव्हान
देणाऱ्या मव्य निळया पतश्रेणी दूरवर पसरल्या होत्या. नील जलाने तुडुंब
भरलेली सरोवरें, हिरव्या-पिवळथ! पणेतमारानीं नटलेल्या मव्य वृक्षराजी
आणि विविधरंगी पुष्पाचे गालिचे उलगडणारे लताकुज ह्यार्वी तो प्रदेश
भरून गेला होता. तेथे मऊ ताबड्या पाऊलवाटा होत्या, लडिवाळ निश्चवर
होते आणि कोसळणारे प्रपाताहि होते.
त्यानीं फुलपाखराची क्रोडा पाहिली. भुग्यांचा उन्मत्त गुजारब ऐकला.
आणि प्रेमवेज्या कपोतयुगुलाची आतुरता अनुमवली.
इतक्यात सोठाट्याचा वारा सुटला, प्रचंड मेघाच्या रागा आकाशाच्या
प्रागणात उतरल्या. जणु युद्धाला सज्ज झालेल्या अफाट सेनासंभाराच्या
हाळचाली सुरू झाल्या होत्या ! भयानक गडगडाटाने सारें आसमंत दणा-
णून गेलें. झाडें पिळवटून निघाली, जलाशय अस्वस्थ झाळे भाणि पर्वतावर
“सळी तरी धुंदी चढली.
स्वप्नरंजन ३१
१.८४५/९/ ८४४
"४४१५१४४४५४ -/९/१* 9५४” “९४८५-५४-५४” “५ ->«<४€४८/४८५/४” ८*५-/५*५*५/४/४५ “ “९ -४५€५/४५€* ५-९” -“ €* “* ५५५ “१ “५८५४५ “* *८४५१*/४५१५-/४/१५/४/४-/७
धूळ उडाली, काळोख साखळला आणि विदयुल्तेच्या पिस!ट दीतीरने
क्षणमात्र सारा प्रदेश उजळला. टपोऱ्या थेंबानी भराभरा उड्या घेतल्या
आणि मग कोसळणाऱ्या जलघारानी सारा प्रदेश व्यापून टाकला,
तीं दोघे स्तिमित होऊन त्या विलक्षण दृश्याकडे पाहात होती. त्याच्या
हृदयाची देखील तशीच अवस्था झाली नव्हती काय ! आसऱ्यासारखी
वाटणारी जुर्नी बंधने तुटून पडत होती. अज्ञात नवीन प्रदेशाचे दर्शन
दोत होतें. मनाची क्षितिजे रुंदावत होतीं, अननुभूत अशा प्रभावी भावना,
वादळी विचार, विशाल अस्पष्ट आकाक्षा याचा केवढा संयाम त्याच्या
हुदयात माजला होता ।
त्यानी परस्पराकडे पाहिलं. ती म्हणाली, “ मळा भीति वाटते, 7?
'तो म्हणाला, “ छे छे; वेडे, भ्यायचें कशाला १ तुटणाऱ्या बंधनाचा हा
कर्णकटु आवाज आहे इतकेंच. ”
»७....सेघमाला पागल्या, लपलेली उन्हे अलगद हिरवळीवर उत-
रून इतस्ततः बागडू लागलीं, जलबिंदूची रत्ने झालीं. वृक्षराजी नव्या
चैतन्याने थरारल्य़ा आणि पंख फडफडावून पक्षानी भराऱ्या घेतल्या,
विलक्षण आनंदाचा झाणि शाततेचा अनुभव बेत होता. ओंठावर
हास्य होते. डोळ्य़ात अश्र तरंगत होते. तो आनंद होता कीं दुःख शछेर्ते !
विलक्षण समाधान होतें एवढें मात्र खरें.
एका चिमुकल्या मेधखंडावर बसून तीं खूप वर गेलीं. प्रकाशमय माकाझया-
तून त्यानी दूरवर प्रवास केला. नितात शाततेर्चे हृदयस्पंदन त्यानी ऐकले
आणि अनंताच्या शात जलाशयांत जाणिवेचा खडा टाकून उठलेले तरंग
त्यार्नी पाहिले. मी-तूं-पण हरपले, सारेच तन्मय झालें,
मॅ मॅट ्ॅः
,...«.कसल्याशञा आवाजाने वामन एकदम भानावर आला. त्याने
घड्याळात पाहिळें तों साडेआठ वाजले होते. त्याने एक सुस्कारा सोडला
आणि तो घराची वाट चालू लागला, आपले डोळे ओलावले आहेत अर्से
त्याला वाटळें आणि रस्त्यातून कोणीवा चष्मेवाला साहिज्यिक प्रतिपादन
करीत चालला होता, वाऊमयातून सवसरंजन नाईर्से झाले पाहिजे......
-ण्वाइमबशोभा, नोव्हेंबर १९४५
रिकामी बस ४
खिडकी उघडावी अशी तात्याना विशष इच्छा झाली होती म्हणून नव्हे तर
काहीं तरी कर! म्हणून मनाच्या कुठच्या तरी कोपऱ्यातून विलक्षण जोराची
प्रेरणा मिळाल्यामुळेंच तात्यानीं खिडकी उघडली, खिडकीर्चे दार उघडेना,
तात्यांनी जोरानें ढोसकले तेव्हा कुठे तें कुरकुरत उघडले. आपल्या मनाच्या
प्रेरणेप्रमार्णे वागताना तात्यादेखील असेच कुरकुरले होते.
आणि मग तात्यांनी रस्त्याकडे दृर्टि टाकली ती देखीळ अशीच
निव्वळ निष्क्रियपणे,
खाली रस्त्यात रददारीची केवढी गर्दा उतळली होती । मोटारीचे
ताफेच्या ताफे भरघाव चाळले होते आणि ओश्याखालीं वाकलेले हेळकरी,
बेफिकीर कालेज विद्यार्थी, पोक्त संसारी ग्रइस्थ ब भाजीखरेदीच्या मिषाने
बाहेर पडलेल्या तरुण स्त्रिया अश्या किती तरी विविध प्रकारच्या माणसाची
धावपळ रस्त्यातून चाळली होती.
रस्त्यात उर्भे राहून दोन चार छोटी छोटी मुलें उगीचच मोठमोठ्याने
शिट्या वाजवीत होती. मग असा हृदयात न मावणारा कुठचा विलक्षण
आनंद त्यांना प्रकट करायचा होता कोण जाणे !
त्या शहरातील जीविताची चर्क्रे मोठ्या वेगानें फिरत होतीं ह्यात शका
नाहीं. प्रत्येकजण कसल्या तरी उत्कठेने चालला होता, कुठल्या तरी
कामात गुंतला होता, आपल्या गदींच्या जीवनक्रमात अगर्दी गुंगून-बुडून
गेला होता.
त्या गडबडीच्या वातावरणांत, रस्त्याच्या कडेळा पडून राहिलेली एक
रिकामी बस्तर दडे
बिघडलेली रिकामी बस मोठी विचेत्र दिसत होती. तिच्या भोवती खळाळून
बाहाणाऱ्या जीवनप्रवाहाचा जणु तिळा स्पर्श देखील होऊ शकत नव्हता.
कसली विलक्षण घाई ह्या लोकांना लागून राहिली आहे! करतात तरी
काय बुवा हे लोक ? असे काहींचे अस्पष्ट तुटक विचार तात्याच्या मनात
उमटले. ह्या विषयावर आश्चर्य प्रगट करावें अगर विचार करावा असें
तात्याना वाटत होतें म्हणून नव्हे तर विचार करणें ही मनाची एक नैसर्गिक
क्रिया आहे म्हणूनच ते विचार त्याच्या मनात उमटले.
एरबीं तात्याची स्थिति त्या रिकाम्य। बससारखीच ज्ञाली होती. आयुष्या-
तील गति नष्ट झाली होती. निश्चवत दिशा राहिली नव्हती. ठरीव दिनक्रमाच्या
चाकोरीतून ते निष्कियपर्णे कुरकुरत फिरत होते आणि रिकाम्या वेळाच्या
डजाड वाळवंटात तडफडत होते.
आतिशय कडक-जवळजवळ क्रुर असलेल्या काकाच्या जवळ तात्याचें
लहानपणर्चे आयुष्पर गेळे होते. काकानी ऊठ म्हटले उठायर्चे. अभ्यास
कर म्हटले अ*यबास करायचा आणि काम कर म्हटलें काम करायचे, असा
होता त्याचा आयुष्यक्रम,
एक दिवस त्याना आारल्या शाळेचा एक सामना पाहायची विलक्षण
इच्छा झाली. खूप खूप विचार केला त्यानीं. आपलीं सारीं काम उरकून
टाकलीं, आणि काका सोवळ्यानें देवपूजा करीत आहेत असें पाहून ते
त्याच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले, घशाला कोरड पडली. छाती केव-
ढ्यानें तरी थडघडू लागळी, इतकी की, ती घधडघड काकाना ऐकायला जाऊं
नखे म्हणून ढहानग्या तार्यानी छातीवर घट्ट हात घरून ठेवले,
काकानीं गुरकावर्ले “ काय रे? ”
६ काहीं नाहीं, काही नाहीं.” तात्या घोटाळळे.
५ बोल कीं.” जरा हलक्या आवजात काका म्हणाले, आपल्या क्रूर-
पणाला आता वाब मिळणार ह्या आनंदान त्याच्या आवाजातला जोर कमी
झाळा असावा किंवा ईं भक्ष्य आपल्या तावडीतून सुटू नये म्हणून त्यानी
आपल्या आवाजात मार्दब आणळं होतं कीं काय कोण जाणे !
तात्यानीं आपली इच्छा त्याना सांगितली मात्र, त्याच्या काकांनी विलक्षण
आसुरी अवतार धारण केला. आपल्या सोंवळ्याची देखील त्यांना आठवण
१३ मानस,
२४ भानसचित्रे
राहिली नाही. तात्याना त्यानी बेदम मारलं आणि काकू जेव्हां त्याना सोड-
वायला आल्या तेव्हा त्यानाही प्रसाद मिळाल्यावाचून राहिला नाही.
दोन-तीन दिवस तात्या तापानें फणफणले होते आणि त्यानंतर त्याच्या
मनाला इतकी विलक्षण जबरदस्त धास्ती बसली होती की, आपल्या इच्छा
प्रगट करणे तर राहूं द्याच, पण एखादा बंडखोर विचार जरी मनात आला
तरी ते घाबरून दचकत असत.
तात्याना कुठेंशी नोकरी लावून देऊन आणि त्याचें लम्न उरकून, त्यांच्या
काकानी आपली इइलोकांची यात्रा आटपली होती.
त्यानंतर लाब केस वाढवावे, चची बाळगावी, रात्रीं नाटकाला जावे
असे विचित्र विचार तात्याच्या डोक्यात डोकावू लागले होते. पण ' काय
होते आहे ! हं तात्याना कळण्यापू्वीच त्यांच्या पत्नीनें त्याच्या आयुष्याचा
ताबा घेतला. विरोध करायची तात्याना संवय नव्हती आणि संवय असती
तरी बायकोपुढे त्याचा पाड लागला नसता, आणि परत आपल्या बायकोच्या
घाकात तात्या आयुष्य कंठू लागले.
त्याची बायको जबरदस्त, शहाणी आणि प्रेमळ होती, त्यामुळे त्याचें
आयुष्य सुरळीतपणे चाललें होते. “ आता काय करायचे ? हा प्रश्न त्याना
पडत नव्हता. ते परस्पर ठरबळ॑ जात होतं आणि त्याच्या भित्र्या मनाला
आता तंच बरं वाटत होते.
कधी कधीं ते कंटाळत, त्रासून जात. “' घोंडोपंताकडे जाऊन या, ”
असें बायकोर्ने म्हटलं म्हणजे एखाद्या बेळीं ते जोरानें स्वयंपाकघरात जात.
त्यार्चे अंग थरथर कापू लागे, आधींच तोतरा असलेला त्यांचा आवाज
अधिकच तोतरा होई, आणि विलक्षण हातवारे करून ते म्हणत, “ ह
काय ! हं काय ! किती ह्वा त्रात ! ? आणि पुढचे शब्द तोंडातच राहून
हातवारे मात्र हात असत.
काळ चालला होता. तात्यानी पेन्शन घेतले, डोक्यावरचा कडक साहेब
गेळा. वाधक्यामुळें बायकोचा स्वभावही हळूहळू नरमला. घाकारचें दडपण
थोडे उचलले गेळे, आणि आता मोठा झालेला त्याचा हुषार पण सात्त्विक
मनोवृत्तीचा मुलगा आईल! म्हणे, “ हें काय ग आई, तू तात्याना उगीचच
बोलतेत, मला नाही तें आवडत, ”
रिकामी बस ३५
४४% “४ “०४%”... ४९..५ ४.५९. 0०.१ /१४- /% १.” “४ ”९% “७४/४५/१९५0. “९ »% ”/५ *% /* % “५७ "४ ४ “ईं “२.४. /४% “७ “१७.” ४. ४६ ४१६.. ४५५४५४७७०५ ७७
तात्याना उगीचच अस्वस्थपणा वाटू लागला होता. कधी कधी उगी-
चच दाढी ओरबाडायची, नाही तर हात चोळायची त्याना संबय होती
ती आतां फारच वाढली. एखाद्या खराब, फाटक्या व बोळा करून कोप-
ऱ्यात टाकलेल्या घोतगासारखे आपण आहोत असें त्याता कधी कधी वाटे
आणि थोड्याच दिवतात त्याची पत्नी निवतळी आणि काचेचें दडपण
उचललं म्हणजे जसे कागद उडून जातात, त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यातील
अर्थ, गति, घटना सवे काहीं नष्ट झाली. वस्ती नसलेल्या एखाद्या भयाण
पडक्या घराप्रमारणे त्याचें आयुष्य झाले.
त्याच्या व्यक्तिमत्वाची वाढ अशी कर्धी झाली नव्हती. प्रत्येकाच्या
मनोवृत्तीचा, विचाराचा, ध्येयाचा जो एक कल निर्माण होतो तो त्याच्या
बाबतींत निर्माण झाला नव्हता, ज्या कुठच्या प्रमाबी व्यक्तिमत्वाची छाया
त्याच्यावर पडे तेच त्याच्या आयुष्याचे केंद्रत्यान होई. पण दुदैवाने आतां
तर्से व्यक्तिमत्वच उरले नव्ह्ते. मुळगा कामांत असे. सून दुर्लक्ष करी. आणि
म्हणून सारें मयाण अथंद्रून्य झालें होतें.
थोडे दिवस जुन्या आठवणींच्या पुरचुंड्या उलगडण्यात गेळे,. पण आठ.
बणींत भर पडत नसली तर त्या फिक्या पडतात, मनरंजनाळा अत्मर्थ ठर-
तात. म्हणून एकाकीपणा वाढत चालला. आणि एक विलक्षण भीति पंजा
उगारून त्याच्या अंगावर धावून येऊ लागली.
आणि स्वतःचीच भीति वाटणे ह्याहून मोठें दुःख ते कोणते !
रात्री ते टकटका इकडे तिकडे पहात जागत अतत. दिवसा शून्यपणे
भ्रमिष्टासारवे बसत असत. कधी कर्धी त्याना वाटे की, एक मोठा चाबूक
घेऊन सगळ्यांना मरेमरेती मरावे, पण तितक्यात लोकच त्याच्या हातातील
न्वाबूक घेऊन त्याना मारीत आणि मग ते भेदरून जात. कधीं क्षी त्यान!
बाटे की, कसले तरी तीक्ष्ण शर्त घेऊन स्वतःच्या हृदयात खुपसावें, आणि
मग त्या जखमेतून वाहणारं रक्त ओंजळी-ओंजळीनें लोकाच्या अंगावर
शिंपडावे. खिडकींत उर्भे राहून छोकाना जोरजोारानें हाका माराव्या अर्से तर
त्याना पुष्कळदाच वाटे.
मग ते हातपाय आवळून तोड गच्च बंद करून बसून राहात.
मॅ रः ग्रॅ
२१६ मानसचित्रे
खिडकी उघड्डून थोडा वेळ झाला तरी ते शून्यपणारने गॅलरीत जाऊन
उभे राहिले, छे, कांहींच घडत नव्हते, त्याना काहींच काम नव्हते.
जिना बाजला, कोणी तरी बोलले, हा--सूनबाइं, एक दिवसापुरती बाहिणी-
कडे गोळी होती. ती परत आळी होती, आ! आणि बरोबर कोण आहे !
केवढा दाडगा आवाज !अ...... असल्या विचाराशी ते थोडा वेळ खेळले,
जरा बरर॑॑ वाटलें. पण नंतर मनाची अस्वस्थता परत वाहूं लागली.
त्यानीं दाढी ओरबाडली, हातावर हात चोळले आणि मग परत विमनस्कपणें
ते आपल्या खोलींत आले.
एकाएकीं कोणींशी पाठीमागून त्याच्या कमरेळा मिठी मारली, तात्या
मोठयाने ओरडणार होते, पण शब्दच फुटेना. आणि मग एक लह गोरा
मुलगा मोठमोठ्याने खिदळत उड्या मारीत घरात निघून गेला. मघाचाच
तो दाडगा आवाज |
आपली आश्चर्यचकित दृष्टि त्यानीं इकडे तिकडे फिरवली. आणि त्याच्या
मनाला आणखी एक धक्का बसला,
त्याच्या खोलींत जिकडे तिकडे एकच अव्यवस्था माजली होती. त्याची
कॉट मध्येंच कुठे तरी वाकडी तिकडी पडली होती. आणि
तिला कोणी तरी दोऱ्या बाधून ठेवल्या होत्या. अंथरूण पार विसकटून
गेळं होते. त्याची चंची कुठेंशी दूर कोपऱ्यात जाऊन पडली होती. आणि
विडा कुटाबचा छोटा खलबत्ता कुठें दिसतच नव्हता. नशीब इतकेच की
पाण्याचा ताब्य़ा जागच्या जागीं व्यवस्थित होता.
किती तरी वेळ तात्या दिड्मूढ होऊन ते हृद्य पहात होते. त्यांच्या
आयुष्यात इतकी खळबळ निर्माण करणारी घटना पुष्कळ दिवसात घडली
नव्ह्ती. हा एक विलक्षण नवीन अनुभव हाता, ह्यात शका नार्ही.
मार्गे कधी तरी बंद पडलेली निर्रानराळीं मनातील चर्करे एकदम सुरू झालीं.
त्या तीग्न अनुमतीर्ने सारें अंग तत्त होऊन थरथर कापू लागले, आणि कत-
ल्याशा निश्चितर्तेत ते उगीचच जोरजोराने इकडे तिकडे बेरझारा घाल
लागले, इतर वेळी उगीचच अस्सस्थ हालचाल करणारे हात त्यानी पाठी-
मागे एकमेकांत अडकविले होते आणि जोरजोरात ते विचार करीत होते.
रिकामी धस ३७
म्हणजे जोराचे नवे निश्चित विचार नव्हते, पण त्यामुळें निमाण होणारें
ऊबदार सुखदायक मानसिक वातावरण होतें.
स्वतः ते पुटपुटत होते, “' हें काय ! असें काग हें ! ह्याचा अर्थ काय!
सगळी नासधूस ! किती त्रास ! उगीचच काय म्हणून पण!”
मग त्यानी मोठ्या प्रयासाने आपली कांट नेहमीच्या जागेवर सरकवली ---
त्याना ती बरीच जड वाटली, मग त्यांनी अंथरूण सारखें केलें. चंची
व्यवास्थत गुंडाळली.
पण विडा कुटायच्या खलबत्त्याचा कुठें पत्ता लागेना. ते बाहेर आले.
आणि इलिभर्ध्ये त्यानीं सगळीकडे चाचपून पाहिलें. कुठें मिळेना बेटा !
तात्या स्वतःशीच म्हणाले, “. कमाल-क॒माल आहे बुवा. कुर्ठे गेला तो.
कुठे दवडलान्. ..?
ते खूप जोरात विचार करीत होते. एखाद्या मोठ्या गुन्ह्याचा छडा
लावताना पोलीसखातें देखील इतका कसोशीने विचार करीत नसेल. त्याच्या
डोक्यात विचार येत होते, थबकत होते, धावत होते, परस्परात गुंतत होते,
घाडकन् कोलमडून पडत होते ! केवढी काळजी ! केवढे सूकम विचार !
केवढा बोद्धिक आनंद !
परत ते जोरात शोध करूं लागले, ते खालीं वाकत. चवड्यावर उभे
राहात, डोळ्याने निरखीत, हातानें चाचपत. किती तरी नव्या वस्तू त्याच्या
हाताला लागल्या. किर्त, तरी जुन्या वस्तूंची नवी ओळख झाली, खूपच
बेळ ते रमले.
मर्ध्येंच सूनबाह तिकडून गेली, आणि त्याना पाहून म्हणाली, “ इथें
काय करता तुम्ही !
६ काय करणार ? काही नाहीं बुवा. ” तात्या साळसूदपर्णे म्हणाले.
सूनबाई निघून गेली. केवढी युक्ति ! केवढी लबाडी ! केवर्ढे यश!
केवढा आनंद !
जेवायच्या वेळीं तो लटड्ठ गोरटेला मुलगा त्याच्या शेजारीं बसला होता,
मधूनच तो तात्याच्या अंगावर पाणी उडवी आणि एकदा तर त्यार्ने त्यांच्या
पायाढा चिमटाच काढला.
तात्यांना त्याचा राग येऊं ळागला, “ झोडपून काढला पाहिजे, ” ते
३८ मानसाविजे
पुटपुटळे, राग खूप वाढला. कित्येक दिवसात त्याना इतका राग आला
नव्हता आणि हातपाय बाघलेल्या एखाद्या माणसाचा एखादा हात मोकळा
झाल्यावर त्याला जसा आनंद होतो तसा काहीसा आनेद त्याच्या
नकळत त्याच्या मनात प्रबेश करीत होता. आणि तो माणूस
ज्याप्रमाणें उगीचच त्या मोकळ्या हाताचीच चाळवाचाळव करीत असतो
त्याप्रमार्ण ते त्या रागाला उगाचच उत्तेजन देत होते.
त्या मुलाने आणखी फाजीलपणा केला असता, पण सूनबाई त्याला
ओरडली, आणि त्याच्या मुलानें त्याच्यावर डोळे वटारले.
“£ छान झालें, ” तात्या अर्धवट पुटपुटले आणि त्यानीं विचिञ
हातवारे केल,
ते रात्री अंथरुणात पडले तेव्हा भापणास पुष्कळ श्रम झाल्याची सुखद
जाणीव त्याना परत परत होत होती. आणि त्याच्या डोक्यात विचाराची
विलक्षण घावपळ चालली होती. शेवटी तर काहीर्से इंसून त्यानीं दोन्ही
हातानीं डोके घरून ठेवल्यासारखे केलें. जणूं ते त्या विचाराना म्हणत
होते, “ पुरे बाबाना तुमची ही धावपळ. ”
घोडोपताना मरून आज व्ष झालं होतं. पण तान्या कल्पनेनें त्याना
भेटायळा गेळे आणि म्हणाले, “काय व्रात्य पोर हो, काहींच्या बाह'चि. नुसता
धुमाकूळ माडलाय घरांत. मिनिटमर शातता मिळेल तर शपथ,,.” आणि
परत परत त्या गोष्टीची ते उजळणी करीत होते. आणि मर्ध्येंच उठून इकडे
तिकडे येरशारा घालीत होते.
रात्री जी विलक्षण भोति त्याना वाटत असे ती आज वाटत नव्हती आणि
कांहीं वेळाने त्याना इतकी गाढ आणि सुंदर झोंप लागली कीं, ते सकाळीं
सात वाजतां जागे झाले.
आणी ते जागे झाले ते देखील त्या लठ्ठ गोरटेल्या मुलाच्या हाकेने. तो
ओरडून सागत होता, “' ती पहा, ती बस चालू झाली. ” आणि आश्चर्य
म्हणजे तात्यादेखील घाईघाईने तं हृद्य पाहायला खिडकीजवळ गेले.
बसूर्चे इंजिन थडयडत होते. डावव्हर आपल्या जाग्यावर स्वार झाला
झाणि पटकन् त्याने दार लावून घेतलें. एका हंसऱ्या कंडक्टरने चटकन्
४-४ ४७००४७१ क '७० क... ७५१०४६४४४५ ६६४४४४“ टा -*“ टरी / “८ “५४४४९ 9४ “४४ धल १४ डीश ८५८४-५४ ६५-३५५॥०५/- ७
रिकामी बस ३९
घंटी वाजविली. तेवढ्यात दोन-चार उतारू घाईधाईनें त्या बसमध्ये बसले
आणि वेगानें मार्गक्रमण करीत ती बस् दूर निघून गेली.
तात्याच्या अंधुक नजरेला आणि अधेबट बहिऱ्या कानांना ह्यातढे काही
विशेष कळले नाहीं. काहीशी अंधुक हालचाळ दिसली इतकेच.
6 चल मूख कुठचा ” असे काहीसे हातबोर करून म्हणत ते परत
अथरुणावर बसले. तितक्यात त्याना आपल्या खळबत्त्याची माठवण झाली
आणणि त्या मुलाला ते म्हणाले,
६ माझा बत्ता कुठे आहे ? कुठें ठेवलास तो? का घेतढास ! ”
६ मळा काय माहीत ?” आणि तो मुलगा मोठ्यानं इंख्ला.
££ तूच घेतळास तो, खोट बोलतोस. ” ते जोराने हातवारे करीत म्हणाले,
त्याचे ते हातवारे पाहून त्या मुळाला वाटळें की, आता आपल्याला हे मार-
तात कीं काय ! आणि म्हणून तो पळू ळढागढा. आणि तात्यादेखील आपले
एकदम त्याचा पाठलाग करू लागले, मग मनोवृत्तीची इतकी तीव्रता आणि
इतका ताजेपणा त्याच्यात कोठून आला होता कोण जाणे.
तो सापडेना तेव्हा ते आपल्या मुलाजवळ गेडे आणि म्हणाले, “ कोण,
कोण हा मुलगा आलाय?
५ का! बंडू नाव त्याचे, हिचा भाचा. ”
६ दंडू ! असेल भाचा ! पण मला का उगीच त्रास देतो म्हाताऱ्या
माणसाला ! खोलींत नासधूस करतो, बत्ता पळवलानू् , स्वस्थपणा म्हणून
देत नाहीं. '? तात्या हातवारे करीत म्हणाले, त्याना राग आला होता. त्या
मुलार्चे पारिपत्य त्याना करायचे होते. काही तरी ठळकर्त करायर्चे होते.
आणि दुसरे करण्यासारखे काय होत ?
त्यांच्या मुलाने आपल्या बायकोला बोलावले आणि म्हटले, “त्या
मुलाला आवरत का नाहींस तूं! तात्याना त्रास होतोय् त्याचा, ”
सूनबाई नवऱ्याच्या शर्टची कॉलर सारखी करीत म्हणाली, “ इश्श,
च्रास कसला आलाय ! लहान मुळं दाडगाई करायचीच. मनावर का ध्यायचें
ते मोठया माणसानी ! आणि तो चार दिवस पाहुणा आला आहे, त्याला
ओरडू वाटते मी ! ”
8० मानसचिज
६ बरे, वरे. पण त्याला तात्याच्या खोळांत जायळा देऊं नको. तुला
तात्याची किंमतच वाटत नाहीं.
५ हो. आणि माझी तरी कोणाला वाटते आहे ! ” सूनबाई फण-
काऱ्याने म्हणाली,
1. तस नव्हे ग. . हि.
अगदी कान देऊन तात्या हें संमाषण ऐकत होते. त्यांना मोज बाटत
होती. त्याच्याविषयी लोक बोलत होते --त्याच्याबाबत भाडण चाललें
होते. “ मी.. मी? उगीचच त्यानी खोलींत जोराने फेरी मारली
५ एकंदरींत मोज झाहे झाळे, ” असा त्याचा भाति्भाव होता.
त्यानतर तात्याचे दिवस मोजेन साळले होते. त्याना जी एक भीति
बाटत असे ती आता वाटेनाशी झाली होती. दिवस चटकन् जात असे,
झाप अगदीं गाढ लागत असे. इली आपण हाताबर हात चोळत नाही,
दाढी ओरबाडत नाहीं असे एक दिवस अचानक त्याच्या ध्यानांत आलं
आणि त्याना आश्चर्य वाटले, मौजदेखील वाटली, उगीचच त्यानीं आपली
दाढी ओरबाडून पाहिली. पण मग मात्र ते एकदम दचकले,
दुपारी पुष्कळदा ते काल्पनिक घोंडोपंता्शी गाष्टी करीत असत. जुन्या
आठवणी काढण्यात त्याना आता परत मोज वाटूं ढागळी होती. आणि
एकदा तर शेजारच्या ब्लॉकमध्ये जाऊन उगीचच पाच मिनिटे बसून ते
आले होते. ( पण ते त्यांना कार्ही जमले नव्ह्ते. )
घास होता तो त्या बंडूचा, कुठें कसल्या तरी गोष्टी साग, नाही तर
तात्याना गोष्टी सागायला लाव, कर्धी त्याना वेडाव, तर कर्धी त्याच्या वस्तु
पळव असे सारखे त्याचे उद्योग चाळू अतत. तात्या कावून जात--अगदी
प्रमाणाबाहेर ( आणि त्यांतच मोज होती. )
ते सारखी आपल्या मुळाकडे जाऊन तक्रार करीत. मुळाचे आणि सुनेचे
खटके उडत. तात्या उगीचच जोरानें खोलींत फेऱ्या घालीत,
एक दिवस तर बंडूनें कमाल केली, तो तात्याच्याअवळ आळा आणि
त्याच्या हातांतील चंची हिसकून घेत म्हणाला, “ चला भापण पावसात
जाऊन मिजूं या. ”
रिकामी वस 3.
तात्यानीं त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग जोरानें हातवारे करीत
ते म्हणाले, “ नको, नाहीं, नाही.
बंडू त्याना वेडावीत म्हणाला, “ नको, नाहीं, नाहीं. ” मग त्यान
त्यांची शेंडी ओढली. तो म्हणाला, “ चला, चला, ”
तात्या मुकाटयाने त्याच्या मागून गेले. त्याना राग आला होता कीं
भीति वाटत होती कीं आणखी काहीं वाटत होतें काय जाणे. मला वाटतें
त्याना काहींच वाटत नतावे. ते मुकाट्याने त्याच्याबरोबर पावसात गेले.
थोडा वेळ ते हतबुद्धपणें पावसात उभे होते. पण मग बहू त्याचे हात
ओढीत म्हणाला, “ ओ हो ! किती मोज, किती मोज! '” नाइळाजानें तात्या
त्याच्याबरोबर इकडे तिकडे हिंडे लागले. इतक्यांत पाघोळीचा एक मोठा
थेंब त्याच्या नाकावर पडला, त्यानां दचकून बर पाहिलें, तों दुसरा एक थेब
त्याच्या तोंडात पडला आणि तिसरा पडला तो थेट डोळ्यावर !
तात्या दचकले आणि त्याना एकदम हंसू आले. मार्गे एकदा त्याची
बायको घपकन् पडली होती तेव्हाच काय ते त्याना इतके मजेदार इंस.
आले होते.
एखादी मोठी जाभई येऊन गेल्यावर आराम वाटाबा तसा त्यांना
आराम वाटला.
त्याना वाटलें “ हसण्यात मौज आहे”! आणि ती मोज अनुमविण्या-
करिता कीं काय ते बंडूकडे पाहून परत इंसले.
तितक्यात सूनबाई तेथें आली. बंडूला ती ओरडून म्हणाली, “ चळ पाहूं
घरांत. भाजारी पडळात म्हणजे ! ” मग एकदम तिर्चे तात्यांच्याकडे लक्ष
गेळे भाणि ती म्हणाली, ““ अगबाई ! तुम्ही |!
तात्या घाबरले. बंडूचा त्याना एकदम राग झाला, त्याने घोटाळा
केला होता सगळा, ते घुटमळले. पण तितक्यात सूनबाई घरांत निघून गेली.
सासऱ्याशी तिला भाडायर्चे नव्हते, नवरा रागावला असता.
थोड्या वेळाने दोघे घरात झाले. अंग पुसल्यावर तात्याना अतिशय
ताजे, उल्हसित वाटूं लागलें, ते कुठचे गाणें गुणगुणू लागले. आणि
थोड्या बेळानें मोठ्याने गाऊ लागले. बंडू खदखदां हसू छागळा.
तात्या त्याच्यावर एकदम चिडले, “ नाव सागेन दुर्झे, ” ते झोरडले,
४२ मानसाचित्र
बंडू परत हंसळा. मग कुठूनशी त्यानें एक आणेली काढली. आणि म्हणाला,
£ चला आपण खाऊ आणूं. ”
मार्गे एकदा जिन्यात पडल्यापासून तात्या घराच्या बाहेर पडलेच नव्हते.
म्हणून ते पहिल्याने तबार झाले नाहीत. पण बंडूनें त्याची फारच ओढाताण
केली आणि शेवटी एकदम त्यानाच काय वाटलें कोण जाणें! ते
म्हणाळे, ' चल, !
आज कित्येक दिवसानी ते रस्त्यातून चालत शोते. कोणीं धका देऊ नये
म्हणून किती ते जपत होते. मग मोठ्या कुशलतेने त्यानीं रस्ता ओलांडला.
किती मोज!
खाऊ घेऊन दोघे मोजेने परत बेत होते. तात्या अगदी रंगात होते
आपण पवी जात होता. तसले ऑफिसात जात आहो अर्ते त्याना बाटत
होते... अरे बापरे, किती उशीर । त्याना साडेदहाळा इजर व्हायर्चे होतें
टाम शिंची वेळेवर मिळेळ तर शपथ. कामाचा तर काय नुसता डोंगर
उभा शेता. एक माणूस जास्त घेतील तर शपथ, साहेबाला : हफिशिअन्सी !
दाखवायची आहे ना. संध्याकाळी परत बाजार आहेच. शिवराय हिच्या
मामाकडे निरोझ. ..नको रे रामा, नुसते काम काम काम...तात्याच्या तोंडा-
वर हंसू उमलले,
माज्या उत्माहाने ते रस्ता ओढाडून जात असता एक मोटर जोरानें
आली. कोणीर्से ओरडले, ' मेला रे म्हातारा ! आणि त्याच वेळीं ककश ब्रेक
ढागून मोटर थाबली.
त्या आवाजाने तात्या अगदीं भेदरून गेले. छार्तीत केवढा तरी धसका
बसला. कावरेबावरे होऊन ते इकडे तिकडे पाहूं लागले. केवढा मोठा,
केवढा विचित्र अनुभव होता हा ! सबंध आयुष्यात असा अनुभव त्यांना
क्षी आला नव्हता. आणि पाहेल्यादा त्याच्या मनात बिचार आलातो हा
कीं “' आपल्याला मरायर्चे नाही, आणि जणुं मरायर्चे नाहीं म्हणून त्यानीं
आपला एंक हात छातीवर घट्ट घरून ठेवला.
आणि आता त्याच्या ध्यानांत आलें कीं, गिरणात फिरते तर्से एक प्रचंड
लोखंडी चक्र त्याच्या ड्रोक्यबांत नव्हे सर्व शरीरभर भणाणत होतें, मोढी
रिकामी बस ४३
मीति, मोठा राग, मोठा आनंद, अस्पष्ट विचार सारीं त्या चक्रांत अडकून
मोठयाने ओरडत होतीं. पण त्याचा आवाज धडसा ऐकूं येत नव्हता.
भोवती गदी जमली. एकदोन माणसें पुढे होऊन उगीच चोकशी करूं
लागलीं. बराचसा गोंधळ माजला. रहदारी अडली, मोटारी कर्ण वाजवू
लागल्या, पोर्लांस आले.
तितक्यात कुठूनसा त्याचा मुलगा आला आणि त्याना घेऊन घरीं गेला.
तात्या थरथर कापत होते. ते चक्र अजून तर्ठलंच भणाणत होतें. ती
मनाची त्थिति आनंदाची होती काँ दुःखाची होती तें तात्यांना कळेना,
पण ते विलक्षण रीतीने उत्तेजित झाले होते ह्यात शका नाहीं, त्याना
जगायर्चे शेर्त,
घरीं गेल्यावर मुलगा म्हणाला, “ हं काय तात्या ! बाहेर कश्याला
गेलात ! नीट दिसत नाहीं. ऐकू येत नाही. मोटारेखालळीं सापडला
असतात म्हणजे ! ”
तात्या घाबरून गेले. आपल्या बायकोची भीति वाटत असे तशी त्यावेळी
मुलाची भीति वाटली. आणि बंड्ूचा त्याना विलक्षण राग आला. तो ह्या
साऱ्याचें कारण होता. आणि पाठीमागून जोराचा घसका मिळाला म्हणजे
मनुष्य जसा हवेत उडतो तसे त्याच्या तोंडातून शब्द निसटले, “ हा,
हा, बंडू तुझा. सारखा त्रास देतो. मला पावसात नेलंन. खालीं घेऊन गेला,
ताप आला असता, मेला असतो. छळवादी कारटा, नाहीं होत आता सहन...
ह्या म्हातारबयात., जरा बरें वाटत आहे इली. पण ह्याचा छळवाद. . . , ८.
आणि असे किती तरी वेळ ते अस्थिरपरणे बडबडत होते,
त्या दिवशीं त्याचा सुलगा सूनबाईला खूप बोळला., सूनबाई मुळूमुळू
रडली देखील. आणि मग दुसऱ्या दिवर्थी सकाळीच बंडूची घरीं
रवानगी झाली.
मॅ मॅ ह
दुसऱ्या दिवशीं बंडू ताल्याना त्रास द्यायला आला नार्ही. म्हणून सकाळीं
त्यांना बरें वाटत होतें. हुषारी वाटत होती. निदान त्याची तशी कल्पना होती.
हळूहळू संध्याकाळ होऊं लागली. कोणी त्रास देईना, कोणी बोलेना,
कांहीं घडेना, परत ती विचित्र अस्वस्थता त्यांना वाटूं ळागळी, रिकामा
४४ मानसाचेत्रे
>५८/५/५/५/५.८/५/५/-/.../०/५/६८/५-/५५८/५/५-./४६/५/५/५/५ /५-/५/६-/४६/१/५/१/४५/५/१५१/१-
दिवस खायला येऊ लागडा. त्यांनी दाढी ओरवाडली, हातावर हात चोळठे.
ते कसली तरी वाट पहात होते--अगर्दी उत्कठेनें, काहीं तरी होणार होते -
आता-योड्या बेळाने--हे !
परत त्या विचित्र भीतीनें त्याच्यावर पंजा उगारला.
कोणीसं त्याना ढोसकलें, “काही तरी कर” आणि मग अनिश्चितपर्णे उठून
ते खिडळी उघडूं लागले. त्यानी जोरानें धसका मारळा तेव्हा कोठे दार
कुरकुरत उघडले. भाणि तात्या परत त्या वेगाने घावणाऱ्या जगाकडे दुन्य
दृष्टीने पार्हू हागल,
इतक्यात त्याचा मुलगा आला झाणि म्हणाला, “ तात्या, तुम्हाला
अगदी बरे बाटत असेल नाहीं. पाठवून दिला त्या द्वाड बंडूला. आता
अगदीं स्वस्थपणा मिळेल तुम्हाला, ”
तात्यांनीं दाढी ओरबाडळी, हातावर हात चोळले आणि ते शून्यपर्णे
म्हणाले, “ अं, हो, हो. ”
मग एकदम त्याना वाटलें कीं, मुलाकडे तक्रार करावी , “ काय हा
भ्रांत ! काय इं ! कसे काढायचे दिवस !!? पण कशाबद्दल तक्रार करायची
हें त्याना कळेना, आणि त्यानी उगीचच हातवा रे केले.
त्याच्या मुळानें ते पाहिलें नाही, आणि आपल्या बापाला आपण सुखी
केळे ह्या भानंदात तो निघून गेला.
-ण्वाडूमबशोभा, भोगस्ट १९४५
मीलन पु
बाभुळवाडी स्ठेशन जवळ आलें. वसंताने आतुरतेने खिडकीबाहेर
डोकावून पाहिले, त्याला आठवले, कीं गेल्या वेळेला तो असाच डोकावला
होता तेव्हा त्याची आहे त्याला चागली ओरडली होती. आणि त्याला हंसू
आलें. आता आई त्याला तर्से ओरडेल हॅ शक्यच नव्ह्ते. मोठा झाला
होता ना तो! चागला पंघरा वषांचा
दूर गद हिरव्या झाडीतून ताबडीं कोलारें डोकावत होती आणि बाभुळ-
वाडी गांव डोंगराच्या कुशींत कर्से अगदीं विलगून बसलें होते. गेल्या
खेपेलादेखील त्याला नेमकी होच कल्पना सुचली होती आणि चारपाच
वर्षे झालीं तरी ही आठवण आपल्या मनात इतकी ताजी कशी ह्याचं त्याला
आइचर्थ वाटलें,
गाडी स्टेशनात येऊन थवकली आणि वसंतानें पाच वर्षापूर्वी पाहिले होते
तठंच अजून ते स्टेशन होते. ते म्हातारे चिंचेचे क्षाड अजून तर्सेच प्लटफॉर्मच्या
कडेला उभ होते. त्याच्याभोवती भिरमिरणारे कावळे आणि पलीकडे घोगाव
णारे टागेबाळे ह्यात जणू कोण अधिक आवाज करतो अशी अहमइभिका
लागली होती ! आणि पान देताना चुन्याचे माड वडखडणाऱ्या त्या
पानपट्टीवाल्यारचें दुकान अजून तर्सच झोकदार आणि चकचकीत दिसत होते.
ते॑ओळखीचें हृद्य पाहून वसंताचे मन उल्हतित झाळें. कोटाच्या
स्िशात हात घालून त्यानें मोजेनें पानयटीवाल्याच्या मारशयात डोकावून
पाहले, आणे चार बषोत ञआापण चागळेच उंच झालो. आहें ह्याची
त्याला एकदम जाणीव झाली. त्याचें लहानपणचें बाळतें जाऊन तो आता
कृश झाला होता आणि त्याच्या हनुवटीवर दिसू लागलेले ते छोटे छोटे कैस!
४टै मानसचित्रे
““४१.”१-€%- “*-/४%./१ /% “४ “% “४ “४ ४% “४ “% “४ / .” २./४%./४% ४% /४ ४१ ८७ 4४४७ ४ ११७” ९० १६.” ७ ./”../७ १ ४”
ते कात्रीने कापावे असे जेव्हा त्याला एका 'भ्रित्रनें सागितले तेव्हा तो
दचकळा होता.
आणणि मग त्याला वाटलें, को गोड इंतऱ्या डोळ्याची, झुभ्र झगा
घाळून परीसारखी दिसणारी आपली मैत्रीण उषासुद्धा अशीच बदलली
असेल का? त्याच्या मनानें एकदम निर्णय दिला, “ छे ! तिनं मुळींच
बदलता कामा नये. ” फार काय, आपणसुद्धा परत लहान व्हार्वे अशी
बेडी कल्पना त्याच्या मनांत डोकावून गेळी. इतका तो त्या लहानपणाच्या
आठवणींना जपत होता,
आणि टाग्यात बतल्यावर गत आठवणींची जिवंत चित्रे त्याच्या मनात
उभीं राहिली.
मावशीच्या घराशेजारील छोट्या पटागणात मुलांच्या घोळक्यात तो उभा
होता. आणि लठ्ठ गोरटेला बाळ त्यांना सागत होता, कॉ “ इंग्ढंडमधलीं मुलं-
देखील विमानं चालवतात.” सगळ्या मुलानी मान तुकवली, पण वसंत म्हणाला,
££ साफ खोटं, आपल्यासारखींच असतात तीं मुलं. ” बाळला राग आला
आणि तो म्हणाळा, ““ जसं काही इंग्लंड पाहिलंच आहे हथानं ! ” मुलें
हइंसणार होतीं; पण वसंता म्हणाला, '““ वाः! म्हणजे मग भूगोलाच्या
मास्तराना जगच हिंडायला हवं ! ”' आणि बोलून जेव्हा भागेना तेव्हा
बाळने वसंताला पाठीमागून हळूच टपली मारली वसंता चिडून
म्हणाळा, “ संभाळून इं. ” आपल्या ताकर्दाच्या घर्मेडीत बाळ त्याला ढकढून
म्हणाला, “ काय करशील र माझं ! ”' आणि वसंतानें एकदम त्याच्या
छातीत असा गुद्दा मारला कीं तो कोलमडला, नंतर मात्र बाळनें वसंताला
चागळेंच चोपून काढलें. काही झाले तरी तो तीन एक वरषोनी मोठा होता,
पण दमून गेला तरी वसंता शेवटपर्येत त्याचा चिकाटीने प्रतिकार करीत होता.
तेवढ्यांत बाळचे वडील घरी आले आणि त्याच्या हाकेसरशी सर्व मुलाची
पांगापांग झाली.
दुसऱ्या दिवशीं त्या मैदानांत मुलानी क्रिकेटचा खेळ चालविला होता. तेथे
देखील बाळचीच दादागिरी चालली हाती. आणि मावशीच्या शशीची बॅट
नवती तर वसंताचा त्या खेळात शिरकावच झाला नसता, तरी बाळ त्याला
मौलन ४७
डिवचत होता. आणि मधूनमधून लहानलहान दगड त्याच्या अंगावर
येऊन पडत होते.
त्या छोट्या पटागणाच्या एका कोपऱ्यात उषा आपल्या दोनतीन
मैत्रिणींना घेऊन ठिकरीचा खेळ खेळत होती. बाळ उगीचच त्यांना
गुरकावून म्हणाला, “चला चालत्या व्हा इथून,” उषा त्याच्यासमोर उभी राहून
आपले टपोरे डोळे त्याच्यावर रोखीत म्हणाली, “ तूं कोण आलास मोठा
सागणारा ? तुम्हीच जा इथून ! ” त्यानंतर बाळ त्या मुलीचे चोक पुलून
टाकले आणि त्याना असें घाबरवळे की, त्या बिचाऱ्या निघून गेल्या. पण
उषा मात्र तशीच तिर्थे चिकाटीने उभी होती. बाळने तिला ढकलले आणि
तिच्या पायाला खरचटले तरी ती तशीच डबडबलेल्या डोळ्यानी एका
पायरीवर बसून राहिली.
बसंताला वाटलें, कीं बाळनें त्या मुलीशी इतक्या निर्दथपर्णे वागायळा
नको होते. पण इतक्यात आधीचा गडी आऊट झाला
आणि वसंताची बोटेंगची पाळी झाली. आणि त्याळा खेळाबला
आलेळा पाहून बाळ मोठ्या प्रोढीरने स्वतः बोलिंग टाकायला निघाढा,
आणि जराद्या बेसावध असलेल्या बसंताचा पहिल्या बोलला कच उडाला !
बाळरचे तोंड अतिशय फुलले. पण तितक्यात वामनर्ने कच सोडला आणि
वसंताने जागच्या जाग्यावर उडी मारली. बाळ चिड्टून म्हणाळा, “ अरे,
पुढच्या बॉलला घेईन... ” पण तो पुढचा बॉल खंध्याकाळपर्यथेत पडलाच
नाहीं | वसंताने असे सुंदर फटके मारले, की बॉल एकदा कोलावर आणि
एकदा थेट बनूताइच्या स्वयंपाकघरात गेला होता ! आणि बिचाऱ्या बाळची
टीम संध्याकाळ झाली तरी इनिंग मिळाळी नाहीं म्हणून हिरमुसळी होऊन
जेवायला गेली.
आणि आनंदानें घरी जात असतां मध्येंच वसंताला अडवून उषा
म्हणाली, “ छान खोड मोडलीस त्याची ! ”
वसंता तिच्याकडे आश्चर्याने पाहात म्हणाला, “ काय ग नाव तुझ !
वाऱ्याबरोबर उडणारे आपले केस सावरीत ती म्हणाली, '' उषा, ”?
आणि का कोण जाणे, दोघेहि एकमेकाकडे पाहून मर्जेत इंसली,
आणि मग डड्या मारीत घरीं जाताना जेव्हा वसंतानें मार्गे वळून पाहिळे
४८ भानसचित्रे
€* “* /१४१-/%./४-/€१*१% “४४४ ४४%-४४-/१-”/१-”११५-”४-१४.”९.०४/४% ९,४१४... ४.१./. १७ *४./४.१७ /€४५ “१.४१.” ४.४. ७. /४.४९७...४७ कक
तेव्हा उषादेखीळल त्याच्याकडे वळून पाहात होती. मग रात्री तो झोपला
तेव्हा त्याला स्वप्न पडलं कीं, दोन चिमुकल्या पाखरासारखें आपण आणि
उषा समोरच्या अगस्त्याच्या झाडावर बठला. आहोत नी बाळ आपल्या
अंगावर दगड मारीत आहे.
दुखऱ्या दिवशी सकाळीं शेकोटीच्यारभोबती जेव्हा तो गुडघ्याभावती हात
आवळून बसला होता, तेव्हा उषा तिकडून उड्या मारीत आली आणि
त्याच्या शेजारी बसली, वर्संता शेकोटीच्या उबेनें खुश्टींत येऊन म्हणाला,
५६: अळा वाटतं कीं, नेहमी अशीच पहाट असावी आणि श्ञेक्षोटीजवळ
सारखं बसून राहावं. आणि आईने आघोळीला मुळीसुद्धा बोलावू नये.
आणि उषा त्याच्याकडे बघत म्हणाली, “' मलासुद्धा. ”
वसंतानें समाघानानें तिच्याकडे बघितळें आणि आपल्या मनातले नाजुक
बिचार हिला कळूं शकतात ह्या जाणिवेर्ने त्याळा तिच्याविषर्यी एक विशिष्ट
मृदु भाव वाटू लागला.
त्यानंतरचे पंधरा दिवस पाखरासारखे भुरोदिशी उडडून गेळे. मुलाच्याबरोबर
खेळून उरलेला वेळ वसंत बहुधा उषेवरोबरच घालवीत असे. आणि तेवढ्या
दिवसात तिनें त्याला त्याच्या बार्गेतील पोपटाची पिल्लं दाखविली होतीं,
आपण जमाविलेला सुंदर चित्राचा आल्बम दाखविला होता आणि * कोणाला
सागू नको इं' अत बजावून त्याला आपल्याजवळची एक सुंदर डायरी-
देखील दिली होती,
तो अता आठवणांच्या तंद्रींत असता टांगा मावशीच्या घरासमोर बेऊन
उभा राहिला, पण ते घर त्याला चटकन् ओळखले नाही, इतका त्या
आसपासच्या भागात फरक झाला होता. मग त्यानें उषेच्या घराकडे पाहिले
तो उषा तेर्थे दिसली नाहीं ! पण एक पातळ नेसलेली तरुण मुलगी दारात
उभा होती; झाणि त्यांचा टागा तेथें उभा राहिला तशी ती घरात निघून गेली.
वसंताच्या मनात झधिरा विचार आला, उषा कुठें असेळ बरे ! आणि
मावशीच्या घरात जाऊन कपडे काढत असता त्याच्या एकदम ध्यानात आले
कीं, ती तरुण परुलगी म्हणजेच उषा, आणि क्षणभर त्याच्या हृदयार्चे स्पंदन
थाबल्यासारखें झालें. त्याच्या मनांतले सगळे गोड विचार एकदम यिजले.
छे, ही ती उषा नव्हती |! हिच्याशी. आपण मनमोकळेपणाने ब्रोळणार तरी
मौलन ४९.
५/४९./५.५९ /९./%/५ /४५/%-/% /४.४४ ४४-४५ ४ /१% ४४ ९ ४ ४४.४१ ४४-४१ १२४१-४४-४४ ११" ४४४० 2१0 /*-४/४५/०"५४४/४१%-४ ४ शी
कर्से ? आणि मग मावशीच्या शशीशी उत्साहाने गप्या मारणे त्याला
अशक्य झालें.
संध्याकाळी उषा मावशीकडे आली. वतंतानें तिच्याकडे निरखून पाहिलें,
ओहो ! ती आता चागली मोठी बाईच झाली होती की! पोरकट उषेचा
अंदादेखील तिच्प्रात उरला नव्हता ! ती घरात जाऊन मावशीजबळ एखाद्या
मोठ्या बाईसारखी बसळी. मोठ्या बायकांच्या बोलण्यात येतात त्याच विषया-
बर ती बोलत होती आणि मग सर्वात आश्चर्थ म्हणजे वसंताची आई
उषेला म्हणाली, “' काय उषाताई, अण्णा आता छानदार नवरा शोधीत
असतील तुम्हाला ? ”
त्यावर ती लाजून इंसली व म्हणाली, “ इश्श ! ”
वसंताळा कळेना कीं अशी काब जादूची काडी ह्या उषेईरून फिरली आहे
कॉ हिला सर्वानी मोठी बाई समजार्वे ? कसल्यातरी जिज्ञासेनें तो उठळा आणि
त्यानें आरशात पाहिलें, छे, त्याला कोणीच मोर्ठे म्हटळें नसत !
आणि ह्या सर्व संमाषणात उषेनें वसंताचा उल्लेखदेखील केला नादी
हयाचा त्याला मोठा राग आला. त्याला वाटलें कीं, आपली आई म्हणते
तेच खरे, आपल्याला अतिविचार करायची सतय आहे आणि आपले हे
सर्व विचार मूर्खपणाचे आहेत. उषा आपल्याला विसरूनदेखील गेली आहे.
आणि मग बाहेर जाऊन तो शश्ीीशीं गप्पा मारीत बसला. ते दोघे
पायरीवर बसळे अतता एक उंच लट गोरटेला मुलगा आला. त्यानं आपल्या
केसाचा सुंदर भाग काढला होता. आणि त्याची चालायची पद्धत त्याच्या
चाळीतल्या त्या रुवाबदार तरुणासारखी होती. शशीच्या रोजारीं बसून तो
बोळूं लागला तेव्हा इतका वेळ वाटणारी शेका खरी ठरली. तो बाळ होता
आणि वर्सताच्या पाठीवर हात मारून जेव्हां त्याने त्याची चोकशी केली तेव्हां
बर्सताला वाटले कीं आपल्याहून हा फार मोठा झाहे.
पण त्याचे बोलायचे विषब मात्र विचित्र होते. आपले ते नवे मास्तर
कुठच्या पोरीला बरोबर घेऊन हिंडतात, गावाबाहेर वडाच्या झाडाखाली त्यांनी
काय केलें, पळीकडच्या घरातील ती सुंदर बाई आपल्या नवऱ्याचा डोळा
चुकवून काय करते, त्याच्या वाड्याच्या मालकाच्या तरुण मुलीला
त्याने कसें खूष केले होते आणि ती त्याच्याबरोबर कशी फिरायला बेणार
४ मानस.
५6 मानसचि्रे
होती इत्यादि गोष्टी त्यानें शशीलळा अगदीं खुलवून सांगितल्या, वर्सताला त्या
गोष्टी ऐकून काहीतरी विचित्र वाटले, नंतर त्याच्या मनाला विशिष्ट चोरट्या
गुदगुल्याहि होऊं लागल्या आणि श्ञेवर्टी त्याला त्या गोष्टींची शिवारी आली
तरी त्या गोष्टी ऐकण्याचा मोह त्याला सोडवेना,
तेवढ्यात उषा घरातून बाहेर आढी आणि बाळनें आपलें बोलणें एकदम
थांबविले. मग उषा पायऱ्या उतरून जाऊं लागली तशी तो हंसून म्हणाला,
५ ए उषा, तुझा रुमाल पडल] बघ. ”'
उषा एकदम मार्गे बघून म्हणाली, “ कुठं आहे रे? ?”
बाळ नुसता मिस्किलपणानें हसला, ““ अग, तुझ्या मेत्रिणीच! निरोप
सागायचा आहे. तिने तुळा आपल्या धर्री बोळावळं आहे उद्या दुपारी,
चोरटी चुंभन' पुस्तक घेऊन.”
उषेनें त्याच्याकडे मोठे डोळे करून म्हटले, “चल चावट आहेस तूं "नी
मग तिच्या मोठातून अस्फुट हास्य निसटले असे वरसंताला वाटलें, नंतर
तिर्ने वसंताकडे पाहिलें. तिला काहीं तरी बोलायचे होते. पण बावरून
गेलेल्या बसंताच्या चेइऱ्यावर अगदींच अनोळखी भाव तिला दिसला
त्यामळे तिचे बोलजें तोंडातच विरले. आणि त्याच्याकडे बघन हंसार्वे का
हंसू नथे ह्या गोंघळातच ती तेथून निघून गेली
बाळनें इसन शश्शीला डिवचले आणि तो म्हणाळा, “ कशी गंमत
केली ! ” नंतर वसंताकडे बघन तो म्हणाला, “ अरे बावबळटा, तिला
तुझ्या्टी बोलाबचं होत. इतकी सुंदर पोरगी बोलाबला आली तर अतं
अजागळासारखं स्वस्थ का बसायचं ! भटजी कुठला |! ” आणि तो छझी
पणानें इंसला,
बसंताच्या मनात निरनिराळ्या भावनाची धादल उडाली. खरेच का
उषेला आपल्याशी बोलायचें होते ! आणि ह्या विचाराने त्याला थोडेसें
समाधान वाटलें. नंतर त्याला वोटळे की, आपण खरोखरच बावळट आहोत.
बाळसारखे धीटपणारने आणि मजेदारपर्णे वागणे आपल्याला जमणारच
नाहीं. मग त्याला आठवले कीं, लहानपणी बाळरनें आपल्याला असेच काहीं
म्हटलें होते तेव्हा आपण त्याच्या छाती:| गुद्दा मारला होता. आणि आता
आपल्यातील ती विरोधी शक्ति कुठें गेलो ह्याचें त्याला आश्रबं वाटलें |
मीलन ९५१
नंतर बाळ म्हणाला, “ ते गोगटे मास्तर आहेत ना! ते ह्या पोरीवर
खूष आहेत. अगर्दी झकास आहे बुवा पोरगी । 7
आणि वर्संताला वाटले कीं, प्रत्येक माणसाकडे ह्या विचित्र दृष्टिकोनानें
बाळ का बघतो ? हाताने दगड मारायचे सोडून तोंडाने दगड मारायची
ह्याला संवय झाली आहे की काय कोण जाणे!
नंतर दोनतीनदा उषा त्याच्याकडे आली, आणि एकदा तर ति
त्याच्याकडे रोखूनदेखील बघितले. पण वसंताला वाटलें, छे, आपल्याशी
बोलायची तिला इच्छा व्हावी असें आपल्यात काय आहे ? बाळसारखें
चमकदार संभाषण थोडंच आपल्याला करता येते ? आणि त्याने निराक्षेने
मान फिरविली.
नंतर एक दिवस तो बाळबरोबर किरायला गेला होता तेव्हा उषा
फिरून परतताना त्याला भेटली बाळने तिळा आपल्या आकर्षक बोलण्याने
इतके मोहित केळे की, ती सारखी इंसत होती. त्प़रा दोघाबरोबर एकाकी
मुक्याने चालताना त्याचें मन उदावीनता आणि असूया यानीं भरून गेल.
आणि घराकडे वळताना त्याचा त्माने निरोपदेखीड त्यानें घेतला नाह्दी
आणि नंतर दुपारच्या वेळेला मक् भक् आवाज करीत आगगाहीनें
जेव्हा बाभुळवाडी स्टेशन सोडलें तेव्हा त्याभोवती त्याच्या मनाने निमीण
केलेळें आकर्षक वलय नष्ट झाल्यासारखे त्याला वाटले, व्यथित अंतःकरणाने
तो अस्पष्ट उद्गारला, “ उषा, उषा ! ” आणि त्या सरळ मनाच्या मुलाच्या
डोळ्यातून दोन अश्रू ठिबकले,
मुंबईला आल्यावर स्वतःच्या क्षुद्रतची जाणीव त्याला अधिकच होऊं
लागळी. लहानलहान प्रसंगानी खिन्न होण्याची संवब त्याला लागली,
पूर्वीचा रगेळलखणा आणि इट्टीपणा नाहींसा झाला, आणि पूर्वी ज्या गोष्टी
तो सहज करीत असे त्या तो आता धाबरत आणि चाचरत करूं लागला.
इतके दिवस काहीं अभ्प्रास न करता परिक्षेला बसून वसंता सहज पास
होत असे. पण आता त्याला परिक्षेची भयंकर भीति वाटूं लागली आणि
मेंट्िकला त्यार्ने असा वेड्यासारखा अभ्यास केला कीं, शेवटीं पुस्तक वाचू
लागल्यावर त्यातील शब्दाचा अर्थ त्याला कळेनाता झाला. तो मटक पास
झाला; पण शाळेंतदेखील त्याचा नंबर पाचाच्या आत आला नारद,
«२ भानसाचित
.“*%-.”१../१./७%.” “५
आणि कॉलेजच्या रंगीबेरंगी जगात, तेथील मोठाल्या वगीत आणि सदा
गुमीत असलेल्या प्रोफेसरापुढे त्याला आपण अधिकच क्षुद्र आहोत असें
वाटू लागलें. परत त्या विचित्र भीतीनें त्यानें टगिनळला देखील
खूप अभ्यास केला. पण टाइम बल बघण्यात चूक झाल्यामुळें त्याच्या
हातात पेपर आला तो भगदी कच्चा राहिलेल्या विषयाचा. मध्ये येणाऱ्या
रविवारी वाचण्याकरिता त्याने तो ठेवळा होता. आणि अति अभ्यासामुळे
त्याच्या स्मरणश्क्तीला जो एक दुबळेपणा आला होता त्याने त्याला अधि-
कच दगा दिला. शेवटीं त्या पेपरात त्य़ाला शक्य तितके मुद्दे आठवून
उत्तराची स्वतंत्र मांडणी करावी लागली.
परिक्षेचा रिझल्ट लागला तेव्हा इतर विषयात तर त्याला चागले मार्क
मिळालेच; पण त्या पेपरांत त्याला नेमके ' सेकंड हायेस्ट ! माक मिळाले,
आणि प्रोफेसरानी जेव्हा त्याचे नाव घेऊन त्याला उभे राहायला सागितले
तेव्हा साऱ्या वगाची ( आणि त्या चिबचितणाऱ्या मुलींची देखील ) नजर
त्याच्याकडे वळली. आणि आपण अगदींच क्षुद्र नाही ह्याच्या प्रत्ययाने
त्याच्या मनाळा विलक्षण उल्हास वाटला.
त्यानंतर वसंताला स्वतःविषयी पक प्रकारचा विश्वास वाटू लागला.
आणि वेड्यासारखा अभ्यास करण्यार्चे त्यानं सोडून दिलें. उलट अनुभवाने
आणि विचाराने कुठल्याहि विषयाची पकड घेण्याचें स्वतःचं अर्से स्वतंत्र
तंत्रच त्याने निर्माण केलें.
बार्धक परिक्षेला तो बसला तो एका विशिष्ट इष्बेने. आणि नंतर त्यानें
बोडावर जेव्हा रिझल्ट पाहिला--छे, पाहिला कसला ! तो गेल्यावर
: फर्स्ट क्लास? म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला डोक्यावर घेतलें ! आणि
मित्राना चहा दिल्यानंतर पाकटातळे पेसे मोठ्या अभिमानाने इराण्याला
देताना त्याला बाटले कीं, हँ ऐकून लहानपर्णी इंसली होती तद्ची उषा
मधुर इसेल,
त्यांने आपळे मन आवरळें, असले मूर्खपणाचे विचार सोडून द्यायचे
असें त्याने ठरवळे नव्हतें काय ! निम्रह्मने त्यार्ने ते विचार दूर सारले आणि
भराभर प्रगर्तींचे टप्पे गाठीत तो पुर्ढ जाऊं लागला.
भातर कलिजांब वक्तृत्वाची चढाओढ होती. कानूव्होकेशन हॉल
मीलन ष्डै
नुसता विद्याथ्यीनीं भरून गेला होता, आणि इंद्या, टाळ्या, हाका नी गप्पा
हथानी तिथे इतका गॉगाट माजून गेला होता कीं शेजारच्या माणसाशी
बोलायर्चे म्हणजे हाताचा कणा करून मोठ्याने ओरडावें लागे.
वसंत पुढच्या एका खुर्चीवर शातपरणें बवला होता. समा आणि भाषणें
आता त्याच्या अगदीं अंगवळणी पडलीं होतीं. त्याच्यामागे बसळेला एक
खिरश्चन मुलगा आपल्या शेजारच्या मुलाला म्हणाला, “ बरं तें असो. पण
आपल्या कॉलेजचा प्रतिनिधि कोण? ”
: बसंत देशमुख, ” हेजारचा मुलगा बर्सताकडे बोट दाखवून म्हणाला,
वसताला इंसं आलें. त्याला वाटले, बरोबर आहे. ही निबुद्ध मुळे आप-
ल्याला निवडणारय ! आपल्याला बुद्धिमत्ता आहे तर आपण आपलें बचस्व
का गाजवं नये ! आणि अशा पुष्कळ विद्याथ्यांना आपल्याविषयी हेवादावा
का वाटावा तें त्याला कळेना. मग ती विचारश्ुखला तिथेंच सोडून त्यानें
घाईघाईने परत एकदा आपले भाषणाचे कागद चाळले
त्यार्चे नाव पुकारले तेव्हा तो स्टेजवर जाऊन उभा राहिला. पहिल्या
दोन वाक्यातील चटकदार उपरोधाने श्रोत्यात हास्याची एक लाट उस-
ळली, वसंताला वाटले, आपण जिंकली. आणि नंतर वक्तृत्व यशस्वी
करण्याकरिता त्यानें योजलेल्या बारीक सारीक योजना जसजशा यरास्वी
होऊ लागल्या तततसा त्याचा उत्साह वाढतच गेला. आणि शेवट तर
त्याला इतका सुंदर साघला कीं, सगळ्या हॉलमध्ये टाळ्याचा प्रचंड
कडकडाट झाला.
विजयाच्या नर्शोंत वर्सत जाग्यावर जाऊन बसला. आपल्यानंतर बोला-
यला कोण उठते त॑ बघण्याकरिता त्याने भोवताली दृष्टि फिरवली. नारिंगी
रंगारचें पातळ नेसलेढी एक सुंदर मुलगी उठून स्टेजकडे जाऊं लागली.
वसंतारने तिच्याकडे पाहिळे आणि तो स्वतःशींच उद्गारला “ उषा,
आणि त्याच्या मनातली कुठची तरी सुस्त भावना एकदम फुलारली.
अलीकडे उषेला तो जवळजवळ विसरलाच होता. ती पुण्याच्या कुठल्या
तरी कॉलेजात आहे असें त्यानें ऐकर्ढे होते आणि तिकडे ती देखीळ
आपल्यासारखी चमकत आहे असे कोणींतरी म्हटल्याचे त्याला आठवत
होते, पण त्याने म्हटलें होतें, सुंदर मुळींना चमकर्णे फार सोपें अस्ते.
५४ मानसचित्रं
पण परवा मात्र दैंगिंग गाडनवर फिरत असतान! तिर्थे बागडणाऱ्या एका
गोड युरोपियन छोकरीला पाहून त्याला उषेची एकदम उत्कटतेने आठवण झाली
होती. आणि का कोण जाणे, त्याचे मन एकदम स्विन्न झालें होते, त्याच्या
कॉलेजातील नाटकात काम करणारी आणि मुलाशी धीटपणे बोलणारी तारा
जोशी त्याला भेटली तरी त्याचा खिन्नपणा नाहींहा झाला नव्हता
उषा शातपर्णे स्टंजवर जाऊन उभी राहिढी. एकबार हातातल्या
कागदावरून नजर फिरविली आणि ते टेबलावर ठेवून तिर्ने आपली पर्स
त्यावर ठेवळी आणि हॉलमधघला गलघला कमी झाल्यावर तिने हलक्या
आवाजात सुरवात केली, “ लेडीज अँड जंटलमेन् !
बर्तताला भीति वाटळी कीं हिचा आवाज शेवटपर्यंत जाऊन पोचतो
कीं नाहीं कोण जाणे ! पण तिसऱ्प्राच वाक्यात तिचा आवाज पूर्ण उंचीला
चचढला आणि तिच्या गोड नी स्पष्ट आवाजानें सगळा हॉल भरून गेल्या-
सारखें त्याला वाटलें, तिच्या भाषणात टाळ्याचा कडकडाट अगर हास्याचा
स्फोट होत नव्हता, पण मभूनमधून स्मितलहरी हॉलमध्ये खेळत होत्या.
व्संताला पाहेल्यानें वाटलं की, वकतृबव यशस्वी करण्याकरता योजायच्या
युक्त्या हिला बहुधा माहीत नसाव्या. पण थोड्याच वेळात त्याच्या ध्यानात
आले कॉ, त्या तिला पुरेपूर माहीत आहेत, आणि त्याचा संगमपूर्वक उप-
योग करण्याची संवय तिर्मे स्वतःला लावून घेतढी आहे; आणि भाषण
यशस्वी करण्यापेक्षां आपले म्हणणे लोकाना कळेल, पटेल नी त्याच्या मना-
वर ठसेळ अशा प्रकारे सागण्याकडच तिची प्रवृत्ति आहे.
तिर्चे मषण संपले तेव्हा वसंतार्ने मनःपूबक टाळ्या वाजवल्या. आणि
इतर लोक टाळ्या वाजवायचे थाबले तरी तो टाळ्या वाजवतिच होता.
आपल्या जागेकडे जातांना उषेनें वखंताकडे पाहून गोड हास्य केलें. मागून
एक मुलगा ओरडला, “ आहे ब्बुवा ! ”
सभा संपल्यावर उषेला भेटायर्चे असा वसंताने निश्चय केला, पण त्याला
पहिलं बक्षीत मिळाल्याचें जाहीर झाळें आणि मित्राच्या गप्पागोष्टीत आणि
ओढाताणींत तिथ्याकडे जायलाच काय पण बघायलाहि त्याला फुरसत
झाली नाहीं. पण राहून राहून त्याला वाटत होते कां, उषेलाच पहिलें बक्षीस
मिळायला पाहिजे होते; पण हे परीक्षक पुष्कळ वेळां अशाच चुका करतात,
मीलन ५५९
हालमधून तो बाहेर पडला तो त्याला बाळ दिसला. तो आतां
चांगलाच लड झाला होता. त्याच्या अंगावर उंची कपडे होते,
तोंड पानपट्टीनें रंगले होते आणि हातात सिगारेट पेटत होती. वसंतार्चे त्यानें
अभिनंदन केलें. वसंता त्याला म्हणाला, “काय रे, यंदा सीनिअरला असशील !'"
बाळ इंसत म्हणाला, “ छे रे, इंटरला गचकलों दोनदा ! इतर धंदे करून
वेळ उरेल तेव्हा आम्ही अभ्यास करणार, ” तो खी खौ करून इंसला.
त्याच्याबरोबरचे समानधर्मा मित्रहि खसिंकाळल.
संध्याकाळीं वसंता जेव्हा आरामखुर्चीत पडला होता तेव्हा उषेविषयींच्या
विचारार्नी त्याच्या मनाला एखाद्या दुलदुळीत दुलईसारखें गुरफटून टाकलें
होते, त्या गोड तंद्रीत असता बाहेरून कुठचातरी ओळखीचा स्वर कानावर
आल्यासारखे त्याला वाटळे आणि नेतर त्यानें ओळखले का, तो आवाज
उषेचा होता. एखादी सम्राशी आल्यावर मधुर संगीत सुरू व्हावे आणि
म!नकऱ्याची धादल उडावी तशी त्याच्या मनाची स्थिति झाली.
त्यानं उठून एकवार आरश्यात पाहिलें. आाता तो पुरा उंच झाला होता.
आणि त्याची रुंद छाती आरशात मोठी डौलदार दिसत होती. त्याला कोणी
सुंदर म्हटळें नसर्ते; पण तो तरतरीत खास होता. त्यानें उगाच एकदां
केसावरून हात फिरवला व काष्टींशा विमनस्कतेने तो खाली बसळा., कधी
एकदा ह्या आईचे उषेबरोबरचें बोलणें संपते असें त्याला झाले.
शेवर्टी पुष्कळ वेळान एकदा तें बोलणें सपल आणि उषा त्याच्या
खोलींत आली. त्याला वाटलें की, अमृतकलश बेतढेली मोहिनीच आपल्या-
समार उभी आहे.
तिर्मे त्याचें अभिनंदन केळे आणि प्रेमळपर्णे चोकशी केली. आणि त्याच्या
ध्यानात आलें को, आपल्याविषबींची बरीच माहिती हिने आस्थापूवक
गोळा केली आहे.
त्यामुळें त्याला मोठा उत्साह वाटला. आणि उषेला जिंकण्याचा जबरदस्त
प्रयत्न करण्यार्चे त्यानं ठरविले. कालेजमधल्या मुलींशी बोलतांना जी एक
विशिष्ट ळकब यदास्वी ठरली होती त्याच लकबीने तो तिच्याशी बोलू
ळागला. पण कां कोण जाणे, काहीतरी नी कुठेतरी खटकत झेते. तो जीं
चचढकदार मरते सांगत होता ती तिला पटत नव्हती, त्याचा विनोद तिळा
५ मानसाचित्रे
मानवत नव्हता. आणि किंचित् अळीलतेची झाक असलेली एक गोष्ट
जव्हा त्याने तिळा सफाईदारपणे सागितली तेव्हा नापसंतीची छटा तिच्या
चेहऱ्यावरून झरकन् सरकून गेली. जणूं तिला म्हणायर्चे होते, “ मीं तुझ्या-
पासून असल्या गोष्टांचा अपेक्षा केळी नव्हती. !' पण विजयाला
सरावलेल्या वसंताच्या लक्षात ह्या गोष्टी आल्या नाहींत,
इतक तो आपल्या बोलण्यात रगून गेला होता. शेवटीं तो तसाच उत्पा-
हाने बोलत असता ती उठून हलकेच म्हणाली, “ बर, मीं आता जाते.
उशीर होइल मला. 7 आणि वसंताकडे एकदा इंसून बघून ती नाऊं लागली.
काय झाले ते॑ वसंताच्या एकदम ध्यानात आलें, त्याचें तंत्र, त्याची
लकब ह्याचा पराजय झाला होता, त्याच्यामधला जो एक विशिष्ट दुवा तुटला
गेला होता तो त्याला परत साधता आला नव्हता. त्याच्या पहिल्या भेटीत
परस्पराकडे पाहून त्यानी जे हास्य केलं होतें त्से हास्य त्यानीं ह्या वेळी
केलें नव्हते. काळेजात आल्यापासून आपण जं कमाबळे तं ह्या मुलीला
आकण शकत नाहीं ह्याचे त्याला आश्चर्य वाटलं. आणि ह्याहून देण्यासारखे
दुसर आपल्पाजवळ आहे तरी काय ह्याचा त्याला प्रश्न पडला, एक प्रका-
रची मनस्वी असहायता त्याला वाटूं लागली. आणि उषा बाहेर पडणार
इतक्यात त्याच्या तोंडून हाक निसटली, “ उषा. ? नंतर त्याला वाटलें,
छे! काय वेड्यासारखे केळे आपण हे! त्यानें एकवार साराक मुद्रेने उषेकडे
पाहिलें आणि मग काय करावे हँ न कळल्यानुळे तो खिडकीबाहेर
पाहूं लागला.
उषा दारांत थबकली आणि क्षणभर तिर्ने वसंताकडे टक लावून पाहिल
आणि मग ती मंद गतीने त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. वसंताला
वाटले, ती आता विचारील “काय !”' पण नुसती स्तब्ध उभी राहून त्याच्या
सारखीच ती खिडकीबाहेर पाहात हाती. सभोवार वेडींवाकडीं पसरलेली बेढब
छपरे सार्यकाळच्या सुवर्णप्रकाशाने न्हाऊन निघाल्यामुळे सुबक दिसत होती.
आणि मर्ध्यच डोकावणाऱ्या गिरणीच्या एकाड्या धुराड्यातून धुराची वक्र
रेषा रेंगाळत दूरवर चालली होती.
त्या दोघाची स्तन्धता परस्पराना अस्वस्थ करीत नव्हती. उलट दोघें
एक प्रकारच्या शात मन!स्थितीत बाहेर बघत होतीं. वसंत सहज म्हणाला,
मीलन ५१७
र: :५४/-१/५/५४/८/५/५०८८१/-//7-//-४८/८-८/-// -८/-८-८०८०/-/०८०/०८-/ .. ८८०८०८ - > “/ ५८५ ८९५९००८-७/ ८०८००००५७० ८७०४०८०७८७
ह घुराडं पाहून मला लहानपणी वाटायचं कीं, कोणी तरी अगडबंब
साहेब भला मोठा चिरूट ओढतो आहे. तुला ग!”
उषेला इंसू आले. ती कुठच्या तरी आठवणीने म्हणाली, ': मला पण,
तिला वाटले की विचित्र कल्पना करणारा, सरळ मनाचा आणि उमदा
छोटा वसंत आपल्याला परत सापडला आणि ती कोतुकाने त्याच्याकडे पाहूं
लागली. त्याच्या हटंची दुमडलेली कांलर सारखी करून त्याला नीटनेटके-
पणाचा घडा द्यावा असे तिला बाटळ आणि आपल्या कुरळ्या केसाचा
भांग निष्काळजीपणे विसकटून टाकल्याबद्दल त्याच्यावर रागावणेंच योग्य
आहे असें तिच्या मनार्न ठरवले.
वसंतार्ने तिच्याकडे पाहिळे आणि इतका वेळ जो प्रश्न विचारायचा
त्याला धीर झाला नव्हता तो त्याने हृलक्या आवाजात विचारला, “ उषा,
मी तुला आता आवडतनाहीं काग!”
उषेर्ने आपल्या नखाग्राकडे उगीचच नजर फिरविली आणि मजेदारपर्णे
मान हालवली., जणूं तिळा म्हणायचें होते, “: किती हा वेडा प्रश्न ! ”
तिच्या मोहक केशरचनेवर होणारा सूयप्रकाशाचा खेळ अधिक मनोहर, कीं
तिच्या गोड म्रुखावरचा भावनाचा सं*रम अधिक आकषक हॅ कोडे वर्संताला
पडले आणि त्याने इलकेच तिचा हात पकडला.
हृतक्यात कपबशा वाजल्याचा आवाज झाला आणि आई म्हणाली,
५: चहा आणला आहे इं.” आणि चोरून खाऊ खाताना पकडल्या गेलेल्या
लबाड मुलासारखीं त्या दोघाचीं अंगें थरारली.
--किेलोंस्कर, मे १९४४
कशी झाली गंमत ! द
स्वयंपाकघरात बसून मी वाटीच्या तळानें डोंगळे मारीत होतों. आई
निखारे सारखे करीत होती.
आई बारीक आहे. ती खूप हंसते आणि पटकन् रडते, तिचे डोळे
चित्रातल्या बाईंच्या डोळ्यासारखे आहेत. मी तिच्याजवळ खाऊ मागणार
होतो...
तितक्यात समोरच्या इमारतीमधल्या फोनोचा एकदम आवाज आला ---
£ सा 5जा राजकुमारी5. ”
आई निखारे खडबडवायची थाबली आग्रि खिडकीजवळ जाऊन
ऐकत उभी राहिली.
आईला गाणें फार आवडते. म्हणून बाबा तिच्यावर रागावतात. म्हणून
मी पण मोठ्याने त्या गाण्याला बेडावलें.
£ ऐक रे गोंदू ! ? आई म्हणाली. ती रागावली तरी हळू बोलते. मी
तिला मुळींच भीत नाही.
परत मी वेडावळे-आणि पुन्हा एकदां. तवी आईन मला चापटी मारली.
ती जोराने मारीत नाही-तिला तर्से मारताच येत नाहीं.
£ क] मला मारलस ! ” मी ओरडला आणि मग मोठ्याने रडायला
लागला.
आई एकदम मिऊन म्हणाली, “ चिप, रड्टूं नकी एवढ्या मोठ्यानं. ”
पण मी तसाच रडत राहिलो. बाबा होते ना बाहेर !
£ काय शिंचा त्रात आहे ! ” असें मोठ्याने ओरडत बाबा घरांत आले.
क्रशी झाली गमत ! ५९
त्याचें पोट मोठें आहे आणि मिश्या पण ! रागावले म्हणजे ते मिशानींच
बोलतात,
मी मोठ्याने म्हटले, “' मारलटंन् मला. !
आई बाबाना घाबरते. ती घाबरत म्हणाली, “ जरा गाणं ऐकत होते
तर ऐकूं देइना, म्हणून .. ?)
“: बरं, बरं, स्वयेपाकाच्या वेळीं गाणींन् बि्णी कशाला इवीं !
कसल्या एकएक होशी तुझ्या | ” बाबानी डोळे खूप मोठे केळे आणि ते
बाहेर गेले,
आई. गप्य बसली, तिर्ने डोळ्याना पदर लावला आणि तिचे नाक
लाल झालं.
मग कशाला मारलेंन् तिने मला १
मळा खाऊ ६वा होता. म्हणून मी तसाच रडत राहिलो. अर्से रडत राहिले
म्हणजे बाब! बाहेरून ओरडतात, “गप्प नाहीं का करायचा त्याला !!' आणि
मग खाऊ मिळतो !। आईची आणखी फजिती होते.
पण त्या दिवशा बाबानी त्स केळे नाहीं त्यानी मलाच जोरात टपली
मारला आणि म्हणाले, “ चल हो चालता बाहेर. ”
बाबा फार जोराने मारतात. त्यानी मारल्यावर रडले तर आणखी मार
मिळतो म्हणून मा पळून गेलो.
विश्वासल! कोणी मारळें तर त्याला खूप राग येतो आणि तो रडतो.
आम्हांला नाही बुआ रांग येत | तो मला कोडगा म्हणतो मग मी त्याला शिष्ट
म्हणतो आणि त्याच्या अंगावर थुंकतो.
सान्याची चिमी गॅलरीत खेळत होती. मी तिला मोठ्याने चिमटा काढला
आणि खालीं पळालो. ती खूप मोठ्याने किंचाळली पण तिळा अजून बोल-
ताच थेत नाहीं, मग कर्स सागेल ती माझे नाव !
संध्याकाळ झाली होती. गणपतीच्या आरतीची वेळ झाली तेव्हा मी मोठी
घटा घेतली आणि सारखी वाजवीत वाडीभर इिंडलॉो. मी घंटा
खूप वेळ वाजवतो, आणि खूप मोठ्यानें-मग लोक असे रागावतात माझ्या-
वर |! पण मळा कोणीच कारही करीत नाहीं. माझ्या बाबा्शी माडाबला
सगळे धाबरतात,
९० मानसचित्र
मीं दामूडा आणि मधूळा बरोबर घेतलें. ते दोघे मला घाबरतात आणि
मार्झे ऐकतात,
वार्टेत कुंठ्याकडचे म्हातारे काका हळुहळू काठी टेकीत टेकींत चालले हाते.
मला एकदम गंमत भाठवली. मीं मधूला म्हटर्ढे, “चळ, आपण त्याच्या
कानात धंटा वाजवू बा. ''
मधू म्हणाला, “ नको रे. ते म्हातारे आहेत,
मी रागावून म्हटळें, “ आला मोठा दयाळू, ” आणि मीं हातातला
दाडा त्याला मारला, तो त्याच्या कोपरावर बतला. तो रडायला लागला.
मी त्याला वेडावले,
,«. खर्रेच, पण कोपरावर मारले म्हणजे फार लागतें, नाही ! मास्तरनीं
माझ्या एकदा मारले होतं तव्हा. ..
मग आम्ही हळूच जाऊन म्हाताऱ्या काकाच्या कानात जोरानें घंटा
वाजवली. तशी ते एकदम घाबरून ओरडले आणि पडले, मला इतकं
हसायला आले म्हणून सागू!
पण इतक्यात कुटे आले आणि त्यांनी माझें आणि दामूर्चे बक्ोट धरले,
दामू खूप घाबरला, मी पटकन् सागितले, “ ह्या दामूर्न वाजवली ही घटा,
तशी कुट्यानीं मला सोडले आणि दामूळा दोन थपडा मारल्या,
मी बघत होता. गंमत ! दामूर्चे तांड झालें होते माकडासारखे लाल,
तो म्हणाला, “ आपली दोस्ती असून अस करतोस काय? ”
मीं म्हटले, “ दोस्तोबिस्ती कुछ नाहीं. ” आणि मोठयाने इंसलो.
शाळेत मला मास्तरानी “ढढ्ढोपंत'? म्हटल्यावर सगळे इंसतात तेव्हा !
मागून कोणीर्स म्हणाले, “ आहेच तसा तो इलकट,
मीं मार्गे पाहिलें तो. विश्वास !... बापरे. छानच गाडी केली होती कीं
त्याने ! दोन दिवस करीत होता तो ती गाडी आणि कचकड्याचा एक छान
घोडा पण त्याने गाडीला जोडला होता.
मी पण तसली गाडी मार्गे एकदां करीत होता. किती छान चाके कापली
होती मीं. पण बाबानी ते पाहिले आणि सगळें गटारात फेकून दिलें !
इतका राग आला मला; पण रडलो तर आणखी मार मिळाला असता,
कशी झाली गमत ! 4
म्हणून गप्पच राहिलो. पण जानवे इतक्या जोरानं ओढले कीं, माझ्या
मानेला काच लागला.
मग मला एक गंमत आठवली. मी धावत गेलो आणि धपकन
त्या गाडीवर पाय दिला. गाडी मोडली, कचकड्याचा घोडा चेपाटून गेला,
मला इतक इंसायळा आले म्हणून सागूं| मी म्हटलें “ ओ, कशी
फजिती केली ! ”
पाठीत रट्टा मारल्यासारखे विश्वाला झालें. तो नुसता त्या मोडक्या
गाडीकडे पाहातच राहिला, मग त्याला रडूं आलें. आणि तो म्हणाला,
£ ह्यात काय मिळाल रे तुला! दृष्ट ! ”
मीं म्हटले, “ हृळकट का म्हणालास मला ! ''' आणि मग नाकापुर्ढे
हात घरून मीं त्याला वेडावले.
तशी तो माझ्या अंगावर धावून आला आणि त्याने माझा शर्ट छाती-
जवळ पकडला.
मी त्याला घंटेच्या दाड्यानें मारलं, ते त्याला खूप लागले, पण त्यानें
मला सोडलें नाही आणि खूर मारे, मीं पग त्याला मारले. पण तो खूप
ताकदवान झाहे. ( तो दूघ पितो आणि व्यायाम शाळेत जातो. ) म्हणून
त्यानें मळा पाडळे आणि तो माझ्या छातीवर बसला. मग त्यानें दामूला
बोलावळें आणि म्हणाला, “ मार ह्याच्या तोंडात. ?
मी एकदम उसळी मारली आणि म्हटलें, '“दाम्या याद राखून ठेव |
विश्वातने मारळें तर चालेल. तो ताकदवान आहे. पण दामू !...
दामू भीत होता; पण शेवटीं त्यानं हळूच माझ्या तोंडात मारली. मला
इतका भयंकर राग आला. मी ओरडलो, “' हलकट, पाजी, बेशरम ”...
आणि मौी थुंकला, पुन्हा थुंकला,
तशी विश्वाठर्ने मला परत खूप मारळें, मग मळा गमत आठवली. मी
विश्वातला म्हटले, ए, नको ए. सोड मळा. परत नाहीं मी असं करणार--अगदीं
खरं, तशी विश्वासनें मला सोडून दिडें आणि तो आपल्या गाडीजवळ गेला.
मी त्याच्या मागून जाऊन हळूच त्याला टपली मारली आणि जोरानें
पळालो. तो मला म्हणाला, “ कुत्रा ” मीं परत त्याला वेडावळे आणि असा
पळालो, नाहींच सापडला त्याला |
द्रै भानसचित्रे
ते काही नाहीं. व्यायामशाळेत जाऊन मला आता खूप शक्तिवान झालं
पाहिजे. मग असा मारीन मी विश्वासला, पण बाबा म्हणतात, काही नको
व्यायामशाळा, आम्हाला आपले काहीं नाहीं, ख!ऊ नाहीं, खेळ नाहीं, बक्षीस
नाहीं, पेसे नाहींत. . .
थोड्या वेळानें आरती झाली. प्रसादाला पेढे होते-ओहो पेढे ! मी खूप
प्रसाद मागून घेतला. परतदेखील घेणार होतो. पण बाबारवी ते पाहिले
आणि माझ्या तोंडात मारली, सगळ्या लोकाच्यादेखत मारले. सगळीं मुळे
हसायला लागली,
असें झालें मला अगर्दी ! वाटलें, कॉ गणपतीच्या स्टेजखालीं लपून बसार्वे.
कृष्ण होऊन बाबाना मारावें...घश्यात रडण्याचा मोठा गोळा आल . पण
रडलो असतो तर...
मग मला एक गंमत आठवली. मी सगळ्य़ाहून मोठयाने इंसला. लोक
म्हणाले, “ आहे खरा कोडगा ! ” आणि इंसले, मग मी पण इंसर्लो.
कशी केली गमत !
रात्री आमच्या वाडीत गाणे होते, एक छान बाईं गायला आली होती.
विश्वास म्हणाला, “ किती छान दिसते रे ती ! ” तशी मी संडासात
लिईलेळे असते तसले घाणेरडे बोललो. नेव्हा सगळीं मुळे हसायला
लागली, विश्वासची फजिती झाली,
मग मी परत परत तर्से बोललो. तह्षीं मुळें म्हणाली, “ पुरे बुवा !
सारखंसारखं कतलं घाणेरडं बोलतोस? ?
माझे बाबा गाण्याला अगदी सगळ्याच्या पुढे बसले होते. गाणें सुरू
झालं तशी ते अगदीं खुर्चीच्या कडेला बसले, आगि ते आघाशी माणसा-
सारखे दिसूं लागले.
त्याच्याकडे पाहून दोन चष्मेवाळे लबाड दिठणारे लोक इंसूं लागले.
मला कळली त्याची गंमत.
गाणें चागले होते. आईच्या कुशीत निजल्यावर जर्से मऊमऊ छान
बाटतें, तरस गाणें ऐकताना वाटलें, कोणाला टपली मारावी असं नाहीं. एक
गाणें संपे तशी बाबानी मार्गे पाहिलें. त्या इंसणाऱ्या लोकाच्याकडे त्यानीं
रागाने पाहिळे, तेवढ्यात मी त्याना दिसलो, तशी त्यानीं मला बोलावले
कशी झाली गमत ! ष्र
आणि ते म्हणाले, “ चल चाळता हो धरीं. ” मी पळालो. नाही तर मार
मिळाला असता.
मला राग आला. आम्ही गाणें ऐकायचे नाही-काही करायर्चे नाहीं!
मग मला एक गंमत आठवली. तिथंच लपून बसला आणि गाणे सुरू
झालें तता. दरवाजाजवळ गेलो. आणि तिथे मोठ्याने ओरडला. आणि
पळून गेलो. लोक खुप रागावले, एक तर माझ्यामार्गे धावलादेखील ! पण
मी कसला सापडतो त्याला ! हा. हा. हा. कशी जिरवली सगळ्यांची !
घरी गेलो तेव्हा आई गॅलरींत बसून गाणें ऐकत होती. बाबा रागावतात
म्हणून ती मंडपात येत नाहीं. तिच्याजवळ विश्वास बसळा होता. त्याची
खरी आई देवाकडे गेली. नवी आई त्याला खूप मारते आणि बाहेर जायला
देत नाही. म्हणून तो गॅलरींतच बसला होता.
पण त्याचे बाबा फार चागले आहेत. ते त्याला खाऊ देतात, खेळ
करायला शिकवतात आगि कधीकधी तर दोन्ही हातानी उचलून उंच कर-
तात. मलासुद्धा केल होते एकदा तर्से त्यानी, इतकी मोज वाटते !
आईने मळा जवळ ओढले, मी तिचा हात झिडकारणार होतो; पण
मला त्से करताच आलें नाहीं. मग मीं बिश्वासला म्हटलें, “ तूं कशाला
माझ्या आईजवळ येतोस ! चळ चालता हो. ”
तशी आई म्हणाली, “ वा, अतं नाहीं म्हणायचं ! ” आणि तिने विश्वा-
सळा जवळ ओढले. मला परत आईला झिडकारातें अर्धे वाटले. पण कर्धी-
कर्धी-संध्याकाळच्या वेळीं आईच्या माडीवर झोपावे; मुळींच उठूं नगे
अर्से वाटते.
विश्वास म्हणाला, “ काकू, एक गोष्ट सागा ना. ”
आईर्न त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, “' सागत इं ? मग आई
इंसळी आणि तो पण इंसला. दोषाचे काहीतरी गुपित असावं तशीं तीं
दोघे इंसर्ली.
मग आईने एक छान गोष्ट सागितली. त्या गोष्टींतला मुलगा किती
शहाणा होता. त्याचा कुत्रा त्याचा अगदी जीवश्वकंठश्व मित्र होता;
त्याच्या दुष्ट सावत्र आईनें त्याचा किती छळ करेला! मग तो खूप मोठा
झाल, शहाणा झाला, आणि तरी तो सावत्र आईंबर गावला नाई !
६४ भानसचित्रे
नको रे बुवा ती सावत्र आई, माझी आइ आहे ती छान आहे आणि
मग मी आईला एकदम मिठी मारली, आईर्ने मला थोपटले,
मग विश्वास म्हणाला, “ उद्या भाषणाची चढाओढ आहे. मला भाषण
कसं करायचं तं सागा ना. ”
६ म्हणजे, तुझे बाबा कुठं आहेत १ ” आई म्हणाली.
“ बाहेरगावी गेळे आहेत, पण ते उद्या माझं भाषण ऐकायला येणार
आहेत. ते म्हप्पाळे, “ काकूच्याकडून भाषण लिहून घे. ”
आई म्हणाली, “ खरंच ! ” आणि मग ती थोडा वेळ आपली गप्यच
बसून राहिली.
झाई म्हणाली, “ गोंदू, तूं सुद्धा कर की भाषण. ” मी पाय आपटीत
म्हटलें “ मला नाद्दी तसलं बेत, आवडत नाहीं मला . ”
£: का नाही येत! येईल की.
६ झी कुठाय हुरशार मुलगा १ ? आगि मी परत पाय आपटले.
“का बर! हुषार नसायळा काय झालं? तुलासुद्धा येईल सगळं.
: खर! ? मी विचारलें. काहीतरी सागत होती आई. बाबा, मास्तर सगळे
म्हणतात मला काही यायचं नाहीं म्हणून. मी तसला मुलगा नाहींच आहे.
मी आहे दाडगा, लमाड सुलगा !
पण आई सारखे सारखे म्हणाली कीं मी चांगला मुलगा आहे; मला
सगळें येईल आणि मग मला तें खरेंच वाटायला लागलें.
आई म्हणाली, “मग आण कागद. ”? लिहून काढ भाषण,
मीं म्हटले, “ मीं नाही. मला कंटाळा आलाय. ” पण खरे म्हणज्ञे मला
भीति वाटत होती.
मग आई म्हणाली, “मी तुला खाऊ आणून देईन.”
मीं म्हटले, “ अगदीं पेढे भाणून देशील !”
आई म्हणाली, “ इं ?
मी कागद घेऊन आला आणि म्हटले, “ पण मला बक्षीस नाहीं ग
मिळायचं आई. मी नाहीं तसला मुलगा.
आई म्हणाली, “ अगदी नक्की मिळेळ पाहा तुल बक्षीस ! ” आणि
मळा आपले ते खरंच वाटलें,
कशी झाली गमत ! टप्
१७७०४५५०१५”. १५. ४.४१” “"९../0५-//१-/"५-/ “77४... ७../००५ ७ ५..४४७/%
/८४.५४५४..” ४.” ४./७१७...७१७_ ७१४.» “५ “| “५५० “७. ५७.” ७७. १७७० ७.७७ ७७७
मग मीं आणि विश्वासरने भाषणें लिहून काढली.
दुसऱ्या दिवर्शी मी भाषण पाठ करायला लागलो तेव्हा बाबा म्हणाले,
: कसली भाषणं करतो आहेस ! अभ्यास कर आधी. ”
मळा पण कंटाळा आला होता. मी आणि दामू भय्याला चुकवून
पोपशरा काढणार होतो.
पग आई खाऊ देणार होती ! आणि खरं सागू? मला आईची
आणि विश्व!सची भीति वाटली, म्हणजे मारतील म्हणून नाहीं हं. मी बस-
लाय सापडायला त्यांना ! पण निराळीच वाटली बुवा भात
मग मी अगर्दी खूप मन लावून माषण पाठ करायला लागलो आणि
मग मला आपली त्यात गमतच वाटायला लागली. मीं अन्यास करताना
जानव्याशीं खेळता ततादेखील तेव्हा खेळलो नाहीं.
भाषण पाठ करताना मला खूपखूर वाटलें, काँ. आपण अगदीं छान
माषग करायचे, लोकाची झाबासडी घ्यायची, आईचे आवडते व्हायचे
त्या गोष्टातल्या शहाण्या मुलासारखे दूर देशाला जाऊन मोठें होऊन यायचे
आणि मग आईला म्हणायचे “ आई, आता मी तुला आवडतो ना !””
माझ्या घशाशी मोडा गोळा आढा. मला कध्धी असे वाटत नाही. पण
त्याच दिवशी वाटलें, आणि मग मीं तदऱ्याचा बोळा करून तोंडात
घातला आणि दोन्ही हातानी तोंड झाकले
मी भाषण खूपखूप पाठ केलें. इतर्क की, माझी पाठ दुखायला छागली.
आणि काहींच आठवेनार्त झाले.
मग मी आपणि विश्वास मंडपात गेला. मी बोलणार अर्से सागितल्यावर
सगळी मुलें इसायळा लागलो. त्याना वाटले, मला कारही बेतच नाही, मी
नुसताच आयला गमत्या मुलगा आहे !
पण मीं मुळींसुद्धा इंसली नाहीं. मुलानी मला टपल्या मारल्या, माझ्या
टोपीहा कागदाची सुरळी अडकवून शिवाजी केलें तरी मी इंसला नाहा.
तशी मग थोड्या वेळाने सगळीं मुळें पण मळा त्रास द्याबचो थाबली. तेव्हा
मला वाटल कीं, मी काहीतरी खूप मोठें केलें,
मग दोन मुलानी भाषर्णे केलीं. एकाची टोवी बाकडी होती आणि'
दुसरा सारखे सुं-स॑ करीत होता. दोघे खूप घाबरळे आणि
५ मानस,
६६ मानसचित्रे
सारखे अडखळले. सगळया मुलानी त्याची टर उडवली, मीसुद्धा नेइमी
असेंच करतो; पण त्या दिवशी मळा वाटलें काँ, मीच त्या मुलाऐवजी
स्टेजवर आहे आगि मलाच मुले हइसताहेत आणि मला ते इतकें खरें वाटळें
कीं, मीं सदऱ्यात तोड लपवलं.
मग विश्वास स्टेजवर उभा राहिला. त्यानें गुपचिप आईला न विचारता
नवे कपडे घातले होते. पहिल्याने तो विसरला आणि इकडेतिकडे पाहूं
लागला. मुलें त्याची पण टर उडवायला लागणार होतीं, इतक्गात त्याला
आठवल आणि तो एकदम भरामर बोलायला लागला.
तितक्यात त्याचे बाबा पण तेर्थे आले, नुकतेच बाहेरगावाहून आले होते,
तरी ते आले. त्यानी इंसून विश्वासला खूण कली, “जरा सावकाश.” विश्वास
हसला आणि मग तो न घाबरता सावकाळय बोलायला लागला, दोनदा तर
तो हातवारे करून आपले वाक्य जोरात ओरडला आणि मुलानी टाळ्या
बाजबल्या मग तो खाली बसढा. ”
सगळी मुर्ळे म्हणाली, “ किती छान बोललास रे तूं । अगदी गोष्ट
वाचत्यासारखं वाटल, ?
मग मी स्टेजवर गेला. मला वाटलें, सगळें अगदी सोप आहे आणि
विश्वाससारखी गंमत व्हायला नको म्हणून मी सुरुवात परतपरत लक्षात
आणून ठेवली होती.
पण स्टेजवर गेल्यानंतर तीं एबढी पुष्कळ मुळें पाहून कर्सेसेंच वाटायला
लागलें, सगळ्याचे डोळे आपले माझ्याकडे ' ल॒कलुक ' लागठे होते. मधूने
दामूला टोचळें. मग ते दोघे काहीसं कुजबुजले, मला वाटले, ते एकदम
झोरडतील, “ ए५ गोद्या. ” पण ते नाहीं ओरडले.
मग मीं एकदम भरभर बोलायला लागला-एकदां एक शब्द आठवेना,
तर तो सोडून तसाच पुढे घाबला. मला बाटले आई आली असेल म्हणून
मी पाहायला लागलां. (एकीकडे मी बोलतच होता बरे का.)
पण इतक्यात बाबा आले. त्याच्या मिशा खूप मोठ्या दिसल्या. ते
मोठ्याने कोणालासें म्हणाले, “ अरे, आमचा गोंद्या बोलताय् वाटत !
वा ! ? आणि ते मोठ्याने इंसले.
त्यांच्याकडे पाहतापाहता मी एकदम भाषण विसरळो. आणि मग कांही
कशी झाली गंमत ! ८७
केल्या आठवेना ! मी अंड अंऊ करून डोके खाजवलें. तशी मुलानी
मला वेडावलें.
मीं अगदी घाबरून गेलो. खूपखूप डोके खाजवले तरी पुढचे आठवेना.
अगदी जवळ होते, हातात सापडलं असतें, तरीपण आठवेना, मला अगर्दी
चव आला, पाय थरथरू लागले, डोक्याला मुग्या आल्या. शेवटी अध्य-
क्षाना घंटा वाजबढळी आणि मीं खालीं उतरलो.
मुळे चिडवीत होतीं, “' आम्हाला माहीत होत. हा कसला बावळट
बोलतो ! उगीच गंमत करायला गेला होतास ना रे? ”
माझ्या गळ्याशी केवढा तरी गोळा आला. वाटलें को, सगळ्याना
सागावे, “ मारा, मारा मळा एकदा. म्हणजे मी मरून जाइन ! ” अगदी
एकटेएकटे वाटायला लागले. वाटले, ' सगळें फुकट. ! आता कसला
मी परदेशी जाणार आणि मोठा होऊन परत यणार !
आइटली-कफिइटली खोटें सागते काहीतरी. तरी मी सागत होता, मला
ततळें यायच नाहीं म्हणून, तरी म्हणे, ' ज्या, कबर भेषण ! ' आता परत
अ कध्धीकध्धी करणार नाही मी.
बाबा म्हणाले, “हतू , गाढव!” आणि निघून गेळे, हृतका भयंकर राग
आला मला, वाटलं काँ, कृष्ण जसा कंसाच्या छातीवर बसला तसं करावें अगर्दी.
दामू म्हणाला, '' काय पण फजिती झाली एका माणसाची |'*
मी चिडून त्याला मारणार होतों, पण सगळी मुलें त्याच्या बाजूची होती.
मग मला एक गंमत आठवली, “' मी म्हटल, अरे चल. मीं काहीं बक्षीस
मिळवायला नव्हतो गेलो तिथं, मला आपली गंमत करायची होती.!'
तो म्हणाला, “चल खोटं.”
मीं म्हटळे, “ मग आधींच कसं नीट बोललो मी ९ पण बक्षीस पाहिजेच
कुणाला ? मिळवू देत तीं हुष्षार मुलं, आपण बुवा अशीच गंमत करणार, ”
आणि मग मी खूप मोठ्याने इसला.
विश्वासला पहिले बक्षीस मिळालें, सगळ्या मुलानी टाळया बाजवल्या,
मळा इतका राग आला ! वाटळें कीं सगळ्या लोकांना हत्ती होऊन
तुडवार्बे, नाहीं तर औरंगजेब होऊन त्याच्या माना उडवाव्या !
मग विश्वासचे वडील त्यांला घेऊन बाहेर गेले. खाऊ घेऊन देणार
।्८ मानसचित्रे
१.५0.” ७..४९..४0९ “९.५ ७..४१%./५/५./ ..”१९ ४७ ४७ ४७..५९. “0१७ ४...” //..
असतील ते त्याला, सिनेमाला नेतील-एवढा मोठा झाला तरी दोन्ही
हातांनी उंच करतील.
मला एकदम रडू आलें. विश्वास लाब होता. तरी मीं स्वतःशीच
त्याला म्हटले, “ काय समजला आहेस रे तू १ सारवी आपली मिजास
तुझी. जिथंतिथ विश्वास-विश्वास ! आम्ही म्हणजे कोणीच नव्हे वाटतं! दम
घर. अशशी जिरवता तुझी ” मी. दात ओठ अगदी घट्ट आवळले आणि
जानर्वे तर इतक्या जोरानें ओढले कीं, माझ्या मानेला काच लागली !
आणि मग मी एकटाच एका बाजूला दगडावर बसलो.
मग खुप पाऊस पडला, मला वाटलें, ' आणखी पडूं दे. ' खूप पडूं दे.
आमची वाडी सगळी बुडून जाऊं दे. ! मीं रागारागानें डोंगळे मारले.
थोड्या वेळाने पाऊस थाबला. विश्वात एकटाच तिकडून इंसतइतत
आळा. त्याचे नवे कपडे त्याने मुळींच भिजावेळे नव्हते. कपडे भिजवले तर
त्याची आई खूप रागावते झाणि त्याला मारते.
त्याला पाहिल्यावर मला परत खूप राग आला.
आणि मग मळा एक गमत आठवली.
मी इंसन म्हटलें, “' ए विश्वास, इकडे ये. तुला गंमत सागायची आहे” तो
आला. मग मी त्याच्याशी काहींतरी बोललो. आणि त्याचें लक्ष नाहीं असें
पाहून मी त्याला जोरानें ढकळून दिलें !
तो धपकन पाण्यात पडला. त्याचे सगळे कपडे मळले. त्याच्या हाताला
कोळाचा तुकडा लागला.
मी चटकन् दूर पळालो. तो उठळा आणि माझ्या अंगावर धावला. मी
आणखी दूर पळार्लो. मग तो एकदम रडायला लागला. तो म्हणाला,
असं का रे करतोस तूं ! मी काय केल होतं तुझं £ मला म,रलंत तरी
चाळेल, पण माझे कपडे कां मळबलेस ! आता आई मला खूर मारील.
अगदीं मरेमरेतों मारील. बाबा आता संध्याकाळपर्यंत यायचे नाईत. '? आणि
तो रडत घरीं गेला.
माझ्या पोटात खोल कुठेतरी कोणीर्स रडळे. मीं त्याला म्हटळें, “चूप?
आणि खप उंच उडी मारली, मळा खूप मोज वाटढी
मग मळा एक गंमत आठवली. मीं घरात जाऊन बसर्ला, पळीकडच्या
कशी झाली गमत ! ट९
खोलींत विश्वासची आई त्याला ओरडत होती आणि मारत होती; ते मला
सगळें ऐकायला येत होते.
विश्वास रडत होता---छान झाले.
पण विश्वासची आई त्याला आणखी मारायला लागली तशी मला
कसेसेंच वाटायला लागले. माझ्या अंगातून वतुळें धावली. मीं तिथेच
म्हटले, “' पुरेपुरे आता ! ” पण ती आणखी आणखी मारत झेती.
मग मी एका कोपऱ्यात लपून बसलो, सदऱ्यार्ने तोंड झाकळें. शेवटीं
एकदा ते मारणे संपले. विश्वास रडत रडत बाहेर गेलरींत येऊन बसला.
त्याच्या अंगात शर्ट नव्हता. त्याची पाठ चागली लाल झाली होती.
माझ्या पोटातले रडणे एकदम वर आलें. कारू रोजी आईने सागित-
लेली गोष्ट आठवली वाटळें, कीं चागला मुलगा व्हावं आणि विश्वांसला
म्हणावे, “ लागलं का रे तुला ! चुकल माझं. पुन्हा कध्धी असं कर-
णार नादी. ?”
म्हणून मी त्याच्याजवळ गेला देखील, पण मला एकदम भीति वाटली.
म्हणजे तो मारेल म्हणून नव्हे इं! निराळीच. काचेचं भाडं हातातून पडल्या-
वर वाटते तशी.
मी जवळ आलेला पाहून विश्वासाने माझ्याकडे पाहिळे, मग मी जास्तच
घाबरला आणि आठवली एकदम गमत.
मीं पटकन् त्याला टपली मारळी आणि खूप मोठ्याने इंसत पळाली.
कशी केली गंमत !
मतस््री मासिक, जुत १९४६
चुंबन ७
निमला हातातील पुस्तके सावरून जिना उतरू लागणार इतक्यात हेड-
मास्तराच्या खोलीच्या फेपडोअरचा घाडकन् आवाज झाला, आणि केळ-
करमास्तर रागानंच बाहेर पडले, जिना उतग्ताना त्याच्याकडे प्रश्नार्थक
नजर टाकीत निमला म्हणाली, “ माडलात वाटते इंडमास्तराशी ! ”"
“ होय. मूख माणसाची अरेरावी चाढूं द्यायची नाहीं असा माझा निश्चय
आहे. ” आणि जणूं आपल्या शब्दातील कडुता कमी करण्याकरिता ते हंसले.
“८ आणि तुम्हाला काढून टाकलें म्हणजे १? मला बाइ भीति वाटते
तुमचो ” निमला नापसंतीनें म्हणाली.
£ मला काढून टाकळें तर मी एक पानपट्टीर्चे दुकान काढणार आई. ”
केळकरमास्तर काहीसे लहरीपणारने म्हणाले, आणि मग त्यानीं निमलेकडे
निरखून पाहिल,
& हूहशा, तर्से कसे । ” निमला एकदम म्हणाली, आणि पुरुषाच्या
बेजबाबदारपणाचें तिला आश्चयं वाटले.
6 अस्थ, तुम्हाला माझी काळजी वाटते । ” केळकर किंचित् तिच्या
जवळ सरकून म्हणाल,
६ हो सगळ्याचीच वाटते मला काळजी. ” निमला शक्य तितक्या
सहजपणे म्हणाली, आणि आपला गांघळ लपविण्याकरेता तिने हातातीळ
युस्तकाची उगीचच चाळवाचाळव केली.
केळकराना वाटलं कीं, आपे मनोगत कबूल करील तर ती खरी कसली !
आणि तिचा अधिकच गोंधळ उडविण्याच्या हेतूने ते म्हणाले, “' तर मग
माझी नोकरी गेल्यावर मी तुमच्याकडेच राह्वाबला येजार आई,
चुंबन ७१
४-५ *-४१.// ५” ९.४५ “ ४ १७././४१ ४” ४५.४ 0१७.७ ७४१
७४७.०/%,/४१% ७४४७-७४ ४७.
निमलाने खालीं मान घाढून खालच्या ओंठावर दात रोवल्प्रासारखे
केळे, आपला पदर उगीचच खाद्यबरून ओढून घेवडा, आणि ती स्तब्य
राहिळी. तिला वाटले कळकरानो असे बोलायला नक्तो होते. आणि मग
रोषाची एक सूक्ष्म छटा तिच्या मनात येऊन गेढी.
आपला उद्देश सिद्धीस गेला म्हणून केळकराना थोडें्त इंसू आढे आणि
लज्जेच्या मनोहर जालाने अधिक मोहृक दिसणाऱ्या तिच्या सुदर चेहऱयरा-
वरची नजर काढणे त्याना कठीण वाटळे, मग उसन्या गंभीरपणाने ते
म्हणाले, “ परवा मी एक सिनेमा पाहिला, ?
५ नाहीं तरी फारच सिनेमा पहाता तुम्ही. ? निमळा एकदम बोढून
गेली. आणि मग तिला वाटलं आपल्याला असें म्हणण्याचा काय अधिकार ?
एखाद्या लहान मुलार्न दरडावणाऱ्या माणसास आपल्या गुन्ह्यार्चे कारण
सागार्जे तर्ते ते म्हणाले, “ माझ्या आवडत्या नटीचें काम होतें त्यात.
आग्रि खोडकरपणानें ते पुढे म्हणाले, “ आण ह्या चित्रपटात तो रुसत
ती हुबेहूब तुमच्यासारखी, ?
५ इइश, मी कधीं रुसलें होते तुमच्यावर ! ” निर्मला चमकून म्हणाली.
आणि संभाषणाचा हा ओघ बदलावा असें केळकराना कर्से सुचवावे तं
तिला कळेना
“ बा! आत्ताच रुषला होतात कॉ. ” खोडकरपणानें इंसत केळकर
तिच्याजवळ सरकले, आणि तिच्या चेहऱ्यावरचा गोड गोंधळ पाहाण्ब-
करिता त्यानीं तिच्यावर नजर स्थिर केली.
निमळेने जोराने मान हलविली, तिला वाटलें की, नको तें बोळाबची
केळकराना संवयच आहे.
: तुमचा विश्वास पटत नाही अर्ते दिसतंय. चला आपणपाहूंया तो
तिनपा. म्हणज खात्री पटेळ तुमची. ” केळकर तिच्याजवळ सरकत अनु
नबाच्या स्वरानं म्हणाले.
केळकराचा उष्ण श्वास आपल्या गालाला लागला अर्ते निर्मलेला
बाटले. आणि ती झटकन् बाजूळा झाली आणि मग त्याच्याकडे न
बघतां म्हणाढी,
५ अं इं! मळा माता माझ्या मेतिमीकडे जायचे आहे. ”
१9२ मानसाचेत्र
€४४१%५//%// ४५/४५”%/%
:£ अच्छा. तरी हरकत नाहो. आपण नंतरच्या शोला जाऊ. मात्र तुर्म्ही
घरीं असा इं. ” केळकर मोकळेपणाने म्हणाले.
आणणि आपल्याला त्याच्याबरोबर सिनेमाला जायचे नाही हें त्याना न
दखवता कसं सागावे ते॑निर्मलेला कळेना. आणि ती घाईने म्हणाली,
६ ब्वरू, जाते मी आता. मला ह्या बाजूला जायचे आई. ”
तेव्हा केळकर म्हणाले, “ अच्छा. पण विसरू नका इं. मी येईनच
तुमच्या घरी. ”' आणि त्यानी हस्तादोळनाकरिता हात पुढें केला.
आपल्या हाताला त्याच्या हाताचा निसटता स्पर्श झाला असें निमलेला
बाटले, आणि झटकन् आपला हात मार्गे घेऊन ती दूर झाटा.
काही तरी विचित्र गोष्ट घडणार होती आणि ती आपण टाळली ह्याचे भीति-
युक्त समाधान तिच्या तोंडावर स्पष्ट दिसत होते आणि केळकरानीं जेव्हा
तिच्या चेहऱ्यावरील त्या आविभावाकडे आश्चयानें पाहिलें तेव्हा ती गोंधळून
गेली. आपल्या वागणुकीने केळकराचा अपमान झाला ह्या जाणवने तिला
बाइट वाटलें. आणि मग तो अप्रिय प्रसंग अधिक लाबूं नये म्हणून ती
तिथून झटकन् निघून गेली.
आणि रस्त्यातान चालताना अनेक विचाराचे काहूर तिच्या डाक्यात
माजले होतं. कसला तरी विचित्र खद आणि त्रास तिच्या मनाला
अस्वस्थ करीत होता. केळकराच्या तिच्याविषयी काय भावना होया हँ
तिळा माहीत नव्हते असे कर्स म्हणता येईल ।! लहानसहान गोष्टींत व्यक्त
होणारें त्याचे प्रेम कळण्याइत्क स्त्रीसुलम चातुर्य तिच्याजवळ होते, मामि
[तहा देखील त्याच्याविषबी जिव्हाळा वाटत असे. एखादे दिवशी ते शाळेंत
आले नाहींत म्हणजे तिच्या मनाला उगीचच चुटपुट लागे, त्याचा आणि
हेडमास्तराचा खटका उडाला म्हणजे ती भयभीत होऊन जात असे
आणि इंडमास्तरानादेखील भीक न घालणाऱ्या केळकरमास्तरानी निर्मलेची
दटावणी अनेक वेळा मुकाट्याने ऐवून घेतली होती.
पण स्त्रो आपल्या प्रियकराकडून जो प्रश्न ऐकायळा उत्सुक असते, तो प्रश्न
जेव्हा केळकरानी तिला विचारला होता तेव्हांती गोंधळून गेळी होती. हो म्हणावें
असें तिळा वाटेच ना. तिला वाटढें होते की, उत्कट प्रेम करण्याची शक्ति आपल्य;
जवळून, कायमची नष्ट झाळी आहे. आणि ह्यापुढे आपल्याला पुरष
चुंबन ७३
विषर्यी फार तर मित्रमावच वाटूं शकेल. स्त्री-पुरुष परस्परापासून जे सुख
मिळवायला उत्सुक असतात त्या बाबतींत ती अगदी उदासीन होती.
आपल्या जीवनातील तो भाग संपला असे तिला निश्चितपणे वाटत असे.
त्यामुळें आपल्या जीवनात भासणारी उणीव भरून काढण्याकरिता कीं काय
तिनें आपल्या भोंबतीं कामाची गदा करून घेतली होती. आणि तिला
वाटत होते काँ, केळकरमास्तर आपल्या आयुष्यात अकल्पितपणें आले नसते
तर ही उणीब आपल्याला थोडीदेखील जाणवली नसती.
निमलने समोर पाहिलें ता. एक तरुणी आपल्या प्रियकराच्या हातात हात
अडकवून नि'"ोव पणें हंसतखिदळत चालली होती. नि्मलेला तिच्या धारि-
शाचें आश्चय बाटले आणि भाताच्या सूक्ष्म संवेदनेने ती थरारली. पुरुष-
स्पहााधिषयीं कसली तरी विचित्र भीति तिच्या मन!त वास करीत होती. पोहा-
यला शिकणारा मनुष्य न कळत खोल पाण्यात जावा आणि तेथे त्यांन
डुबकी खावी आणि मग जसा तो पाण्यात उतरायला कचरतो, पोइणारी
माणसें पाहून जसे त्याला आश्चर्ये वाटते आणि पोहण्यात स्वरोखरच काहीं
सुख आहे का अशी देखील शका जशी त्याच्या मनात डोकावते, तर्सेच
काहीसे नि्मलेर्चे झालें होते.
ती मेंट्क होईपथेत तिचे दिवस भ्रीमंतींत गेळे होते. आणि बड्याबड्या
व भाडखोर बहिणींच्या सहवासात आपले विचार प्रकट करायला कधी
बावच न मिळाल्यामुळे ती काहीशी अबोल झाली हाती. लहानपणी
पुष्कळ दिवस आजारीपणात काढल्यामुळे तिच्या स्वभावात एक प्रकारचा
खोलपणा आणि मित्रेपणा आला होता. आणि ह्या अशक्त मुलीची
तब्येत घरातीळ सव माणसे संभाळत असल्यामुळे ( आपल्या
आईची तर ती विशेष लाडकी होती ) एक प्रकारचा इृट्टीपणा तिच्या
स्त्रभाबात उतरला होता. आणि इतरार्ची मन कळून तीं न दुखविण्याची
गोड आणि हळुवार मनोदृत्ति तिच्याजवळ नती तर तिचा स्वभाव इतराना
इतका आकर्षक वाटला असता कीं नाहीं कोण जाणे.
पण ती मंट्क झाल्यानंतर तिच्या वडिलानी व्यापारात ठोकर खाली होती,
आणि तिर्चे लम्न एका साधारणश्ा चलाख कारकुनाशीं लावून देणे त्याना भाग
पडर्ळे होते. स्वोना निर्मळेचा नवरा पसंत पडला होता, पण ह्या खोळ
4“ -“ “”" “* ४८. ४६ “ह व्ह 4 ऱ्ा टी
७४ मानसचित्र
"४९७ _ ४.०”. ..४%./ ४, ४. ४.४ १६. ७ के गोफ
4०९४.” ५.”५.”४५.५-” '४४१५-४./४..४१७ »४४/४५” ७. ४.५१. ५५७./ ४.१४ “७ ४.७ “४.” ५.४४.” “१ “४७ “४.” “४४-१० “०. “0५४
मनाच्या अबोल मुलीला त्याच्याविषर्षरी पहिल्याच दिवशी एकदम तिटकारा
बाटला. आणि तिने मन मारायचा पुष्कळ प्रयत्न केला तरी तो तिटकारा
सारखा वाढतच गेला होता.
पहिल्पा रात्रीं आपल्या मालकीचीच वस्तु अश्या तोऱ्यात जेव्हा त्यार्ने
तिळा आडदाडपणें स्पर्श केला तेव्हा तिच्या मनाला असह्य ताप झाला
होता. आणि त्यानंतर त्याच्या सतत वेळीं अवेळी आत्मप्रोढी मिरविण्याच्या
खंवथीने तर [तिच्या मनातील तिरस्कार वाढतच गेळा. लहान-सहान बाबतींत
तिर्चे मन मोडून आपले म्हणणें खरें करण्याच्या त्याच्या खोडीची
तिला मनस्वी चीड थेत असे, आणि त्याची पाय काढून चालण्याची लकत
म्हणजे त्याच्या ह्या किळसवाण्या मनोवृत्तीचे प्तीकच असें तिला वाटे,
आणि पुढें पुढ तर ती चीड इतकी बाढत गेली कॉ तो दृष्टीस पडला,
सहज कहीं बोलला तरी तिला ते असह्य होई. आणि त्या माणसार्शी आपलं
भन दाबून प्रेमानें वागताना, त्याच्याकरिता गुलामासारखे राबवताना आणि
इच्छेविरुद्ध त्याला आपलें शरीर अपण करताना तिला ज्या मनस्वी यातना
होत त्यानी तिला वेड कसें लागलें नाही हें मोठे आश्चर्थ होते. सतत आजारी
पडणाऱ्या माणठात जी एक प्रकारची सहनशीलता आढळून बेते तीच
बहुधा तिच्या मदतीला आली अतावी.
आणि सुदैवाने म्हणा अगर दुदेंबानें म्हणा दोन महिन्यातच तिचा पति
मरण पाबळा आणि त्या प्रसंगी इतर माणर्से घाय मोकठून रडत
असता ह्या मुलीच्या डोळ्यातून पक अश्रूदेखीळ आला नव्हता. आपल्या
निदबपणाची शरम बाटून जरी तिनें मुद्दाम दु खो होण्याचा प्रयत्न केला
होता तरी त्या रात्री एकटे निजताना जे विलक्षण सुख आणि मोकळेपणा
तिला बाटला त्या मरात एक गाण्याचा चरण गुणगुणण्याचा मोह
तिला अनिवार झाला होता. आणि थोड्याच दिवसानी सववोच्या दृष्टीने
पांढऱया पायांची ठरलेली ही सून आपली छोटी बेंग घेऊन टीकेला आणि
वाक्ताडनाळा न जुमानतां घरातून बाहेर पडली ती स्वतंत्र आणि मोकळे
जीवन कंठण्याच्या जबरदस्त इरषेते. आणि घरांतून बाहेर पडल्यावर तिळा
बाटळें हाते कीं, त्या घरांत आपण कधींच अनुमवला नाही असा विलक्षण
ताजेपणा आणि गारवा इवेंत मरून राहिळा आहे.
चुंबन ७५
२८-7४.” ४१० “0. व 1 क य ० ० ० आ य ० ७ ७ ७ की क्य यायाय यी ीयी >“*-४४%. “0२.४१...” ७.४५ २७
आणि त्याच वेळेला तिला वाटले होते की-वेवाहिक जीवन म्हणतात तें
अनुभविण्याची शक्ति आता आपल्यात राहिलेली नाई.
आता सुद्धा हाच विचार तिच्या मनात जोरानें आला. आणि मीनाच्पा
घराच्या पायऱ्या चढत असताना तिने अगदी निश्चम केला कीं केळकर-
मास्तराच्या बरोबर सिनेमाला तर जायचे नाहींच, पण ह्यापुढे त्याच्याशी
फारसें बालायरचे देखील नाही. दुसऱ्याशी तुटकपणारने वागण्याइतका देखील
खंबीरपणा आपल्याजवळ नवावा ह्याचा तिळा राग झाला.
मीनाच्या दाराजबळ ती आली तो घरात अगदी शातता होती, आणि
त्यावरून निमडेनें ओळखले की मीना बहुधा घरी नसावी, आणि आपण
परत फिरावे अता निश्चय करीत असतानाच निपमलेनें घंटेचे बटन दाबले.
मीनाच्या दाराची कडी जेव्हा खाडकन् बाजडी जेव्हा निमलाने झओळणले का,
मीनाचे यजमान आनंदराव घरात आहेत. आणि ही निरर्थक अनुमान
ठांखला पुढे मजळ मारणार इतक्यात आनंदरावानीं तिचे सहास्थ मुद्रेने
स्वागत केलें
६ बा. छान आहे इं तुमचे वेळेवर येणे. बिचारी मीना इतका वेळ
तुमची वाट बघन आताच बाहेर गोली ” आनंदराब दार अडवीत म्हणाले
६: अगबाई. म्हणजे अगदीं घुस्सा झाला असेल बाईंसाहेवाचा माझ्यावर
बरे, सांगा मी आले होते म्हणून, आणि माझ्या वाटणींची समजूत पण
काढा तिची. ”/ आणि एक गोड हास्य करून निमला परत जायळा निघाली.
“६ वा, वा, चागलेंच आहे इं. तुम्हाला मी बसवून बेतले नाही
तर माना माझा कान पकडल्यावाचून रहाणार नाही. येईलच ती अर्ध्या
तासात, ” आनंदराव दारातच उभे राहून म्हणाले,
6 हूदइश, पग तुम्ही मळा उंदीर ब्िंदीर समजलात का काय ! तुम्हां
असें दार अडवून उभे राहिल्यावर मी आात तरी बेऊ कशी ! ? निमला
हसून म्हणाली.
६ छु, बोवा, माझा ह्वा चक्रमूपणा काहीं कधी जायचा नाहीं अंगातून, ”
अर्से मोकळेयणाने इंसत म्हणून आनंदराव बाजूळा झाळे आणे आत
शिरतांना निर्मळेळा वाटलं को, नेहमी मोइळेपणार्ने आणि इंसत खेळत
वागण्याची हातोटी ह्या माणसाळा अगदी साधून गेली आहे.
७९ मानसचित्रे
अ.” ७../”..५७ 00. 7 “च “१२.””% ./ ४५//१-७५..०१७.४१.»०”१%. २.४०. /../€१./४१६ क्री
“ह ४९%. ७ “९७” “७ ४0.५7 ४७”४-%. ४.” ४..”% ५४. “०” १९%, “७.७.” “२५0७.
आनंदरावाच्या मनमोकळ्या आणि आनंदी स्वभावाचे निमळेला नहइर्मी
कोतुक वाटत असे. आणि आपल्या सर्व भेत्रिणींत जहाबाज मीनालाच
तेवढा असा खळकर आणि इसरा नवरा मिळावा ह्याचं तिला आश्चर्य वाटलें,
त्यानंतर आनंद्राबानीं आपल्या कपातील चहाची निर्मळेकरिता इतकी
काटेकोर वाटणी केळी काँ तिला हसू लोटले, आणि ती नका नका म्हणत
असता तिळा इतक्या आग्रहाने तो प्यायला लाविला की निमेळेला वाटल ह्या
माणसाने आग्रह केल्यावर नाहीं म्हणणें अगदीं वेडेपणाचें आहे. त्यानतर
अधा तास आनंदराबानीं इतक्या गमतीदार गोष्टी तिळा सांगितल्या, माणि
तिल! सुद्धा इतके गमतीदार बालळायला लावल काँ. आपल्याजवळ इतक
संमाषणचावुर्य आलें तरी कोटून ह्याचे तिला आश्च्थ वाटले आण मग
तिच्या मनात असा विचार आला की दगड मुलाना देखील भराभर
प्रश्नाची उत्तरे द्यायला लावण्याची हातोटी जशी केळकरमास्तराजबळ आहे
तशीच अबोळ माणसाना सभाषणचतुर करणारी जादू ह्या माणसाजवळ
असली प|[हिजे,
हा विचार मनात आल्यावर तिनें त्याच्याकडे निरखून पाहिले. तेव्हा
बटनें उघडी असल्यामुळें मोकळा पडलेला त्याच्या भरदार छातीचा भाग
तिच्या दृष्टीस पडळा, आणि त्यासरशी ती दचकून एकदम सावरून बसली,
आपला पदर तिने खाद्यावरून ओढून घेतला आणि तिच्या संभाषणाचा
ओघ एकदम खंडेत झाला,
तेवढ्यात आनंदराव जाग्यावरून उठले आणि एक मखमलीची पेटी
घेऊन बेत म्हणाले “ ओळखा पाहूं ह्यात काय असेल ते? ?
“६ असेल काहीतरी, कुडी नाहींतर अंगठी '' निर्मला जामई देत म्हणाली.
: बरोबर ओळखलत हिऱ्याची अगठी आहे. खास मीनाकरिता आणली
होती परवा मीं, पण तिला त्या खड्याचा रंग नाही. पतत पडला. आता
तुरम्हांच सागा इं, वाईट का आहे ह्या खड्याचा रंग ! ? आनंदराव त्या
खड्याकडे पहात म्हणाल,
: पाहूं ” निर्मला हात पुढे करीत म्हणाली,
५ अंहृ, इतक्या उजेडात नाहीं त्याची मोज कळायची, इकडे ह्या ड्रेसिंग
प्युबन ७७
टेबलाजवळ या. ” आणि आपल्या हातानें त्यावर काळोख पाढून ते तिकडे
त्या खड्याकडे पाहूं लागले.
निमा काहांशा नाखुषीर्न जाग्यावरून उठली पण त्या हिऱ्याचे तेज तिला
एकदम आवडले. स्त्रीसुलभ उत्सुकतेने त्याच्याकडे ती अगदीं निरखून
पाहू. लागळी आणि त्या भरात आपग आनंदरावाच्या कितो जबळ
सरकलो ह्याचे तिळा भान राहिलें नाही. त्या खड्याच्या तेजाकडे पहात
असता तिला वाटले “ खरंच किती रतिक नवरा मिळाला आहे मीनाला ! ?
तेवढ्यात आनदराव म्हणाले, “ अ, आत! तुम्हींच सागा पाहु. ” तेव्हा
तिच्या एकदम ध्यानात माळे की आनदराव आपल्या अगदी जवळ आहेत.
आणि स्त्रीस्शशाळा उत्सुक झालेल्या पुरुषाच्या स्वरात जो विशिष्ट घोगरेपणा
थेतो तो त्याच्या आवाजात आहे कीं काय असा तिला संशब आला, त्या-
सरशी तिनें एकदम दचकून वर पाहिळे, आणि तिळा वाटलें कीं आपल्या
केसाना आनंदराबाच्या ओठाचा स्पर्श झाला. मग जेव्हा ती एकदम भावा-
वून दूर सरकू लागली तेव्हा तिचें वक्षःस्थळ आनंदरावाच्या दंडावर घासले गेलें,
आणि मग काय होत आहे तें कळायच्या आर्धींच आनंदराबाती तिळा आपल्या
बाहुपाशात घट्ट घेतले. आणि ती काहीं हालचाल करणार इतक्यात त्यानी
आपले थरथरते गरम ऑठ तिच्या ओठावर टेकले.
निमला घरी गेली तेव्हा तिळा अगर्दी थकल्यासारखे बाटत होते, आणि
तिच्या घ्याला कोरड पडली होती तिला अगदी मनस्वी चीड आली
होती, केळकराची, मीनाची, आनंदरावाची आणि खतःची देखील, आणि
ती घरीं येत असता उगाच ठणूठण् असा आवाज करून डोर्के उठविणाऱ्या
त्या डायव्हरची तर तिला सर्वोत जास्त चीड आली होती. आपळा राग
व्यक्त करण्याकरिता तिने आपली उशी जोरात दूर मिरकावली, आणि त्या
दूर कोपऱ्यात जाऊन पडलेल्या उद्यीकडे पहात असतानाच, इतका वेळ
थबकलेले अश्र तिच्या डोळ्यातून टपटप ओघळूं लागले आणि त्यानंतर
उश्चींत डोके खुपसून हुंदके आवरताना तिला कमालीचा उदासपणा वाटू
लागला, कुर्ठे तरी एकाकी जाऊन राहावें अर्से तिळा बाटत होते आगि
हा तीप्र सूर्यप्रकाश जाऊन संध्याकाळचा काळोख बेईंळ तरी कधी असें
तिला झेऊन गेले.
१८ मानसाविश्रे
पण इतक्यात ती ज्या वनिता समाजाची सेक्रेटरी होती तिथली एक बाई
आली, आणि त्या दिवशीं व्याख्यान असल्याची आठवण तिर्ने निमल्ला
करून दिली. तिने त्या दिवर्शी जर्णे अगदीं अवरय होते. आणि मधाची
चचीड परत तिच्या मनात उसळून आली. त्या सेक्रेटरीशिपवर आणि त्या
व्याख्य़ानावर चरफडत ती समाजात गेली. तिथें जमलेला तो बायकांचा
मेळावा आणि त्याची कुजबुज ऐकून दिला अधिकच कंटाळा आला, आणि
ह्या बानेता समाजात आपण इतके दिवस मजेत ध'लावेले तरी कसे ह्याचें तिला
आश्चर्य वाटलें व्याख्यात्याचा परिचय करून देताना पुष्कळ दिवसाचा सराव
असून देखील ती अडखळली, आणि व्याख्यात्यानीं जेव्हा घसा खाकरून
आधुनिक पुरोगामी तरुणींच्या कतंव्यावर जोरदार व्याख्यान देण्यास सुरुवात
केली तेव्हा तिळा आधिकच कंटाळा आला. जीं वार्क्ये ऐकून इतरावरोबर
तिनं उत्साहाने टाळ्या वाजवल्या होत्या तीं वार्क्यें तिळा शिळी आणि
रुक्ष वाटू लागला.
आणि जेव्हा व्याख्यात्याचें व्याख्यान अधिकच लाबले तेव्हा तिला
अगदी चेव आला आणि आपलें मस्तक फुटून जाते कीं काय अते
तिला वाटलें, आणि मग तिच्या मनात असा वेडा विचार आला कीं सग-
ळ्याना ओरडून सागावे की, आधुनिक तरुणीचे कतव्य आपल्या प्रियकराची
चुंबने घेण्याचें झाहे आपल्या त्या विचाराने ती अतिशवब दचकली, आणि
असले मूष्व विचार करणाऱ्या आपल्या मनाला तिर्ने चागलेंच दटावले,
आणि मग तिला जेव्हा ते सवे अगदीं असह्य झाले तेव्हा काहीं तरी सबब
सागून ती तेथून सटकली.
घरा आल्याबर ती स्वस्थपणे अथरुणावर पडली आणि तिला थोड्याच
वेळानें झोप लागली, इतका विलक्षण थकवा तिला बाटत होता. तिला तज्षी
किती वेळ शॉप लागली होती कोण जाणे, पण तिला वाटलें
कीं, आपल्याला कोणीतरी गदगदा हलवून उठवीत आहे. तिने डोळे उघ-
हून पाहेल ता केळकरमास्तर तिला अगर्दी खटन उभे शेते. तिनं ताडकन
त्याच्या गालावर प्रहार केला आणि ती चिडून म्हणाली, “तुम्ही दुष्ट आहांत
लबाड आहात. कपटी ढोंगी कुठचे. चला निघा इथून. तुमचे तोंड देखीळ
पहाण्याची माझी इच्छा नाहीं. ” आणि मग त्वेषाने संन्यासेनी बनून ती
क
चुंबन ७९
हिमालयात गेली, आणि तिथल्या एका तठुण साधूर्ने तिचें चुंबन घेतले--
ती दचकून जागी झाली आणि तें स्वप्नच होते ह्यार्चे तिला समाघान वाटलें,
नंतर बहुधा तिला परत झोंप लागली असावी. कारण ती जागी झाली
तेव्हा अंधार पडूं लागळा होता. तिच्या अस्वस्थ मनावरे थंड पाण्याचा
शिडकाव केल्यासारखें तिला बाटत होते. तिला आवडणाऱ्या एका सेगलच्या
रेकडंचे शात मधुर स्वर तिच्या कानावर हलकेच थेत होते. त्या त्थितीत
तिला ते स्वर विलक्षण सुखदायक वाटले.
निमेलानें हातात हात अडकवून एक मोठी जामई दिली. जणुं कारही
होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल चिडण्याचा आणि चरफडण्याचा वेडेपणा आता
पुरे असं तिने आपल्या मनाला सुचविलं, त्या प्रशात मनःस्थितीत ती
बिछान्यावर किती वेळ पडून राहिली असती कोण जाणे, पण इतक्यात दिवा
लागळा आणि तिने डोळे किलकिले करून पाहे तो केळकरमास्तर !
ते हसत म्हणाले, “ वा, चागले आहे मास्तरीणवाई. खुशाल दार
उघडे टाकून झोपला होतात, एखादा चोर बेऊन घेऊन जायचा काही. ”
निर्मला काहीशी आपल्याशीच म्हणाली, “ तुम्हांच आला आहात कीं
सर्वात बडे चोर! ” केळकरमास्तरानी ते ऐकले असाव, कारण ते पुढ
सरकून काहद्दीतरी गमतीदार उत्तर देणार होते. पण तितक्यात निर्मला झट-
कन् उठून म्हणाली, “ थाबा हं. मी चह्ा करते? आणि ती पटकन्
आतल्या खोलींत पळाली.
निर्मला जेव्हा चहाचे कप घेऊन बाहेर आला तेव्हा केळकरमास्तर
आपल्या भसाड्या आवाजात मधारचेंच सेगलचें गाणें गुणगुणत
चसलळे होते. निमलेला एकदम इंसू आलं आणि तिर्ने मान हृलावेली, जणु
तिला म्हणायचें होते कां ह्याना कितीहि समजावून सागितर्ळे तरी ह्याना
काही भापला आवाज भताडा आहे हें पटाबचें नाहीं.
तिने समोरच्या टेबलावर कप ठेवले, आणि मग ती पटकन् त्याच्या
शेजारी बसली. पण तितकेच. त्यानंतर ती एकदम स्तन्च झाली आणि
खडकीबाह्वेर शून्य नजरेने पाहू लागली. केळकरमास्तरानी चहाचा कप
उचलला; पण निर्मलेला तशी बसलेली पाहून त्यानी तो खाळीं ठेवला
आणि ते मृदु स्वरांत म्हणाले, “घ्याना तुम्ही चहा.” आणि तरी
८० मानसचित्रे
शा“ “7५४ 7९५५४१” ४/४/४१/१/५/५१/५ ० - 22० :५॥४४५८५४५/५॥./४८ “५ ०-0 ->४>-.५/.///८-८८-//८/६ “ ८५८/८-४०>/८८/४८-०- ४१/५४/०८४८.” “१ ५४४९४८१
तिला तशीच बसलेली पाहून ते आधेकच हलक्या आवाजात म्हणाले,
६: घे ना. ” पण निमलारने पायाची नुसती चाळवबाचाळव केली,
आणि त्याच्याकडे एकवार इट्टक्ष टाकून ती खाढीं पाहू लागली.
तेव्हा ते तिचा हात हातात घेत म्हणाले, “ का! बरें नाहीं वाटत !” आणि
त्याच्या हस्तस्प्षातून त्याना वाटत असलेली काळजी व्यक्त होत आहे
असे निमलेला वाटले, ती काहींच बोलली नाहीं, आणि तिर्ने आपला हात
सोडवून घेण्याचा एक क्षीण प्रबत्न केला. पण केळकरानीं तिचा द्वात जरा
दाबल्य़ातारखें केळ आणि तेवढ्यावरच तिचा तो प्रयत्न थाबला. एकवार
आपली मान वर करून तिनें केळकराच्या आपल्याकडे लागलेल्या दृष्टीकडे
पाहिलें. क्षणमात्र तिची चळबिचलळ झाळी आणि मग एकदम आवेगाने
त्याना बिलगून ती प्रेमाने कातर झालेल्या आवाजात म्हणाली, “अरविंद?
आणि तिनें आपले ओठ त्याच्या ओठावर टेकले,
वाड्मब-शोभा, जुन १९४४
चुकलेली प्रेमकथा ट्
£ ,,....रस्त्यात आल्यावर त्याने घड्याळांत पाहिले तों साडेआठ
वाजले होते. खरें म्हटले म्हणजे मी आठ वाजता येईन अते त्याने शीलाळा
सांगितले होते. तेव्हा शीला फुरंगटून म्हणाली होती, “ पुरे झालें तुमचे |
अर्से सांगायचे आणि कध्धीं वेळेवर यायचे नाही. ! ह्यावर नुसता इंवळा
होता तो !
6६ पण शेवटी झालाच होता उशीर. ह्याच बेफिकीर मनोवृत्तीने त्याने
झीलाला जिंकले हेते. आपल्या अव्यवास्थत केसातून त्याने निष्काळजी-
पणाने हात फिरवला, आणि सहज खिश्लांत हात घातला. अन् केवढ्यानें
यवमकला तो ! खिश्यात सिगरेटर्चे पाकीट नव्हते. विलक्षण चिडून तो
म्हणाला, “ (011 | 124111 ! '7 जणुं त्या क्षणी सिंगरेटच्या पेटीशिवाय
इतर सर्व गोष्टी-याचो शीळादेखील-त्याच्या दृष्टीने कवडीमोल होत्या !... ?
त्या खच्चून भरळेल्या मोटारीत देखील श्रीघर हें सारें मोठ्या मक्तिमाबार्ने
वाचत होता. त्या नाबकाविषर्बी त्याला भयंकर आदर वाटत होता. त्याची
अशी अगर्दी खात्री झाली होती की, जगाकडे बेफिकीर ऐटॉनें पाहून
६01 |! [)8111/ म्हणणें झांतच माणसाचे सारं शहाणपण आणि सुसंल्कृतपण
साठविलेली आहेत. आणि त्या नायकाने ते दोन शब्द कसे ऐटीत म्हटळे
असतील ह्याची पुरती कल्पना येण्याकीरतां त्वारने ते शब्द स्वतःशीच मर्ध-
वट उच्चारूनदेखीह पाहेळे.
आणि त्याच वेळेळा त्याच्या शेआरी बसलेल्या अच्युतरने चिडून
म्हटळें 01 | [081111!
भीथरने चमकून त्याच्याकडे पाहे&, त्याका जे ताळे नव्हते ते अच्चुतके
६ मानस.
८२ मानसचित्रं
अगदीं सहजपणें केलें होतं. हुबेहुब त्या नायकाच्या ऐटीनें त्यांने ते शब्द
उच्चारले होते.
:: काय झालें बुवा ! अश्या अथाचा एक दृष्टिक्षेप श्रीघरने आजुबाजस
टाकला.
एक साधारण वयस्क बाई त्या भरलेल्या मोटारीत शिरण्याचा प्रयत्न करीत
होती.मोटार्रांतलें सारें वातावरण शत्रुत्वाचें होते. आणि तिला जागा देण्याकरिता
कोणी एक रॅसभराहि हलण्यात तयार नव्हता.
अच्युत चिडला होता तो ह्याच बाईवर.
ती बाई बिचारी तशीच अवघडून उभी होती. ती कोणाद्ी भाडली
नाही. अगर तिने कोणाची विनवणी केली नाहीं. ह्या इतक्या लोकाच्या
मर्जीविर्द्ध आपल्याला इर्थे प्रवेश करून घ्यावा लागत आहे ह्या गोष्टींची
मात्र तिला विलक्षण शरम वाटत होती. तिच्या मित्र्या डोळ्यातून ती
भावना किती हृद्यगमपर्णे व्यक्त होत होती !
मानवी मनाचे सूक्म बिनतारी संदेश कळण्याच साधन साऱ्याच लोकाच्या
जवळ नसते. पण श्रीधरजवळ मात्र त॑ होते. आणि त्या संदेशाने त्याच्या
मनातली सहानुभूतीची तार छेडली, त्याला वाटळें की, आपण त्या बाईंच्या
ठिकाणीं अस्ता तर आपली नेमकी हीच अवस्था झाली असती, आपण असें
घाबरलो नसतो इतकेच.
तो अच्युतला म्हणाला, “ जरा सरक पाहूं. होईल ह्याना इर्थ जागा,
अच्युत कुग्कुरत सरकला झाणि हलकेच म्हणाला, “ एखादी सुंदर
थोरगी असती तर गोष्ट निराळी रे ।! ” आणि तो मोठमोठ्यानें इंसला,
अगदीं एखाद्या ऐटबाज नायकासारखा.
अच्युत बोलला त्यात श्रीघरला काहीं विद्वेष चूक आहे भर्से वाटळे
नाही. प्रत्येकाच्या मनात असले विचार थेतातच. पण आपले बोलणें त्या
बाहंने ऐकू नये अशी खबरदारी अच्युतर्ने घ्यायला पाहिजे होती झर्से मात्र
स्थाला वाटलें. आणि मग तो उगीचच अस्वस्थ झाढा.
अच्युत मात्र बेफिकीरपर्णे सिगरेट ओढीत होता, पण परत श्रीघरळा
त्या ऐटबाज नायकाची आठवण झाली. आणि मग त्याला वाटले कॉ-हछे,
' दुसऱ्याच्या भावनांची आपण इतकी कदर ठेवता कामा नये. आणि मग
चुकलेली प्रेमकथा ८३
४.४ १८/४१४५ ४७.५४ ४. /४९..” ४५. ७७७४०४७ “0८.७७. .७७१७ ../ प... ५४१७ ..&” १.४४ .४” ४9.७४ 02. _»”%.” ७ २-८ २.० "१७८०४७ "४४ ४७,७४४ फे... १५.७7” फॅकेळीर ४” ८७० कक चेक» ३७७० ७७० कळल
नेहमीप्रमाणे अच्युतविषर्थी एक सूक्म अस्येची छटा त्याच्या मन.पटला-
चरून सरकली
मागून काहीतरी त्याला टोचले आणि एक बेंगेचा कोपरा मोटारींत शिरला.
कुठचासा बायकी आवाज काकुळतीने म्हणत होता, ' जराध्या ना ही बंग.”
घड मार्गे बळतादेखील येत नव्हत तरी श्रीघरने तशीच ती बेग घेतली.
त्यामुळे त्याला शेजारच्या माणसाची एक शिवीदेखी खावी लागली व
गंमत अशी की ती कोणीं दिली हेंदेखील त्याला कळले नव्हते. मग मात्र
तो एकदम गोघळला. बेफिकीर ऐटीने वागायचे म्हणजे त्याने ती बॅग
घ्प्राला नको दोती.
इतक्यात मोटारीत एक तरुण र्री शिरली आणि तिच्याकडे पाहून श्रीघर
आणि अच्युत दोघेहि च!केत झाले, त्याच्या वर्गोतील ज्लीला कुळकणी होती
ती ! व्यवरेथत, रेखीव, भाकषंक । प्रवासातदेखील ती नीटनेटकी होती.
अथातच तिळा मोटारीत ताबडतोब जागा मिळाली. आणि त्यानेतर
लगेच मोटर सुरू झाली.
अच्युत हास्य करून म्हणाला, “ इलो ! '? आगि श्रीघरच्या हातातली
बंग घेऊन त्यानें तत्मरतेनें तिला दिली
श्रीधरला काही तितक्या ऐटीत “हलो । म्हणणें जमले नाहीं. त्याने
नुसतें स्मित केळं, आणि मग त्याला उगीचच आपले तोंड रुमालाने
पुसावे लागले,
काहीशा अब्रोध उत्सुकतेने त्याचें मन थरारळे. आणि त्याला एकदम
वाटळें की अशी अत्सुकता उच्युतला खात्रीनें वाटली नसावी. डत्कट
भावनेचा त्याच्या मनाला सहसा स्पर्शच होत नसे. त्याच्या मनोवृत्तींतळें
हें दूरत्व भ्रीघरला नेइमींच विलोभनीय वाटे, त्या नावकातदेखील नेमका
हाच गुण लेखकाने दाखविळल! नव्हता काय !
पण ह्या आगातुक विचाराला दूर सारून त्यार्चे मन परत शीलामावती
घोटाळूं ढागर्ळे, आणि शीळा इतर मुलीहून निराळी आहे अर्से त्याला
नेइमा बाटे. काग असेल ते भसो, ती करील ते सारें त्याला योगेब्च दिसायचे.
एखाद्या देखण्या, श्रीमत चळवळ्या पुलाला तिनें चार तुटक शब्दांत
वाटेला लावले तरी ते बरोबरच वाटायर्चे, आणि एखाद्या सामान्य विदा-
८४ मानसवित्रे
/€४*./४१ "१.४७ “१५०१४७. ६.८ जिक
"४0४५११६ ४५/१८/७११७. 0४५१७४७१९७ ७४०१. &/ क. ७.४ ४” ७७ ४४.४.”
थ्योशी ती मनमोकळेपणाने बोलली तरीहि त्यात कांहीं वावर्गे दिसत नसे.
फॅशनची तिर्मे फारशी कदर केली नाहीं तरी तिचा पोश्यचाख सुंदरच
दिसायचा. माणि गंदरिंगमर्ध्ये इतर सुंदर मुळींप्रमारणें तिर्ने मिरविण्याची
होस भागवून घेतली नाही तरी ते॑ फाजील अहंमन्यतेचं वाटत नसे, कारण
नाट्यप्रवेशयाच्या चढाओढीत भाग घेणारा एखादा मुलगा स्त्रीपात्र मिळत
नाहीं म्हणून हताश झाला अतला तर त्याला मदत करायला ती चटकन्
पुढे होत अले.
तिच्यातील ह्या वैशिष््याचें स्वरूप श्रीघरळा नीटसे सागता आले नसते.
पम एखादा कुशल लेखक त्याच्या ठिकाणीं असता तर त्यानें असे म्हटले
असतें की, ' तिला ओचित्याची उचित जाणीव होती, !
£ तू नीट बसळी आहेस ना ग आई ! ? शीलाने त्या बाईला
प्रश्न विचारला.
“£ बा ! आम्हीच दिलीय् ना त्याना त्या कोपऱ्यात जागा. ” अच्युत
चटकन् इंसत म्हणाला,
अच्युतच्या त्या धीट चलाखीचे भ्रीधरला नवल वाटल.
शीलाने अच्युतकडे एक दृष्टिक्षेप टाकून परत भाईंकडे पाहिले, व ती
व्यवस्थित बसली आहे अशी खात्री झाल्यावर तिने अच्युतकडे जरा स्थिर
नजरेने पाहून म्हटलें, ““ 1181105, ”' आणि मग तिळा एकदम
इंसू आले.
शीलाशी कांहींतरी बोलावे अर्ते श्रीधरला वाटत होते, पण बोलण्याचा
धीर होईना. वसा वगोत तो हुषार विद्यार्थी म्हणून समजला जाई. पण
इतर्केंच, काठेजात जिथेंतिथे पुढाकार घेणाऱ्या सुलापैकी तो एक नव्हता.
किंबहुना भशा मुलात दिसून येणारी ऐट आणि आत्मावेश्वास आपल्यात
नाहींत ह्याची त्याच्या मनाढा नेहमी खंत वाटत असे.
ही ऐट आणि हा आत्मावेश्वात म्हणजे मनोवृत्तीचा उथळपणा आणि
मात्मसंकाश्ना ह्याचा गामक॑ आहेत ह्याची त्याला कल्पना नव्हती,
जिमसान्यावर जाऊन हाकी नाही तर टेनीस बडव, किंवा लायनरीत
लाळन वाचत वस असा त्याचा कार्यक्रम अले. आपल्या खोलींत पडून
सकळेली प्रेमकथा ८५
फ्ठूट वाजवण्यात त्यास विशेष आनंद वाटे. आणि पुष्कळशी मुलें आप-
ल्याशीं उगीचच प्रेमाने का वागतात हें त्यास कधींच कळत नसे.
अच्युतर्ने शीलाला विचारले, “' कुर्ठे जाणार तुम्ही ! ?
£ बोरगावला, आणि तुम्ही!”
५ तिथेच. म्हणजे आमच्याच गावाला बेताय काँ तुम्ही ! 7 अच्युत
उत्साहाने म्हणाला,
५ हो, तिर्थे मामा राहतात माझे, त्यानी फार आग्रहाने बोलावर्ळले आहे
म्हणून चाललीय आम्ही. आणि तुम्ही कुठे हो चाललात, बापट! ” तिने
भ्रीघधरकडे दृष्टिक्षप टाकून एक स्मित करीत विचारलें.
तो म्हणाला, “' बोरगावळाच. आम्ही दोघे एकाच गावचे, ”"
“६ आ! आणि इतके अगदीं मन लावून काय वाचताय तुम्ही ! एम. ए.
च्या अभ्यासाला तर सुरुवात नाहीं केलीत एव्हापासून ! '”
:. छु हो! कादंबरी वाचतोय मी. प्रणयबरंग? फार भावडळी बुवा मळा,
6 अर्से १” इतकाच प्रश्नाथक उद्गार काढून ती थाबली. ह्या साध्या,
अबोळ मुलाला असल्या कादंबऱ्या आवडत असतील अशी कल्पना नव्ह्ती
तिला. त्याच्याविषयी तिचें मन शोकेत झाले,
मग संभाषणाची सूत्रे अच्युतर्ने आपल्या हातात घेतली, निरनिसळ्या
विषयावरील आपली मत्त छ'ट्या सूत्रमय वाक्यात अगदीं सहज बेफिकीरपणें
सागून टाकण्याची त्याची लकब मुळींना आकर्षक वाटत असे, आणि म्हणून
तो बोलूं लागल्यावर शीला जेव्हा थोडीशी अस्वस्थ दिसू ठागळी तेव्हां
भ्रीधरला आश्वये वाटले. मात्र ह्या अस्वस्थतेचे कारण त्याच्या मनाछ्य
उलगडू शकले नाही. प्रत्येक माणसाचे मन काही बावतीत आधळें असतें.
आणि श्रीरघर्चे मन ह्या बाबतींत मांघळें होते.
प्रीतीदेखील अस्वस्थ करते अर्से त्यांने कुठल्याशा कादवरींत वाचले
होते आणि तिच्या अस्वस्थतेचे कदाचित् इंच कारण असेल अशी त्यप्ठा
भीति बाटढी.
अच्युत निरनिराळ्या विषबावर बोलत होता. उ: ! फडके ना! सामान्य रहस्य-
मालाचे लेखक असतात तसला लेखक-थोडी ऐट आहे इतर्केच. उं: ! गांधी
ना! तमोयुगातळें तत्त्वज्ञान आहे बेटयाचें ! ळोकाना बनवायचे कर्ल एवर्ढे मात्र
4४५.” ४.” १../१.५”७ २.४. १.७. ४.0. /” २.” ७ ४. ४. शार "च “४१% “०. “४ ४६ 7९%. ४४७./७ ४७ *४७ »४- ४१% “७ ४७-४७. ९.”
८दे मानसाचेत्र
क ही
का. “७ ०४ “% १७“. “0१५ “६. “णक अ “४0४५ “४. “७७ “९. //0. .»७..//१७ ४॥% १५..४१७ “7२%. 0१%. ./४४%_ ७ ४१७४ ४00 ४४७७४. ५१७... ५४ १” ४0९...//१७_७४७./”
साधले आहे त्याला. युनिव्हर्सिटी आणि शिक्षण-कसल्या रुक्ष आणि
अर्थहीन विषयाचा काथ्याकूट चाललेला असतो ह्या कॉलेजातून.
ह्या साऱ्या मताना विरोध करावा अशी तीव्र इच्छा श्रीधरला झाली.
पण अच्युतसारख्या मुलांविषयी त्याच्या शालीन मनात जो एक भीतीचा
बंघारा होता तो ओलाडण्याचे सामथ्य त्या इच्छेत नव्हते. त्याला वाटले
कोणी सांगावे ! आपल्याहून ह्याचे विचार अधिक परिपक्क असतील;
म्हणून हा इतक्या बेदरकारपणे मते प्रदा्शत करतो.
आणि आपल्यात असा ब्रेदरकारपणा नसावा ह्याची त्याला
स्वत वाटली.
श्रीधरन हळूच ती कादंबरी उघडली, आणि तो पुढे वाचूं लागला.
६ हूतक्यात एकाएकी मोटरचे दिवे गेळे, मोटरनें वाकरडींतिकडी वळणे
घेतलीं. ब्रेक लागल्याचा कर्णकटु आवाज झाला...शीलानें एक आत
किंकाळी फोडली. तशी त्यानें आपल्या बालेष्ठ बाहुपाशात तिला सावरले.
तिच्या मादक केशकलापाचा स्पर्श त्याच्या मुखाला झाला. त्या धुंदीत तो
म्हणाला, ' वेडे, घाबरतेस कशाला? मी आहे ना? ' ती त्याला बिलगली
आणि मग त्यानी ती रात्र प्रीतीची मधुर संभाषणे करण्यात धालविली. त्या
उन्मत्त समर्यी. . .”?
श्रीधरच्या मनात आलें, खरेच आता अर्से घडल तर ? आणि त्याने
शोलाकडे एक चोरटा दृष्टिक्षेप टाकला व तो पुर्ढे वा!चूं लागला.
मोटरचा वेग कमी कमी होऊन ती थाबली, तेव्हा श्रीघरनं चटकन्
मान वर कली. सारेच परस्पराकडे आश्चवयाने पाहात होते.
तेवढ्यात छीनर ओरडळा, “ म्हणजे ! तो महाद्या इरामखोर पेटोळ
टाकायला विसरला कीं काय गाडीत ! ”
ह्या उद्गारानीं मात्र सारेच लोक थबकले. कारण तिथे आसपास पंचवीस
मेल तरी पेटोंल मिळण्याची शक्यता नव्हती. आणि आता रात्रीच्या वेळीं
त्या रस्त्याने जाणारी दुसरी मोटर भेटणेंदेखोल असभाव्यच हाते.
८ अगबाई !| म्हणजे ! आता रात्र इथें घाटावरच काढावी लागत काँ
काय ? शीलाने तोंडावर हात ठेवला.
आणि मग सारे लोक डायव्हरळा आपापल्या परीनें शिव्या देऊं छागले.
चुकलेली प्रेमकथा ८७
श्रीघरला मात्र एकदम मोठ्याने हंसू आल. त्यामुळें साऱ्या लोकानी एकदम
आश्चर्याने आणि काहीश्या रागाने त्याच्य़ाकडे पाहिले, आणि अच्युत एकदम
चिडून म्हणाला, “' इसायला काय झालें तुला? मूख कुठचा!”
त्याच्या चिडण्याचें श्रीघरला आश्वथ्र वाटलें, नेहमी आपली मनोवृत्ति
थंड ठेवणारे पुष्कळसे लोक आपल्याला त्रास झाला म्हणजे सारा थंडपणा
विसरतात इं त्याला माहीत नव्हते.
खाली उतरल्यावर अच्युत हंसत शीलाला म्हणाला, “ इतका कंटाळा
आला असता अशा स्थितींत मला इथें ।
&: मग आता का नाहीं यायचा ! ” शीलानें भुवया चढवून विचारले,
६ तुम्ही आहात ना बरोबर.
५: वला, काही तरीच ! 7. शीला मानेला निष्रेघमदर्शक झटका
देऊन म्हणाली.
५. म्हणजें १खोर्टे वाटते मार्झे म्हणणें 1-
श्रीधरळा एकदम त्या कादेबरीतील अपघाताची अठवण झाली, आणि
त्याला वाटलें काँ ' प्रीतीची मधुर सभाषरणे म्हणतात ती द्दीच. निराशेने
त्याचें अंतःकरण भारावले, छे ! त्या नायकाची ऐट त्याच्याजवळ नव्हती
आणि त्याच्य़ा आयुष्यात तसल्या रम्य घटना घडण्याचा संभवाहि नव्हता.
त्याम एक सुस्कारा सोडला, आणि मग मोटार चाळू होश्पर्थत तो
दूर एका दगडावर जाऊन बसला.
त्याळा तता बसलेळ! पाहून शीलाला वाटलें, आपल्या वर्गातला हा
हुषार आणि अब्रोल विद्यार्थी रोगट आणि एकलकोंड्या वृत्तीचा
तर नाहीं ?
मॅ मह मॅट
ऊष्मा फार होत होता म्हणून शीला रात्री पडबींतच झोपली होती. ती
जागी झाली तेव्हा चागलेंच फटफटले होते, म्हणून ती चटकन्
उठून बसली.
श्रीघरचें घर अगदीं लागूनच पलीकडे होते. तिथे गडी गाईचे दूघ
काढीत होता, इतक्यात श्रीधर हातात भार्डे घेऊन आला आणि म्हणाला,
“ गणू ह्या भाड्यांत दे पाहूं दूध काढून.
८८ मानसथित्रे
%..”".”'
गणूच्या चेहेऱ्यावर सुरकुत्या पडल्या आाणि तो म्हणाला, “लहानपर्णी
उडवीत होतो तशा घारा उडवू का तोंडात! ”
ह्यावर श्रीधर मोठ्याने हसला.
शीलाच्या तरल कल्पनाशक्तीने ताबडतोब उषड्या तोंडात दुग्धधारा
घेणाऱ्या एका होशी मुलाचे चित्र काढळे आणि तिनें हंसत त्या मुळाचा
गालगुच्चा देखील घेतला.
: पुरे झाला इ! कल्पनेचा खळ ! असे सुचबिणारी एक जामई तिनें दिली,
आणि ती उठली.
तिचा छोटा मामेभाऊ तिच्यासमोरून घावत चालला होता त्याला
अडवून ती म्हणाली, “ कुठें चालली स्वारी !
५“ बा | आमचा दोस्त आला आहे ना १ त्याला मेटायला जातो ? आणि
उत्तर देण्याची आपली जबाबदारी संपली असें समजुन तो घाईने पळू लागला,
पण त्याला न सोडता ती म्हणाली, “कोण बाहू हा दोस्त !””
५८ अग, तुझ्याबरोबरच नाहीं का तो आला !--- भ्रीघधगदादा '” तिच्या
अज्ञानाचे त्याला आश्चबे वाटत होते.
शीलाने डोळे विस्फारले, लहान भुलाचा स्नेह संपादन करायला जी
सहृदयता आणि जो वृत्तीचा ताजेपणा अवश्ब असतो तो भ्रीघरजवळ असावा
ह्याचें तिळा आश्वथ वाटले आणि श्रीघरबिषग्री एक निराळेंच कुतूहल
तिच्या मनांत निमाण झाले.
राखुंडी घेऊन सावकाशपर्णे अंगणात फेऱ्या घालीत ती दांत घासू
सांगली, इतक्यात श्रीघरचा आवाज आला “ आजी माच नेतो ग आज गुरं
चरायल[.?” मग गुराच्या मागोमाग श्रीधर आणि मधू डोंगर चढताना तिला
दिसले. इतक्यात एक कालवड उगीचच सघळळी आणि चोखर घावूं
रछागळी., भरीघर आणि मधू दोघेहि काहीसे ओरडले. आणि मग दोघानी
बरकदम परस्पराकडे पाहिले. एकच विचार दोघाच्गाहृ मनात आला होता,
आणि त्या दृषट्टिक्षपार्न परस्पराची संमति घेऊन ते दोघे हातांतल्या काठ्या
उंचावून हसत ओरडत त्या कालवडीमागून धावूं लागळे,
तें इय पाहून शीलाच्या मनांत कसलीतरी प्रसन्न ऊमि उसळली. तिने
शुकलेली प्रमकथा ८५९
चटकन् चूळ मरून टाकली, आणि धावतच घरात जाऊन ती एकदम
ओरडली, “ मामी5, चहा ५.
मामी एकदम दचकल्या आणि म्हणाल्या, “तूंच काही शीला १
दिवसेन दिवस लहानच होत्ये आहेस अगदी !
शीलाने इंसून मान उडवली. जणुं तिला म्हणायर्चे होते, ' त्यात काब
विघडळे ! कधी कधी लहान हाणें काही वाशट नाही,
दुपारी जेवण झाल्यावर शीलाला काहीं उद्योग नव्हता. आणि म्हणून
वाचायला एखादें पुस्तक आणण्याकरिता भिर्ने श्रीघरच्या घराकडे मोची
बळवला,
बऱ्याचशा पुस्तकाच्या पसाऱ्यात श्रांधरची स्वारी कुठेतरी नजर लावून स्तब्घ
असली होती. शीला थोडा वेळ थाबळी आणि त्याचें लक्ष वेधत नाही
अर्से पाहून म्हणाली, “ एखादें पुस्तक द्या कॉ वाचायला. ?
भोधरनें दचकून तिच्याकडे पाहिलें, त्याला काहीसे आश्चये वाटलें आणि
सो म्हणाला, “ घ्या ना ह्यातळ कुठचहि.
तीं पुस्तक उलथापालथी करीत शीला प्हणाळी, “ काय हा पतारा !”
श्रीधर म्हणाला, '“ आवराबचा आहे ना तो आता पण आधी जरा
डोक््यातले विचार आवरीत होतो. ” आणि त्याने जरा डोके खाजवल्या-
सारखे केळ,
शीलानें एकदम त्याच्याकडे पाहिले. श्रीधर काहीसा गाघळला, आणि
अपल्या बोळण्यात काहीं तथ्य आहे. हे॑ दाखविण्याकारता म्हणाला,
५ झापल्या डोक्यात फार गोंधळ आणि अव्यवस्था असते, नाही !
शीला नुसती इंसली. आणि त्याच्या माडीवर पडळेल्या. 1151-18
1 $टाशा८? ह्या पुस्तकाकडे पाहून ती म्हणाळी, “' मार्विसझमूचा
अभ्यास करतायू वाटतें ? ”
शञानाजनाची होस असणे हें कलेजातील शिष्टसाप्रदायाच्या विरुद्ध आहे
ह्याची भरीघरलळा जाणीव होती. म्हणून तो काहीसा नाखुषीर्ने म्हणाला,
ड€ हो -६11 ११
शीला काहीश्या भोळेपणानें म्हणाळी, “ तुम्ही मार्किसस्ट् आहांत का! ?
भ्रीबरला हसू भाळें. “ मला वाढते, आपण कोळेविद्यीथ्यांनां एकदम
शर मानेसचित्रे
२७-८१” १.८ “४ * '५४४.. ४.४४.” “१७.४” ७५७४७ ५४१५ »४/४ ९७,४४४ /४,९४./ ४/_/९_./९./९./९ ७०६” /-५..० ५.” २-५...” “७.६४” क चले चह. ल आवन कनी मकिवकलके
मार्क्सिझमूवर मतें देण्याचा प्रयत्न करूं नये आणि शिवाथ आपल्या मताना
असलीं लेबल्स् चिकटवणे मला आवडत नाहीं. त्यामुळें आपण स्वतंत्रपणे
विचार करीनासे होतो. ?”
आणि मग एकदम कसलीशी आठवण होऊन तो म्हणाला, “ कंटाळा
तर नाही आला तुम्हाला ? !”
शीला म्हणाली, “ छे, छे. !
पण शीला गेल्याबर त्याला वाटलें कीं स्त्रियाशीं चतुर संभाषण कर्से
करार्बे ते आपल्याला कळतच नाहीं.
शीला घरी आली ती विचार करीतच. *“ डोक्यातले विचार आवराबचे
आणि त्याच्यावर ळेवल्स् चिकटवाथरची ) --तिला एकदम इंसू आले, आणि
ती मनाशी म्हणाली, * लहान मुलाच्या बोलण्यात जी कल्पनाची चमत्कृति
असते ती अजून ह्याच्याजवळ आहे म्हणायची. . पण त्या मानानें त्याचं
विचर चागले प्रोढ दिसतात.
आणि मग आपण त्याला काहीतरीच प्रश्न विचारला ह्या जाणिवेने
ती काहीशी लाजली,
तितक्यात मधू येऊन तिला ब्रिलगला, तेव्हा त्याचे दोन्ही गाल पकडीत
ती म्हणाढी, “ तू उद्या गुरें घेऊन जाशील तेव्हा मी बेणार बरं
का तुझ्याबरोबर, ”
मॅ नर रॅ
बोरगावला हइनामदारानीं एक नवीन घोडे घेतलें होते. ते कळल्यावर
श्रीघरला एकदम काय वाटलें कोण जाणे । त्यार्ने इनामदाराची परवानगी
घेतली, आणि घोड्याबर बसायला शिकण्यातच त्याचा सारा वेळ जाऊं
लागला. आणि तो दोन-तीनदां पडळा तरी त्याचा नाद कमी होईना.
अच्युत ब शीलाबरोबर तो फिरायला येइ त॑ देखील मोठ्या मिनतवारीनें; भाणि
त्याचे बोलणे बहुघा त्याच विषयावर असे.
झीला अच्युतला म्हणे, “ असे काय करतात तुमचे बापट! ”
अच्युत चिडून उत्तर देई, “ अडाणी आहे लेकाचा ! भलःपा गोष्टींचा
छंद लावून घेत असतो. ?
चुकलेली प्रेमकथा ९्श
"४-१५-/४५-/१%/१% ४-८ 7५.” ४६ ८२ ,//% /५ 2४.४ ५ ४-० ८ “४५ ५८००५2५” 7८. “०९ / 7१ “४-५ “५ “५-५ “क
पण शीलाला मात्र त्याचें सारें लक्ष वेधून घंगाऱ्या त्या छंदाविषर्यी सक्ष्म
असूया वाटू लागली,
त्या दिवशी फिरायला जाताना देखो!ल श्रीघरच्या डोक्यात तसलेच विचार
चालले होते
अच्युत म्हणत होता, “ आज माहा एक मित्र यायचा आहे तेव्ह!
आपग सडकेवरूनच जाऊ या [फिरत म्हणजे वाटेंत ---”
पण श्रांध/ मध्येंच त्याचा दंड पकडून त्याला अडवीत म्हणाला,
५ अच्युत, घोड्यावर बसताना आणखी एक पोॉइट असा लक्षात ठेवडा
प[हिजे---"
ते ऐकून अच्युतन त्रातिक मुद्रा केली, पण झीला एकदम चिडून
म्हणाली, “' पुरे झाले ते तुमर्चे घोड्यावर बसणें । सारखा एकच छद
कसळा तुमच! ! ”
श्रीघरला आणि अच्युतला तिच्या ह्या चिडण्यारचे आश्चर्थ वाटलें एकदम,
डा शीलाहि मग गोंधळली. एकदम आपल्याला इतका राग का यावा हँ
तिला कळेना. आणि आपल्याला अर्घे रागावण्याचा अधिकार तरी काय
असा प्रश्न तिर्ने स्वतःलाच विचारला तेव्हा ती आधिकच गोंधळली.
तिने श्रीघधरकडे एकदा चोरटी नजर टाकडी, व परत परत सरमालार्ने
तोंड पुसले, आणि मग आपल्या मनोवृत्तीचा तोल अशा रीतीर्ने विघड-
विल्याबद्दढ तिला श्रीधरचा अधिकच राग आला,
श्रीघरला वाटले, आपले तारे चुकले । ह्या तरुण स्त्रीचा अतुनय
करायचे सोडून आपण तिच्या रोषाला मात्र पात्र झाला. स्त्रिया्शी कले
बागावें ते आपल्याला कळतच नाहीं. आणि मग त्याच्या मनाला विलक्षण
खिन्नता आली.
श्रीधरच्य़ा मनातले भाव त्याच्या चेहेऱ्यावर फॉर चटकन् दिसत, आगि
त्याच्यातला हा फरक पाहून शीलाला कसलेंते समाघान वाटलें.
संभाषण परत चाळू करण्याकरिता शीला म्हणालो, '““ आपला (२ झल्ट
बीस नूनळा आहेना हो!
अच्युत म्हणाला, “ हो, बुवा ! भापण तर आता अभ्यासाळा कंटाळलो.
९२ मानसाचे
सेकंड क्लास मिळाला कीं आपण सरळ सेक्रेटरीएटमध्ये नोकरी पकडणार.
मग आपले निष्काळजीपणारने चेनींत जगताहेत. ”
श्रीधर आश्चर्याने म्हणाला, “ म्हणजे ! एम. ए. ला जायचे नाही,
नोकरी पकडायची, हें सारें तूं ठरवरलेंस देखील ? मीं विचारच केला नाही
ह्यावर फारसा. आणि विचार केला म्हणजे असें गोंधळाबला हाते ! मला
खूप गोष्टी कराव्याशा वाटतात, पण नक्की काहींच ठरत नाही. म्हणून
वाटतं थाबावें, मनाची खरी ओढ कुठें आहे तें पाहावें. ..पण पुष्कळदां
असल्या विचारात काही अर्थ नसतो--?” आणि तो गोंधळून थाबला.
अच्युत एकदम इंसून म्हणाला, “काही तरी कल्पना करून घेतल्या आहेस
तूं, श्रीधर. असा विचार करीत बसलास तर उपाशी मरशील बेट्या तूं. ”
शीलाने आश्चर्याने अच्युतकडे पाहिलें. ह्या चळाख, गोड बोलणाऱ्या
मुलाचें व्यक्तिमत्व इतकेच मर्यादित कसं ह्यार्चे तिळा आश्वथे वाटले. आणि
तिला वाटलें की. आपल्या साऱ्या बुद्धिमत्तचा सारा उपयोग हा लहानसहान
गोष्टींतच करतो म्हणूनच हा इतका चमकदार वाटत अतावा.
भ्रीघरला मात्र अच्युतचें म्हणणें खरें बाटले. खरेच, साऱ्या गोष्टींविषयी
इतका विचार कशाला करायचा ? आणि किती गांघळलेळे आहेत आपले
बिचार । अच्युत किती निश्चयाने भाणि आत्मविश्वासाने साऱ्या गोष्टी चटा-
चट ठरवीत असतो !| त्याचीं मर्ते किती ठाम आणि निश्चित असतात ! .
ह्या विचाराच्या तंद्रींत तो भळत्य!च रस्त्याने चालूं लागला तेव्हा अच्युत
ओरडून म्हणाळा, “ ए ! कुठें चालला आहेस ! ळहानसहान गोष्टींत देखील
नुझी अक्कल चालत नाहीं वाटते? ”
आणि ह्यावर शीला एकदम म्हणाली, ““ पण ढहानसहान गोष्टीत सारी
अक्कल चालविणें इंच मुळीं निबुद्धपणारचे नाही का!”
शीळेच्या त्या वाक्याने भ्रीधरचे मन एकदम वेधून घेतलें. जणुं तिची
झाणि आपली पहिल्यानेंच ओळख होत आहे अशा आशयाने त्याने
तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकळा, आणि मग तो तिच्याकडे पाहातच राहिला.
त्या वेळच्या साध्या वेषभूर्षेतदेखील ती आकर्षक दिसत होती. तिच्या
विगलित झालेल्या केशरचनेवर मावळत्या सर्यकरणार्नी मोठी मोइक धूसर
छटा आणळी होती. आणि वारा मधूनमधून तिचे केख उडवीत होता,
शुकलेली प्रेमकथा ९३
ते देखील तिर्चे सौदर्य अधिक खुलावें अशा बेताने. रस्ता चढणीचा होता.
आणि तिनें पदर घट्ट लपेटून घेतडा होता. त्यामुळे तिच्या अंगोपागारचें,
सोदर्य विशेष प्रतीत होत होर्ते.
मध्येंच तिनें एक निनादणारें हास्य केलें.
तें हास्य श्रीघरच्या हृदयात जाऊन खोळ रुतून बसले, इतकी गोड
जखम त्याच्या हरयाला कर्थघी झाली नव्हती, त्याच्या साऱ्या मनो-
वृत्ती फुलारल्या, उचंबळून आल्या. असीम दुःख, असीम आनंद आणि
असीम आतेता ह्याच्या विलक्षण जोरदार प्रवाहात आपण गुदमरून जाता
आहोंत अले त्याला वाटले, आणि मग कसलासा वणवा भडकला तो
त्याला जाळीतच सुटला.
विलक्षण निराशेर्ने श्रीघरचें मन दाटून आलें. त्या व्यवस्थेत, रेखीव,
आकषक मुलीने त्याला मोहिनी घातली होती, तिला बाहुपाद्यात घ्यावे, तिनें
आपल्या केसावरून हात फिरवावा, आणि संध्याकाळच्या उदात समर्वी
जे अबोध उदातवाणे विचार मनात येतात, किंवा सकाळच्या प्रहरी जो
ब्रिलक्षण उल्हास आपल्या शरिराच्या कणाकणातून ओसंडत आहे असें
बाटतें, ते सारें तिला सागायला तो किती उत्सुक झाला होता ! ह्या मुडीला
ते सारे समजेल अशी त्याची खात्री होती.
पण,«.ह्या उदास स्वयंकॅद्रित विचाराना दूर लोटण्याकरिता काहीं तरी
करणें अवशय होते. जवळच एका आब्याच्या झाडावर केऱ्या लगडल्या
होत्या, त्या काढण्याकरिता श्रीधर त्यावर चटकन् चढला. आणि मग
अच्युतह्ि वर चढळा. शीलाने केऱ्याकरिता हात पुढ केळा, तेवहा श्रीधर
म्हणाला, “तुम्ही चढा कीं वर, फार सोपें आहे.” आणि शोलाच्याहि
मनात तसा प्रयत्न करण्याचे आले.
तसा अच्युत एकदम म्हणाला, “तूं कोणाला काब सांगशील ह्याचा
नेम नाही, श्रीधर. त्या कशा झाडावर चढतीळ!'? आणि मग खालीं
उतरून त्याने शीलाच्या हातात केऱ्या दिल्या. आणि एक रानफुलांय
गुच्छहि. तिच्यापुढे कर्रात तो म्हणाला, “घाला. ना केसात. फार छान.
दिसतील ! ?
२९४ मानसचित्रे
शीलाला वाटल दिवाणखान्याताल एखाद्या नाजुक काचपात्राप्रमार्णच
हा आपल्याला वागवितो म्हणायचा । आणि हंसून तिर्ने ती फुलं धेतली.
ते पाहून श्रीघधरला वाटले, अच्युतर्ने जिंकळें म्हणायचें-बाकी तें
व्हायचेच होते. आणि आपलें मन त्यान निर्धाराने दुसरीकडे वळवर्ळे.
श्रीधर झाडावरून खालीं उतरला तेव्हा सहज त्याचा शीलाला स्पर्श
झाला. तशी शीळा चटकन् दूर झाली, आणि मग उगीचच तिने श्रीघर-
कडे परत परत पाहेले.
अच्युत म्हणाला, “ अजून कशी मोटर येत नाही. कोण जाणे ! हाल
होणार माझ्या मित्राचे असें दिसतें आहे.” ह्यावर कोणी काहींच बोलले नाही.
काळोख पडूं लागला होता आणि गुरं गावाकडे परतत होतीं. दाव्या-
सकट सुटन आलेल्या एका वासराच्या पायात त्याचे दावे अडकले होते
आणि म्हणून तें अडखळत होतें. तिघारचह्दि लक्ष त्याच्याकडे वेघले, पण
श्रीधरने मात्र चटकन् पुढ होऊन त्याचा अडकलेला पाय सोडवला.
त्याचें त॑ कृत्य पाहून अच्युत इंसून म्हणाला, “ अगदीं बालवाढ्ययातला
शह्वाणा मुलगा आहेस बुवा तूं, श्रीधर ! ” आणि त्यानें तिरस्काराने
खादे उडवले.
अच्युतच्या त्या वाक्याने तिघानाहि हसू आलें. पण शीला मात्र फारच
हंसत होती. श्रीधरचे सारे गुण पाहून जे झाले नव्हते ते त्याच्या साघे-
पणाचा हा अतिरेक पाहून झालें. त्याचें संरक्षण आपण केळं पाहिजे अशी
भावना तिच्या मनात अकुरली, श्रीघधरकडे एक हक्काचा दृष्टिक्षेप टाकून ती
मनाशी म्हणाली, “ पण मोठेपर्णीदेखील बाळवाढ्ायातला शहाणा मुलगा
राहायला नेतिक थेथ लागतें. ! मात्र अर्त मोठ्याने म्हणण्याचे घेय तिला
झालं नाही.
तिनं नुसताच श्रीधरकडे दृट्टक्षप केला आणि मग ह्या विलक्षण संबे-
दनाक्षम तरुणाच्या प्रीतीचा नाजुक स्प आपल्याला होत आहे अश्या कल्पनेने
'तिर्चे शरीर थरारले,
इतक्यात मोटार आली. अच्युतर्ने हात करून तिला थाबवळें. आणि
आपळा मित्र आत झाडे असें पाहून तो हंपून शीढाला म्हणाला, “ बरे
नातों मी आता ह्याच्याबरोबर अं ? ” आणि मग मोटार पुढे सरकली,
चबकलेली प्रेमकथा ९५
५८४८-८४.” “४७४७-१४-४४. 1४. ४१४ ९२. शी2> १४-४४. ४४. ८४ ४४-/१५”४-४४-४१- ४५ १५-५४ ४५-४४-४- “४२ ४-५ १ “<.
मोटारीमार्गे उडालेल्या धुरळ्याकडे भ्रीघधर शून्यपर्णे पाहात होता. शीलाला
फुलाचा गेंद देणारा अच्युत आणि आपण ह्यामध्ये किती अंतर आहे ह
त्याला स्पष्टपर्णे दिसत होतं. विलक्षण तीत्रतेनें त्याला वाटलें, छे ! छे! आपण
ज्या त्या गोष्टीशी इतके समरस होता कामा नथे. नको हीं तीव्र सुखदुखे,
नको हा विचाराचा गोंधळ, नको हे ओळत्सुक्य ! दुरून थंडपर्णे एखादा
खेळ पाहावा तसं आयुष्याकडे पाहिलें पाहिजे. तर्से पाहिले तर आयुष्यात असे
काय विदोष आहे कीं त्याविषयी कुतूहल, कोतुक आणि आदर वाटावा १
त्यापेक्षा...पण छे ! आता फार उशीर झाला होता.
ते असह्य झालेले विचार दूर करण्याकरिता तो शीलाला म्हणाला,
£ बोला ना काहीतरी. ” झोर्पतून माणसार्ने जागे व्हावे तसे तिने त्याच्या-
कडे पाहिलें, तो म्हणाला, “ कसला विचार चालला होता एवढा ? '”
तिर्ने त्याच्याकडे विचित्र दृष्टिक्षेप केला आणि मग एकदम हंसन ती
म्हणाली, “ कारही नाहीं, डोक्यातळे विचार आवरीत होते, आणि त्याना
लेबले चिकटवीत होतें.
तिला वाटलें, श्रीधर आपल्याला आता त्या लेबलावरचें नाव विचारीळ,
थण विमतस्कपरणे डोके खाजरवात ती म्हणाला, “' चुकते खरें बुवा माझे,
आपण त्याला दुखवले ह्याचें शीलाला वाइंटवाटलें. ती एकदम आवेगाने
म्हणाली, “छे! छे! चुकते कसलं! तुम्ही आहात तसेच फार चागले आहात.”
आणि मग आपण एकदम काय बोलून गेलां ह्या विचाराने ती चमकली.
श्रीघररने चमकून तिच्याकडे पाहिले. तिच्या मनाचा संदेश त्याला सम-
जळा, आणि मग विचाराची आणि भावनाची विलक्षण गर्दी त्याच्या
मनात उडाली, म्हणजे त्याचीं मल्ये बरोबर होतीं तर-आणि अच्युतची
चुकलीं होतीं, त्या कादंबरींतल्या नायकाची चुकली होतीं ! त्याच्या मनात
अर्से जे नेहमी खोळ कुठेतरी वाटत असे त्याळा दुजोरा देणारी एक तरी
व्यक्ति होती म्हणायची | आणि ती छ्लीला होती.
इृषोवेगानें तो पुढे साळा. पण शीला चटकन् दूर पळाली.
आणि अशा ऐन वेळीं नाथिका पळाढी अतती तर कादंबरीतल्या ऐटबाज
नायकानें काय केलं असते हा गंभीर प्रश्न श्रीघरपुरढे पडळा,
---अभिराचे, ऑक्टोबर १९४५
नवे जग ९
गॅलरीत उभे राहून त्या नव्या जगाकडे पहात अतता कुसम बिचकली,
भाबावली ! एखाद्या गुळगुळीत परृष्मागावर ओरखडा निघावा तशी
तिच्या मनाची अवस्था झाली
एखाद्या अज्ञान मुलाने पाटीवर रेषांची गिचमीड करून ठेवावी तशी
तेथें इमारतींची दाटी होती. रस्त्यात माणसाची रीघ लागलेली होती आणि
ककश आवाजाचा संमिश्र कोलाहल अखंडपणे चालला होता. झगझगीत
जाहिराती निष्कारण लगट करीत होत्या. झकास मोटारी आणि नटलेल्या
स्त्रिया नजरेत भरत होत्या. फाटकी किळसवाणी लक्तरे दृष्टीसमोरून सरकत
होती आणि पैशाचा छनछनाट येथ आविच्छिन्नप्णे चाळू आहे हं सारखें
मनाला जाणवत होते.
इतक्यात एका उंच ठिकाणीं बसलेल्या रुक्ष चेहेऱ्याच्या घड्याळानें
ठणठणाट केला,
जणूं रागीट आजोबा खांकरले !
आणि त्यामुळे रस्त्यातील धावपळ आणि गर्दी अधिकच वाढल्याचा
मास झाला.
सारखे तेंच ! घामट गर्दी ! कंटाळवाणी घावपळ !
आणि शिवाब एक माशी सारखी कुसुमच्या तोंडावर बसून तिला त्रात
देत होती !
पण तिळा कळत नव्हते की आपल्या मनातदेखील एक प्रकारची
अस्वस्थता आपल्याला असाच त्रास देत आहे.
नवे जग ९७
*“ १५८7-५१. "४ “0१ ऱ्शौ ब“ > ६८ आरे, ने शन >“:
ह _ _/0)
आतापर्यंतची आपल्या आयुष्याची तेरा वर्षे कुसुमनें किती निराळ्या
जगात काढली होता !
उंच निळें मोकळे आकादय आणि खडबडीत डोंगर, वात्सल्यपूण भव्य वृक्ष
आणणि खेळकर खारी, सुबक, सालस, झोपाळू घरं आणि नीटनेटक्या इंसऱ्या
बागा, रात्री लकलकणारे दिवे आणि भुंकणार कुत्रे या गाष्टींचे ते जग होतें.
तेथें भातरिणींची गडबड दोती, कुशींत घेणारी आई होती आणि प्रेमळ
बाबांचा रागीट चष्मा होता.
हे सारे प्रेमाचे आधार तुटून आपण कुठं तरी खोल दरीत आहोंत अर्ल
कुसुमला वाटळं, आणि एक हुंदका तिच्या कंठात दाटला!
तिला वाटलं, कशाला बाबाची लाब बदली झाली आणि इथे मुंबईला
मावशीकडे शिकण्याकरिता आपल्याला ठेवलें कोण जाणे !
आणि आपल्याला असें एकाकी का वाटावे ह्याचे तिच्या मनात खोल
कुठं तरी वावरणाऱ्या चेष्टेखोर, गडबड्या, आनंदी 'कुस्मी'ला आश्चर्थ
वाटले,
मार्गे एकद] ती मुंबईला आली होती तेव्हा तिला इ
बाटली होती !
आणणि आता मात्र-पण हल्ली तिच्या मनातच पालट होत होता. मेघांनी
घुरकटलेल्या आकाशासारखी तिची मनोब्ृत्ते कुंद झाली होती. एख.द्या
निबिड अरण्यात विव्चित्र भीतिदायक आवाज व्हावे, पण ते आवाज कशा-
मुळे होत आहेत ते मात्र कळू नये, त्याचप्रमाणें आपल्या मनात होणाऱ्या
कसल्या तरी नव्या हालचालींची चाहूल तिला लागली होती, पण त्याचे
निश्चित स्वरूप तिला कळत नव्हतें,
तिळा उग्रीचच भीति वाटे, दुःस्व होई अगर आनंदाचे मरते येई.
दुसऱ्याशी बोलताना ती चांचरे आणि दुसऱ्याच्या डोळ्याला डोळा देण्याचें
तिला आता घेब होत नसे
आणि घुंद वत्तीचा एक धघिग्पाड बळकट मुसलमान आपल्याला बळ-
जबरीने पळवून नेत आहे अशी तिला स्वप्ने परत आणि ती भयभीत होई.
त्या वेडीला कळत नव्हतं की, ती आता योवनाच्या सामारेषेवर आली होती.
आणि योवनाच्य! प्रथमावस्थेंत जो संकोच, जो हळूबारपणा आणि जी अंत.
७ मानत,
&> &*
किता मजा
ह ०04
९८ भानसाचित्रं
मुखता वृत्तींत येते, त्यांची पुसट छाया तिच्या मनोवृत्तीवर तिच्या न कळत
पडूं लागली होती, भावनांची विलक्षण आंदोलनें आता तिला अनुभवायची होती.
विचाराचा त्रास चुकविण्याकरिता कुसुम घरात गेली, तिर्थ मावशीची मुळें
कॅरम खेळत होतीं. कुसुम मुकाट्याने त्याच्या जवळ जाऊन त्याचा खेळ
पाहात बसली. तिला वाटले कां, त्यानीं आपल्याला खेळायला बोलवार्वे.
आणि त्यानी जेव्हा तर्से केलें नाही तेव्हां तिळा वाटलें का, ही सारीं मुलें
बेपवी आहेत. ह्याना आपळी कारही किंमत वाटत नाहीं. आणि ह्यामुळें तिला
फार विषण्णता वाटली !
संध्याकाळी ती दिवाणखान्यात बसली होती. सहज तिनम काकांच्या टेवळा-
वरच्या हिरव्या मऊ आवरणावरून हात फिरवला. आणि तिच्या हाताला
विलक्षण गोड गुदगुल्या झाल्या. तिर्ने परत परत तिथून हात फिरवला,
आणि मावशीची सुधा जवळच बसली होती तिला ती उत्काहाने म्हणाली,
५ किती मजा वाटते ग ह्या कापढावरून हात फिरवला म्हणजे, ?
पण सुधेछा तिच्या त्या कल्पनेंत काहीं मोज वाटली नाही. उलट आप-
ल्याच नादात ती कुसुमला म्हणाली, “ आमचे डॉक्टर काका तुला माहीत
आहेत काग! 7?
कुसुमनें कपाळाला आठ्या घातल्या, “' कोणते काका ! मळा नाहीं
माहीत.
सुधा आपल्याच नादात होती. ती म्हणाली, “ वा ! किती गमतीदार
अहेत ग ते. खादीचे कपडे घाळतात, खेड्यातून हिंडतात, खूप बोलतात,
हसतात आणि कविता देखील करतात. परवाच आले होते इर्थे, आता परत
थेतील दोन तीन महिन्यानी. ”
कुसुमनें आपल्या मनाचा दरबाजा घट्ट लावून घेतला, डॉक्टरांच्या विषयी
कुठञ्याहि अनुकुल ग्रहाला आंत येऊ द्याबर्चे नाहीं अर्त तिने ठरविलें.
का कोण जाणें. पण मनाला होणारया लहानसहान दुखापती सहन कर
ण्याचा तिचा कणखरपणा नष्ट झाला होता.
आणि दुसऱ्या दिवशी शाळेत देखील तिला असाच अनुभव आला,
मराठी निबंधाचा तास होता मास्तरनी मुलींना बिषय सुचवायला सागितले,
कुसुमनें उत्हासानें विषय सुचविळे, “चादणी रात्र, पडका किला, पाऊस,”
नवे जग ९९
मास्तर म्हणाले, “तसल्या विषयांवर पुष्कळ निबंध लिहून झाळे आहेत.
आता आपण जरा गंभीर विषय घेऊं. ' दुष्काळावर उपाययोजना, ? ?”
तो विषय ऐकून कुसुम रागावली, अगर्दी हिरमुसली झाली, तिढा
ब्राटलें किती रुक्ष हे मास्तर ! किती रुक्ष ही शाळा ! किती रुक्ष इं जग!
विलक्षण कडवटपणा तिच्या वृत्तीत उतरला. आपोआपच तिच्या मनाचे
दार बंद झालें. नको त्या बाह्य जगाचा संपर्क, असें तिर्चे ठाम मत झालें,
ह्या जगात तिच्याशी प्रेमार्ने बागणाऱ्या भेत्रिणी नव्हत्या, घरांत आता
तिच्याकरिता कोणी मुद्दाम कोहाळ्याच्या खठखर्शात वड्या करून ठेवीत
नसे. ब दुधावरची साय काढून खायचा तिचा इक्क इर्थे मान्य होइल हं
अशक्य होतें.
ह्या साऱ्या गोष्टी किती छोट्या ! व जगाविरुद्ध तिर्ने केलेल्या तक्रारी
किती हाघ््यास्पद ! पण गंमत अशी की, जीं माणसे एखाद्या महान् ध्येया-
च्या मार्गे लागली नाहीत त्या साऱ्यांच्या जगाविरुद्ध तक्रारी अशाच शुद्र
आणि हास्यास्यद असतात.
अश्या रीतीने कुसुम ह्या नव्या जगावर रुष्ट झाली. हें जण कठोर आणि
अन्यायी आहे अशी तिची खात्री पटली. तिची वृत्ति निरुत्ताही झाली,
रोजच्या जीवनांत तिला आनंद वाटेना. झाळेंत जायची अगर लोकात
मिसळायची आता तिला अस्पष्ट भीति वाटत असे. अश्या वेळीं ती गडबडे,
भावावून जाई. ह्यामुळें लहानसहान बाबतीत देखील तिच्या हातून चुका
होत. आणि मग ह्या नव्या जगाची कठोरता आणि कटुता तिला अधिकच
तीनतेनें जाणवे. आपल्या मनाचें दार ती अधिकच घट्ट लावून घेई.
अशा रीतीनें तिच्या जीवनात एक प्रकारचा रिकाभेपणा निर्माण झाला,
बाहेर फिरणारें तिचें मन अंग चोरू लागळें आणि स्वतःभोवतींच इंजी घालू
लागलें, स्वतःची छोर्टी सुखदुःखे तिला फार मोठी दिसू लागलीं, आणि
जगाचा चागुलपणा फार लहान दिसू लागला,
अ॥णि तिच्या आयुष्यात निर्माण झालेल्या ह्या रिकामपणाहून अधिक
असह्य दुःख ते कोणतें ! ह्या दुःखातून तिच्या मनाने एक पळबाट काढली,
ते आठवणींत आणि कल्पनाचित्रात गुंगून जाई. आपल्याला हइर्वे तर्से नर्वे
जग ती कल्पनेने निमाण करू ढागली,
'१./०१००१६.१५७७११-७/१९ ९. ब *४-४१./५./ ४ ी “४-५. ४४ ४४४/ “४ ४४.४ -2४४ ४४ /% थ्री >“१./”१ *.” ५. 4“ /* घा ५०” €*. ध्ही 4, 0१. १.”
१०७ मानसचित्रे
'>/-7"/-५/"->*->/५/५/४०*./५/*-/५-/१./. /./५६/५-/ -“"- ”.*-“/«.//>-“<:€-/*«/'- /४/५६/५-/५६/*-/*-/५/४६/१-/५/५./ -/»५८/५९-/५/१./५/५/५./९./१./४/४/४८५ ५-१
ह्या गोड स्वप्नसृष्टींत तिच्या मैत्रिणी तिला येऊन भेटत व तिच्या गळ्यात
राळा घालून तिला गुपिते सागत. ती आईच्या कुशींत शिरे व बडिलाच्यावर
रुसे. आणि क्कचित् तिनें वाचलेल्या कादंबऱ्यातील एखादा देखणा राजपुत्र
धोडा उडवीत मोठ्या डोलाने त्या स्वप्नसष्टींत प्रवेश करी, त्या स्वझाच्या
गुर्गीत काढलेले क्षण किती सुखदायक असत !
अश्चीच ती एक दिवस काही मासिकाचे अंक चाळीत बसली होती. चाळता
चाळता एका अंकाच्या मुखएष्ठाकडे पाहून ती एकदम थबकली !
एक हंसरा तरुण ! पिंगट केस ! मिष्किल डोळे ! रेखीव ऐटबाज हनुवटी !
तरुणींची हृदयें जिंकायला जणू त्याला चित्रकाराने निमीण केला होता !
तिची नजर त्याच्यावर खिळून राहिली ! तिच्या हृदयाचे स्पंदन थाबलें !
शास अवरोधला | सारे शरीर-साऱ्या वृत्ति बघिर होऊन गेल्या ! काल-
गतीची जाणीवच हरपली ।! जणूं एका उच भिंतीवरून उडी मारून पली-
कडच्या रम्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी कालाचा घोडा क्षणभर थबकला !
ऑ्णिं मग पूर्वी अस्पष्टपणेंच अनुभवलेली एक भावना तिच्या अंतरंगात
उसळली आणि तींत ती पुरती गुरफटून गुदमरून गेली. पूर्वीच्या भावनेच्या
पैजणाचे छुंकार तिला क्वचित् पडद्याआडून ऐकू येत. तिचे उत्तान तृत्य-
विलास एकदम तिच्या दृष्टीस पडळे कसलीशी गोड उन्मत्त शिरशिरी, सारें
शरीर कपित करून थेट मस्तकांत जाऊन भिनली, आणि बाह्य जगाची
अवघी जाणीव तिनें पुसून टाकली.
मग दोन चंदेरी वर्न परिघान केलेल्या परया आल्या आणि तिला उंच
निळ्या स्वर्गीय वातावरणांत घेऊन गेल्या.
तिर्थे सुस्वर वारे वाजत होतीं. हास्य निनादत होते, उल्हासाची फुलें
उधळलीं जात होतीं.
आणणि पाडुरक््या मऊ मेघखंडावरून पावलें टाकीत तो हंसत हंसत आला
आणि त्याचें कर-मीलन झालें !
ह्यानंतरर्चे तिर्चे आयुष्य म्हणजे त्य़ा सृष्टीत निविड भयानक अरण्ये
होती, आणि रम्य उद्याने होती, छोटी घरकुले होती. आणि
विलाससाधनानीं युक्त असे महाळ होते. कावेबाज निर्दय खलपुरुष
होते आणि तिच्या मनाच्या लहानसहान लहरी हळुवारपणे समजून घेणाऱ्या
नर्वे जग १०१
आणि तिचे वेडे हृष्ट पुरविणाऱ्या प्रेमळ भेत्रिगी होत्या. नाजुक प्रसंग
होते आणि रोमाचकारी घटना होत्या,
आणि तिच्या इच्छेप्रमाणे विविध रूपे घारण करणारा तो होता.
जसजशी ती ह्या स्वमसृष्टांत गुरफटली जाऊ लागली तसतसें बाहेरचे
जग तिला अधिक रुक्ष व कठोर वाटूं लागळे, दिनक्रमातील अगदीं साध्या
गोष्टी करण्याचा देखील तिला कंटाळा येऊं लागला, कुठें जाणें नको, येणे
नको, संभाषण नको, अश्ली तिची वृत्ति झाली. आणि अभ्यास करताना
एखाद्या विषयावर मन कीॉंद्रत करून वाचलेला मजकूर स्मरणात ठेवणें हें
तर तिला विलक्षण जिकीरीचे आणि अशक््यप्रांय वाटूं लागलं.
आणि दारूची धुंदी उतरेल ह्या मीतीर्ने जसा दारुड्या अधिकाधिक
प्याले झोकतो, त्याप्रमाणें ती स्वतःला त्या स्वमसृष्टाच्या कोषात अधिकाधिक
रुरफटन घेऊं लागली
पण ह्या कोषातल्या बंदिस्त जीवनात देखील तिला सुख मिळेना, भाव-
नाची जीं तीत्र आणि रोगट आदोलने ह्या स्वमतरंजनामुळे तिला अनुभवावी
लागत, त्याचा तिच्या मनावर विलक्षण ताण पडे, स,रें शरीर तत्त होई,
डोके दुखू लागे.
तिला वाटे की, आपण एकाद्या धुराने भरलेल्या खोलींत आहोत, आणि
तिच्यातून आपल्याला बाहेर पडलें पाहिज, खिडकी उघडली पाहिजे.
अशी अस्वस्थता तिला सारखी बॉचत राही. ती नखं कुरतडीत असे,
पायावर पाय चोळीत असे, आणि पुष्कळदा अभावितपणे विलक्षण वेदना
झाल्यासारखा तिचा चेहेरा हाई.
पुष्कळदा तिच्या दिवास्वप्नात ती एका पडक्या किल्यात काळ्या
भयाण भुयारात अडकून पडलेली ञसे, आणि मग एका शुभ्र घोड्यावर
स्वार होऊन तो तरुण येई, आणि तिला मोठ्या शिताफीने सोडवून नेई
त्याळा किलगून घोड्यावरून जात असता सारख्या थंड वाऱ्याच्या झुळका
तिच्या मनाला विलक्षण आल्हाद देत. आणि घोड्याच्या दोडीमुळे तिला
ज्या संबेदना होत त्या किती सुखदाबक असत
असेंच तिला कुर्ठे तरी निसट्न जाबचें होते. तिला कर्धी कर्घीवाटेकी ही
स्वमसष्टि म्हणजे कोण एक जखीण आहे, आणि सिंदबादच्या मानेवर जसा
१०२९ मानसचित्र
तो म्हातारा मनुष्य चिकटून बसला होता तशीच ती आपल्या मानेवर
बसली आहे.
तिच्यापासून आपण पळाले पाहिजे. आणि तिच्या मनात खोल लपून
बसलेली, चेष्टेखोर, गडबडी, आनंदी कुस्मी म्हणे, अग बाहेर चल तरी;
खेळ, मजा कर, अश्शी काय बसतेस बावळटासारखी !
आणि मग मोठ्या उत्हाहाने ती दुसऱ्याशी बोलण्याचा, खेळण्याचा
प्रयत्न करी पण ते तिला जमत नसे, आणि मग पाण्यावर तरंगणारे लाकूड
जर्से भरतीच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्याकडे फेकले जाते तद्ीी असहदायपर्णे ती
त्या स्वमसष्टीकडे खेंचली जाई.
काय करावें हे तिला कळेना ! बाह्य जग आणि तिच्या कल्पनेंतलें जग
ह्यांचा जो असह्य संघर्ष सतत तिच्या हृदयात चाललेला होता त्यातून मुक्त
व्हायचं तरी कर्त हें तिला उमजेना.
आणि पुष्कळदा तिळा असें वाटे की, अल्लाउद्दिनाला जसा एक जादूचा
दिवा मिळाळा तसा आपल्याला मिळून जर आपल्या स्वप्नसृष्टीची सत्यसाष्टि
करता आली तर काय बहार उडेल !
आणि अशा वेड्या कल्पनेने तिने मावशीचा एक जुना दिवा घासून
पाहिला देखाल.
मॅ न रः
दिवस जड पावलानीं जात होते. धुमसणाऱ्या ओल्या लाकडासारखे
जीवित वाटत होते.
अशीच एक दिवस कुसुम शून्यपर्णे कल्पनाचित्रे रंगवत बसली होती,
इतक्यांत सुधा एक पत्र हातात घेऊन धावत आली. आपल्याला झालेला
झानंद कोणाला तरी सागावाच असे तिला वाटत होतें.
आणि म्हणून कुसुमला हलवून ती म्हणाली, “ ऐकलेस का कुस्मे, अग
मीं मागें सागितळं ना, ते काका यायचे आहेत उद्या, माता इतकी मजा
बेल म्हणते आहेस ! ”
आणि कुसुमवर जेव्हां त्या बातमीचा विशेष परिणाम झाळेला दिसला
नाहीं, तेव्हा ती घावत दुसऱ्या कोणाला तरी ही बातमी सांगायला गेली,
नवे जग १०३
कुसुमला अर्थात् ह्या घटनेचे विशेष महत्त्व वाटळे नाही कारण तिच्या
स्वमतसृष्टींतल्या प्रेमकथेळा अलीकडे नवीनच रंग भरला होता.
हंसू नका बरं का ! म्हणजे त्याचे अर्से झाले होते की कुसुमचें इली
जवाहरलाल नेइरूंवर प्रेम जडले होतें !
आणि ही घटना किती कल्पनारम्य होती वरे !
शेवटीं एकदाचे इतके दिवस वाजतगाजत असलेले काका आले.
काळेसावळे, बळकट, हसरे असे ते होते. आणि ते आल्याबरोबर बोल-
ण्याचा आणि इंसण्याचा असा काहीं गलबला झाला कीं, कुयुमनें कपाळाला
आल्या घातल्या आणि ओठ घट्ट दाबळे. जणुं ह्या भोवतालच्या आनंदानें
आपल्या हृदयात प्रवेश करूं नये असा तिर्मे कडेकोट बंदोबस्त केला.
पण ह्या गलबल्यात काकानी तिच्या डोक्यावर मर्धेच आपल्या हातातले
पुस्तक मारून विचारलें, “ हें कोण नवीन पिल्लू माणळें माहे ! आणि
बोलत का नाहीं ही !
मावशी म्हणाली, “* माझी भाची कुसुम, ही अबोलच आहे जरा,
काकार्नी तिच्याकडे जरा निरखून पाहले आणि मग तेवढ्यावरच तो
विषय थाबला ब कुसुमनें आपल्या मनाशी अश्ली नोंद केली की हे काका
देखील इतरातारखेच बेफिकीर आहेत.
पण तिचा हा अंदाज चुकला. कारण दुसऱ्या दिवशीं सकाळीं ती इति-
हासाचें पुत्तक घेऊन आपल्या स्वमसृष्टीत फेरफटका मारीत असता काकानी
च्या पाठीवर एकदम थाप मारढी आणि ते मोठ्याने हंसून म्हणाले,
८ तू खूप बोलकी आहेस की
कुसुम त्याच्याकडे आश्चबार्ने पदात राहिली, इंसत इंखत ते म्हणाले,
६ पण तूं स्वतःशीच बोलतेस इतर्केच. ?
कुसुमच्या मनाचे दार किलकिळें झाले. आणि एक थंड वाऱ्याची
झुळूक आत आली.
ती एकदम उल्हासानें म्हणाली, “ तुम्हाला कर्से समजलें!
काका म्हणाळे, “ तुंच सागेतलेंत का,”
1 मीं ९ केव्हा | ११
१०४ मानसाचित्रे
:£ कालपासून सागते आहेस. माझ्याजवळ एंक रोडेओ आहे. त्याच्या-
वर दुसऱ्याच्या मनातले सगळे विचार ऐकायळा येतात.
कुसुमला ती रोडेओची कल्पना आवडली.
काका म्हणाले, “ तूं फार आप्पलपोटी आहेस, स्वतःशी एवर्ढे गोड
गोड बोलतेस तें लोकाना का नाहीं सागत ? ”
आणणि जाता जाता त्यानी आपल्या हातातली संत्याची फोड तिच्या
तोंडात खुपसली,
त्याच्या त्या क्रियेने कुसुमच्या मनात खोळ लपून बसलेली चेष्टेखोर,
बडबडी, आनंदी कुस्मी जाग्रत झाळी, आणि खूप मोठयाने इंसली.
काकाच्य| त्या बोलण्यानं आणि वागधथ्यानें कुसुमच्या बबेदनाक्षम मना-
वर फार परिणाम झाला,
तिची स्वमसृष्टींतीळ भाषा हे काका सव्यसष्टींत वापरत होते. तिर्चे मन
त्याना समजत होते आगि त्यामुळें तिचे त्याच्याकडे फार वक्ष वेघळ, सतत
स्वझरंजनात गुंग अतलेली कुसुम, त्याच्या हालचाळींकडे, बोलण्याकडे
ळक्षपूवक पाहूं लागळीं.
तिची स्वप्नसृष्टि आणि सत्यसष्टि ह्यामध्ये जी अमेद्य भिंत उभी
झाली हाती, तिच्यात ए$ छोटासा झरोका उघडला गेला
आणि पुष्कळ दिवस अंघारकोठडींत राहिलेल्या केद्याप्रमाणे ती
त्या झरोक्यातून सारखी बाहेर पाहूं लागली.
संध्याकाळां काका गॅलरींत एकटेच उभे होते. कुसुम बराच वेळ त्याच्याकडे
पहात राहिली. आणि मग एकदम एक विचार तिच्या मनात आला.
तो बोळून दाखवावा कीं न दाखवावा ह्या बाबतींत तिच्या मनात
मोठा सम्राम झाला, कारण दुसऱ्याशी मोकळेपणाने बोलण्याची तिची संवबच
अलीकड नष्ट झाली होती.
पण त्या विचाराला नेटाने बाहर ढकलायचे तिर्म ठरविले आणि
काकाच्या शेजारी जाऊन ती एकदम म्हणाली, “' आता वतुर्म्हाी देखीळ
स्वतःशी बोलताय् कॉ!”
काकानी एकदम तिच्याकडे पाहिले आणि ते म्हणाळे, “बा मी खूप
बोलतो कीं स्वतःशी. पण स्वताविषर्थी मात्र बोळत नाही. तूच पहा की!
मरज जग १०५
आपण म्हणजे किती छोटे, क्षुद्र, मर्यादित ! जग किती मोठें विचित्र
गमतीदार आहे बरें ? मग भाता साग बरें स्वतःविषबीं विचार करायचा
क जगाविषयी ?
कुसुमला हें बोलणे नवीन वाटलें पण ती भाषा मात्र तिचीच होती
आणि ती म्हणाली, '“: एवढे गमतीचे आहेत म्हणता तुमचे विचार ! !"
“बा |! फार गमतीचे |! हें जग म्हणजे एक मोठे राक्षतानी, आणि
हिंख पशूर्नी भरलेळे अरण्य आहे. अज्ञान, दारिद्य, रोगराई ! केवढे
भयंकर राक्षत आहेत हे ! ह्याच्याशी मी आणि माझे मित्र खुप लढाया
करतों. आम्हाला खुप जखमा होतात पण म्हणून आम्ही मार्गे इटतो कीं
काथ ! छट , आमचें पाऊल सदा पुढेच असते..... .?”
कुसुमना हे सारे विचार मवे, चमत्कारिक वाटले. देशसेव!, लोकसेवा
केव्ही पाहिजे असे तिने पुष्कळदा वाचळें होते एम सव ठिकाणी ही सेवा
म्हणजे एक माठ खडतर कटाळवाणें तरत आहे असंच खागितले होते
पण ह्या काकांना मात्र ही सवा म्हणजे एक मोठी साइसयुक्त रामाचकारी
लढाई वाटावी ह्याच तिला आश्च4 वाटलें,
काकानी तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहिलें आणि ते म्हणाळे,
५: तुळा पटत नाहीं ना माझं म्हणणें ! वेळ लागेळ थोडा पटायला, पण मी
म्हणतो त॑ अगदी खरे आहे, ”
आणि जणु तो गंभीर विषय बद करण्याकरिता तिच्या पाठीत जोराने
थाप मारून ते इंसले,
मानवी जीवित म्हणज्ञे एक मोठी विचित्र गुंतागुंत आहे, त्यात नीति
आणि अनाति, प्रीत आणि वासना, शरीर आणि मन, पवित्र आणि ग्रॉलच्छ
ह्याची फार जबळचीं नाती. असतात. आणि त्यामुळें पुष्कळदा मोठ
गोंधळ उडतो.
आताच पहा ना! आतापर्यंत काकाच्य़ा बोलण्याने जे झालं नमते ते
त्यानीं तिच्या पाठीत थाप मारल्यामुळे झाले. त्या थ्रापमुळें तिच्या शिराळा
कसल्याशा गुदगुल्या झाल्या. आणि एखादा वणवा भडकावा त्यापमाणे
तिची स्तप्नसृष्टि जाग्रत झाली, आणि त्यात नायकार्चे स्थान मिळाले त
त्या काकांना !
१०दै मामसावित्र
आणि ह्या घटनेमुळे कुसुमच्या जीवनात मोठी गमतीदार उलथापालथ
झाळी. तिची स्वप्नसृष्ट आणि सत्यसष्टे ह्यात विढक्षण जवळचे नाते
निमाण झालें
आणि त्यानंतर एखाद्या उपाठमार झालेल्य़ा माणसान सारखें खात
सुटावे तशी तिच्या मनाची अवस्था झाली.
तिच्या प्रिय व्यक्तीचे बोळणे, लहानतहान हालचाली, मनोवृततीच्या
हहानसह!न छटा, ह्या साऱ्या गोष्टीकडे ती फार सूक्ष्मपणे पाहू लागली,
तिच्या आजूत्राजूच्या सत्यसष्टींत घडणाऱ्या घटनामुळें तिला आनंद होऊ
लागला, दुःख होऊ लागले, मत्सर वाट लागला,
आणि मनोवृत्तीची ही. आदोलनें जरी त्रासदायक होती तरी कोंडमारा
करणार्री अगर गुदमरून टाकणारी नव्हती.
आणि इतर्केच नव्ह तर काकाशी बोलण्याकरिता आणि त्याच्याजवळ
असण्याकरिता ती विलक्षण घडपड करू लागली. ह्याकारेता तिला किती
तरी छोट्यामोठ्या युक्या सुचू लागल्या.
आणि हा साऱ्या गोष्टीमुळे तिला फार मोकळे आणि निराळें
वाटूं लागळे,
आपण सुंदर दिसाने म्हणून तिने तातन् तास वेषभूषा केली, चमकदार
गमतीदार बोलावें म्हणून ती सारवी बोलत आणि इंतत राहिली,
आणि शेवटीं आपण हा काय मूखपणा करीत आहोंत अश्या विचाराने
ती विलक्षण ओशाळली देखील,
पण, तरी तिचे प्रत्न थांबले नाहींत. मोठी विसंगत आणि चमत्कारिक
उपमा आहे ही. पण एखार्दे कुत्र्याचे पिल्ल ज्ञा हट्टीगणानें तोंडात
घरळेली वस्तु सोडत नाही, तसेच तिचें मन ही धडपड सोडण्यास
तबार नव्हते.
आणि रात्रीं बिछा-पावर पडल्यावर जेव्हा तिची सवमतसृष्टि एलकॅच
जागत झाली, तेव्हा तका वेळ आपण तिला जबळ जवळ विसरला होतो,
हें करस, असे तिला 3 श्वर्ये वाटलें,
आगि काका ( छे आपल्या प्रियकराला हें नांव असावे हें तिळा सहन
नवे जग १०७
झालें नाहीं. ) तरी किती चागले होते ! किती गमतीदार आणि खरें ते
बोलत !
संध्याकाळीं बार्गेत फिरायला! गेल्यावर ती नेहेमी माळ्याची नजर चुंक-
बून फुलें पळवीत असे, त्या दिवशीं काकांदेखील तिच्याबरोबर होते.
कुसुम त्याना म्हणाली, ““ अशी लबाडीने फुले पळवायला किती मोज
षाटते नाहीं ? ”
काका म्हणाले, “ हो वाटते तर खरीच. पण आपल्या लवाड मनाला
फसवून फुलें मुळींच तोडायची नाहीं अर्से ठराविर्णे ह्यात तर आणखीनच
मजा आहे नाही का? आपली लबाडी, लुच्चेगिरी, आपलपोटेपणा ह्याना
फसवणे ह्यासारखे दुसरे गमतीदार साहस नाही. तुला नादी असें
वाटत १? ”
त्याचें ते॑ बोलणें कुसुमला पटले नाही. पण त्याची ती भाषा तिला
खोळर्खाची, जवळची वाटली.
आणि जणुं त्याच्यात आणि आपल्यात एक तेवा दुवा जोडला रेला
आहे अशा भावनेने तिने त्याच्याकडे पाहिळे,
तो दृष्टिक्षेप त्यानीं पाहिला आणि ओळखला आणि मग तिला भघि-
कच आनंद झाला.
ह्या आणि असल्या किती तरी प्रसंगानी तिचें मन फार उल्हसित झाले,
दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेळी तेव्हा ती विलक्षण आनंदात होती. आणि
तिच्या मैेजिणींना तिचा आनंद समजू शकला नाहीं, तरी तो कमी झाला नाहीं.
ह्याचें तिलाच आश्चर्य वाटले. आणि मग एकदम तिला असा विचार
सुचला कीं, अश्या हहानसहान कारणावरून आपला आनेद गमावणे म्हणजे
किती वेडेपणाचे !
व इतका प्रोढ आणि शाहाणा विचार आपल्याला सुचला म्हणून तिर्म
आपल्या डोक्याला शाबासकी दिली,
परत निबंधाचा तास होता. आणि मास्तग्नी विषय दिला ' धंदेशिक्षण,
पण ह्यावेळेळा कुसुम हिरमुसली झाली नदी, उलट ' धेरदाशिक्षण ' ह्या
रुक्ष विषयावर देखील तिने उल्हासानें स्वतंत्र विचार प्रगट केले, धंदेशिक्षण
१०८ मानसचित्र
म्हणजे आपल्या शिक्षणक्षेत्रातील रोमाचकारी धाडस आहे अक्या दृष्टनेंच
तिनें त्या विषयाकडे पाहाण्याचा प्रयत्न केला.
ल्या दिवशीं संध्याकाळीं घरी आल्यावर तिर्मे काकांना उल्हासाने
विचारळं, “ चला ! आपण जायचं ना आता फिरायला ! ?
ते म्हणाले, “ छे ग पोरी. मला आताच तार आली आणि फार
महत्त्वाच्या कामाकरिता वर्ध्याला जाबचे आहे.”
आणि रात्री ते निघून गेळे देखील. जातान| ते म्हणाले, “ हें पहा
कुसुम, तूं स्वतःशी बोलतेस तें मळा कळवत जा बरें का. आणि मलाच
क, सगळ्यानाच सागत जा की.”
कुसुमर्चे मन विलक्षण विषण्ण झाले. हल्लो थोडे दिवस तिच्यावर
चेष्टिखोर, गडबड्या आनंदी कुस्मीचा फार पगडा बसला होता. पण आता
परत गंभीर अबोल निरुत्साही कुसुम जगात वावरूं लागली,
फोल प्रीतीच्या ज्या काहीं वेदना असतात त्या तिने साऱ्या सहन
केल्या जी भिंत पाटढी गळी होती ती परत अमेद्यपणें निमाण झाली.
निदान तिला तरी तर वाटळे. आणि चार पाच दिवस तिनें परत स्वमसुर्टी-
तच काढले,
तिला वाटळें “ सं ळा आपला मोकळेपणा. आता परत तेंच. ?
पण काही. दिवस नीं तिच्या मनाला एकदम हलकेपणा आला. दुःख
करायचे म्हटले तरी करता येइना. काका तिला पहिल्याइतकेच मवडत
होते. पण आता त्या आवडोंत एक प्रकारचा मोकळेपणा, खेळाडूपणा
आल]. एखादं सुदर [स्तक आवडते तसे तिला ' काक! आवडू लागले.
पण हा फरक आ ल्या भनात होत आहे हें कबूल करायलाच ती तयार
नव्हती. म्हणून मृद्ताम् ती गंभीर अबोल राही.
अशीच ती एक ! (वस अबोलपर्णे बसली असता मास्तर वगोत निब
घाच्या वह्या घेऊन ऊ ले, साऱ्या वह्या त्यानीं वाटल्या. आणि मग एक
बही हातात घेऊन ते उभे राहिल, आणि खाकरून त्यानी
साऱ्या वर्गाकडे शो [कपणानें पाहिले. आपली आवडती तपकिरीची
डबी उघडण्यापूर्वी ते तिच्याकडे अश्याच नजरेने पहात असत.
ती वही आपळी ।हे अले कुसुमने ओळखलं आणि ती दचकली,
नव जग १०९.
२५/४/मेक"७४५./"-“*.
"५
२४५५५५५५४५.”
मग मास्तरनी तो निबंध वाचून दाखवला आणि स्तुतिदेखील
केली त्याची.
साऱ्या मुली कुसुमकडे टकमका पाह लागल्या, आणि पुढच्या बाकावर
बसणारी पहिल्या नंबरची मुलगी तर मार्गे वळून म्हणाढठी, “ किती छान
लिहितेस ग तूं ”? आणि त्यानतर ती जे इंसली ते तर तिच्या बोलण्याहूनहि
गोड होते.
आणि मधल्या सुरट्टींत त्याची इतक्या थोड्या वेळात गट्टी जमली, भाण
त्या दोधी इतक्या परस्पराच्या जवळ आल्या कीं कुसुम आपल्या मनांतले
जे नाजूक विचार कोणाला बोलून दाखवीत नसे ते तिने आपल्या भेत्रि-
णीला बोलून दाखावेिळे आणि गम्मत अशी कीं ते तिला समजले.
ह्यामुळे ती आपल्या नव्या भेत्रि्णींत फार रंगून गेळी, इतकी कीं रात्री
अंथरुणात पडेपर्यंत तिला झआापल्या स्वभसृष्टीची आठवणच झाली नाही.
आणि रात्रीं जेव्हा तिच्या स्वमसृष्टींतल्या मेत्रिणी तिळा भेटायला आल्या
तेव्हादेखील ती त्याच्याशी बोलण्याऐवजी आपल्या नव्या भैत्रिणीशीं
बोलु लागली.
तेव्हा त्या स्वभसृष्टींतल्या मैत्रिणी रुसून म्हणाल्या, “ तुला काय बाई
नवी मेत्रांण मिळाळी. आम्ही जातो. आता. ”
तेव्हा कुसुम म्हणाली, “' थाबा ना. तुम्ही देखील हव्यात म्हटल मला,
रुसू नका गडे. ”
पण ह्या गोड भांडणाचा निकाल लागायच्या आधींच झोपेची पांखर
तिच्या नेत्रावर पडली.
ध्रुव मासिक, मे १९४६
प्रिया आणि मांजर १०
थिएटरबाहेरील दिवे झगझगत होते. मोठमोठ्या पोस्टसंचे रंग जास्तर्च
मडक दिसत होते. त्यावरील माणसाचे गाळ जास्तच गुलात्री दिसत होते.
चार आण्याच्या स्विडकीवरीळ माणसाची केवढी तरी हुलड उठली होती.
आणि त्याचीं भाडणें ब हास्यविनोद ह्याचा संमिश्र ध्वाने कावळ्याच्या
कदा ओरडण्यासारखा भासत होता. बाहेर टाग्याची रीघ लागली होती.
हतक्यात माणसाचा एक प्रचंड लोढा थिएटरच्या दारातून बाहेर पडला,
त्या घोळक्यात समाजाच्या निरनिराळ्या पातळींतील माणसांचे जे विचित्र
मिश्रण झालें होते ते मोठें गमतीद!र होतें, त्या घोळकयातला प्रत्येक मनुष्य
अजून त्या सिनेमाच्या स्वझाळु, तरल वातावरणात बावरत होता; त्यातील
नायकार्ये धडाकेबाज अद्भुत शोथ तादात्म्यतेने आठवत होता; त्यातील
नायिकेला त्या शूर नायकापासून हिसकण्याचा जोरदार प्रयत्न करीत होता.
पण ही स्वझाळु अवस्था दाघकाळ टिकली नाही. लोकाची गदी पागली;
विजेच्या दिव्याचा झगझगाट मार्गे पढून रस्त्यावरील साधा व्यबहारी
उजेड मार्ग दाखवू लागला; आणि टागेवाल्याच्या कोलाइलानें तर स्वप्नाचा
पूर्णपर्णे चका'चूर केला.
विनायक मात्र अजून शुद्धीवर आळा नव्हता, सव्वापांच फूट उंचीच्या
त्या हृडकुळ्या मवाळ मूतीची तंद्री अजून मंगळी नव्हती. त्याने ती सुंदर
नायिका त्या नायकापासून केव्हाच हिसकावून घेतली होती, आणि आतां
तो पुण्याच्या खडबडीत रस्त्यातून चाळत नसून संकटांनी व्यापलेल्या व
श्वापदांनीं भरलेल्या अशा भयंकर अरण्यातून मोठ्या कोडशल्यानें वाट काढीत
होता, आपण एखाद्या डुकराची मुसंडी चुकवीत आहेंत अशा आविभावानें
प्रिया आणि मांजर १११
“९५५४. »€१९...”/0% ४७१७५ ५७७४७८०७५७, ४४७७४०५७४४. ७७४०५ ७७. “७ ,
तो टांग्याच्या मागीतून दूर झाला. एखाद्या कृष्णतर्पाचें तोंड ठेचावें अशा
आविभावानें त्यार्ने तिकिटाचा कपटा चुरगाळला, आणि खलनायकाशी आपण
झुंज देत आहों ह्या आविभावाने त्यार्ने दोन लठ्ठ शइसमाच्या मधून
वाट काढली.
पानाच्या दुकानाजवळ तो थाबला आणि आपल्या डोक्यावरची तीन
ठिकाणीं वेडीबाकडी झालेली टोपी काढून त्याने आपला मुखडा मोठ्या
रूबाबानें आरश्यात न्याहाळला, आपले ' कोन क्रांप ! केलेले केस त्या नाय-
कासारखे उलटे वळवलले आहेत असें त्यास वाटलं आणि आपल्या दाढीचे
खुंट षाढळेळे चेहेऱ्यावर पाहून तो अगदीं बेहृद्द खूष झाला. इतक्या
वेळात पानवाल्यानें पान तयार केलें. आणि तें अदबीने बिनायकच्या पुर्ढे
केलं, विनायकर्ने तें तुच्छतेने त्याच्या हातातून घेतलें आणि मोठ'या नाजुक-
पर्णे आपल्या गालफाडात कांपे. मग आपली ताबडी झाळेली बोटें बेफिकीर-
पर्णे त्याच्या कळकट फडक्बयाला पुसून त्यांने त्याच्यापुढे एक दिडकी
ठणकावली.
विनायक पुढें सरकला इतक्यात त्याला तूटबूट घातलेहे बीरकर मास्तर
भेटले, आणि त्याच्याबरोबर शाळेतील मास्तरीण मंदाकिनी मराठे ही होती,
का कोण जाणे पण विनायक वीरकर मास्तराचा द्वेष करीत असे. तरस
म्हटले तर वीरकर मास्तर मोठे मोकळ्या मनाचे आणि दिलदार स्वभावाचे
ग्रहस्थ होते. स्वारीच्या एकदा गप्या सुरू झाल्या कीं ऐकणारा अगदी
गुंगून जायचा. त्यामुळें प्रत्येकाला वीरकर मास्तर इवेसे वाटत. सवोना
आवडणाऱ्या मंदाकिनी मराठेलासुद्धा ते आवडत. लम्न नझाल्यामुळे त
मोठ्या छानछोकीनें राहात असत, आणि आज ते मंदाकिनीला घेऊन
सिनेमाला जाणार होते.
त्याना पाहून विनायकर्ने त्या नायकाने घेतळेला प्रतिकाराचा पवित्रा
अभावितपण घेतला. तो पाहून वीरकर मास्तर मोठ्याने इंसले आणि म्हणाले,
£ काय बिनायकराव, आज उसाच्या रसाऐवजी भलतीच चीज नाहीना
घेतलीत ! '? ह्यावर मंदाकिनी मराठे अशी काहीं छद्मीपणानें इंसली कीं,
बिनायकच्या चेहऱ्यावरचा सर्व आविर्भाव ओसरून ठो नेइमींतारवा अजा-
गळ दिसु. लागळा, विनायकची अशी नक्की समजू , होती की, जापल्या
११२ मानसिञ्े
मनातील विचार जाणण्याची अदभुत कला हिला शात झाडी आहे, आणि
तिचा फायदा घेऊन आपला पाणउतारा करण्याचा हिने जणु पणच उच-
लला आहे. शाळेत तो नेहमीं तिढा टाळीत असे आणि तिच्याशी प्रत्येक
शब्द तो अगदीं तोळून मापून बोलत असे. मंदाकिनीचे डोळे माजरा-
सारखे होते. त्याची त्याला भीति वाटे !
बीरकरानीं नेइमींच्या स्वभावानुसार त्याच्याशी अघळपघळपरणे गप्या
मारावयास सुरुवात केळी, विनायकला वाटळें, सिनेमातला खलनायकच
झापल्याशीं बोलत आहे. वीरकर मास्तराच्या गप्पा काही थाबेनात. शेवटी
मदाकिनीने जेव्हा त्याच्या कोटाची बाही खेचली तेव्हा स्वारी पढं
निघाढी. विनायक डोळे विस्कारून मंदाकिनीच्या पाठमोऱ्या आकृर्ताकडे
बघत होता.
जॅ भः मॅ
ळहानपणीं निरुपद्रवी म्हणून चागली समजली जाणारी र्जी
काही मुर्ले असतात त्यातील विनायक हा होता. त्याने कधीं मोठ्या माण-
खांच्या मनाविरुद्ध वर्तन केले नव्हते. शाळेत त्याने कधीं दाडगाई केली नव्हती,
आणि गोट्या खेळण्याचा घोर अपराध त्याच्या हातून मुळींच घडला
नव्हता, आश्ला विचारल्याशिवाय तो कधी घराबाहेर पडला नव्हता,
त्यानें कधी चोकसपणानें प्रश्न विचारले नव्हते, परंतु असें न करणें हवा!
त्माचा स्वभाव नव्हता. काहीं विचित्र भीतीर्ने तो नेहमीं दबकून घाबरत
असे आणि हं सगळे त्यानें आपल्या मजींविरुद्ध केलें होते. त्याला नेहमी
बाटे की, आपण दाडगाई करावी, चोरून गुलकंद खावा आणि मास्त-
रांच्या छड्या बेदरकारपणे स्वीकारून वगात कोतुकाचा विषय व्हावे,
हो ! हो! त्याला आणखीहि एक इच्छा होती, त्याच्या घरांत एक
कबरे मांजर होते. महादुष्ट होते ते. त्याला माहीत होतें कीं, विनायकला
झापली चांगलीच धास्ती वाटते, आणि म्हणून ते त्याच्या वाटेत
मोठ्या ऐटीनें बसून राही आणि आपल्या जिभेने पंजे साफ करीत
असे. विनायकर्ने जर कधी त्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केलाच
तर ते त्याच्याकडे तुच्छतानिदशीक हृष्टिक्षे)म) टाकीत असे आणि
म्हणत असे>'भ्वबाव', आता. सागा, इतके झाल्यावर विनाप्रकचा धीर
मिया आणि मांजर ११३
कसा टिकून राहावा ? आणि म्हणून त्याची अशी इच्छा होती कीं, त्याची
मानरुट चिमटींत घरून फेकून देता यार्वे. पण त्या बिचाऱ्याची ही इच्छा-
देखील अपृणे राहेली होती.
मः मॅ
तो यथावकाश बी. ए. झाला होता. दोन वर्षे बेकार राहून त्याला
यथावकाश मास्तरची नोकरी लागली होती, आणि त्याच्या आईर्ने घादल
करून एका ठेंगण्या, ठुसक्क्या आणि मिस्किल घाऱ्या डोळयाच्या मुलीशी
त्याचे यथायकाश ळम़ लावून दिलें होते. लझाला झाले होते दोन-<
तीनच दिवस, पण त्याच्या घरातील वऱ्हाडी मंडळीचे ठार्णे औरंगजेबाच्या
फोजेप्रमार्णे लवकर इलण्यास नाकारीत होते आणि अजून तो आपल्या
पत्नीशी एक शब्दहि बोलला नव्हता, किंबहुना तो ते टाळीतच होता.
कारण त्याला आपल्या पत्नीच्या घाऱ्या मिस्कळ डोळयाची भीति वाटत
होती. खरें म्हटलें म्हणजे त्याची पत्नी फारच धीट झेती. त्या दिवशीं
सकाळींच ती त्याच्या अगदीं जवळून पुढे गेली होती. आणि मग मागें
मुरडून तिन आपल्या धीट घाऱ्या डोळ्यानी त्याच्याकडे निरखून बाषितलें
होते. विनायक तेव्हां इतका घाबरला, कीं त्परानें घोतराच्या सोग्यात आपले
नाक जोरानें शिकरळें आणि आपल्या हातानी डोळे झाकल्यासारखें केले,
आणि तेवढ्यात समोर ते माजर !
आघषींच विनायकला स्टंट पिक्चर्स बघायचा नाद॒ होता, घरांत
आई आणि झाळेंत हेडमास्तर ह्याच्या दडपणाखाली चिरडून गेलेली
आपली अधिकारलाळसा तो आता. अशा तऱ्हेने पूणे करीत असे
कीं काथ कोण जाणे |! मग असा रोमाचकारी प्रसंग अनुभवित्यानंतर
त्यानें ' पिक्चर ! बघावे, नाहीं तर काय घरात बसून बऱ्हाडी मंडळीकडून
आपले हाल करून घ्यावे ! खरोखरच फार दुष्ट माणसं होती ती.
आणि तें कवरें मांजर लम्नाची पक्कानें खाऊन आता फारच धीट झालें
होते. आणि रात्रीं हळूच येऊन त्याच्या अथरुणाच्या कोपऱ्यावर झोपू
लगले होते.
विनायक घरी आला आणि कपडे काढून अंथरुणावर पडला, पण त्वाला
झोप बेईना, त्याच्या डोक्यात निरनिराळे बिचार ळहान मोडी वये निमाण
८ मानस,
११४ मानशावित्र
२.
करीत होते. त्याच्या लहानग्या आखीव सुरक्षित जीवनात केवढी तरी खळ-
बळ त्या दिवशीं उडाली होती. त्याची पत्नी, मंदाकिनी, वीरकर मात्तर,
कबरे माजर आणि त्या चित्रपटातला उलटे केस फिरललेला दणकट नायक
हीं सर्वे त्याच्या विचाराच्या भोवऱ्यात पकडली जात होती आणि फेकली जात
होती. शेवटीं दोन्ही हात डोक्याखाली धेऊन आणि आपले अंग आंखडून
तो आपल्या नेहमीच्या विचित्र पद्धतीनें झोपी गेळा; आणि मग त्याला
एक स्वस पडले.
त्याची पत्नी एका अरण्यात मोठया वुक्षाखाली निर्भयपणे उभी होती,
आणि त्याला आपल्या घाऱ्या मिस्किल डोळ्यानी बोलावीत होती. आणि
त्याची काय तिच्याकडे जाण्याची इच्छा नव्हती म्हणता ! हे, छे, तो तिर्थे
जाण्यास अगदीं उत्सुक होता. पण काय करणार ! ते बेटे कबरे मांजर
नेमक ॒ त्याच्या वाटेवर बसलें होते. त्याने किती वेळा झुक शुक
केळे पण त्याची तेथून हलण्याची बिलकूल इच्छा नव्हती.
मग विनायकाने रागाने त्या सिनेमातल्या नायकाची तलवार उच-
लली---ती तिथे कोठून आली कोण जाणे--आणि त्या माजरावर जोरानें
प्रहार केला, पण ते माजर मेळे तर नाहींच; पण उलट शेपटी फुलवून
त्याच्या अंगावर फिस्कारत आले. विनायक मागे फिरणार होता, इतक्यात
त्याच्या आईने त्या माजराची मानरुट सहजगत्या चिमटींत धरून त्यास
दूर भिरकावून दिले त्यानेतर विनायकचें शोय परत आलें. तरवार सरसावून
तो पुढे सरकला. पण पहातो तो वाटेंत वीरकर मास्तर, मंदाकिनी आणि
त्याच्या वगोतील त्रात्य कारटे बंडू पराजपे ही उभा होती आणि खदखदां
हंसत होती. विनायकला असा चेव आला कीं, बोढून सोय नाहीं, त्याने
त्या व्रात्य बंडू परांजपेला दरडावून सागितळं, “ हात पुढे कर, ” आणि
तरवारीने तो त्याच्या हातावर सपासप छड्या मारू लागला. विनायकचे
धार चुकवून ते व्रात्य कारटें अदद्य झालें तरी वीरकर मास्तर इंसतच होते,
विनायक म्हणाला, “ अहो वीरकर मास्तर, जर। हळू इंसा. शेजारच्या
बर्गात हेडमास्तर आहेत.!' पण वीरकर मास्तर आपले खदखदा हइंसतच
होते, मग विनायकळला राग आला आणि तो त्याच्यावर तरवार उगारून
घाबला इतक्यात मंदाकिनीनें धारे ढोळे बटारून पाहिळें, त्यासरशी
प्रिया आणि मांजर ११५
विनायकच्या हातातील तरवार खालीं पडली. तीं दोघेहि अदृद्य झालीं
आणणि विनायक आपल्या घाऱ्या मिस्किल डोळ्याच्या पत्नीच्या अगदी
जवळ येऊन ठेपला आणि तो.
पण इतक्यात तो मुळीं जागाच झाला. विनाषकला मोठी गमत वाटली
आणणि रागहि आला, अजून त्याची आणि त्याच्या पत्नीची भेट झाली नव्हती,
काय कराव ! त्या बऱ्हाडी मंडळींनी हा सगळा घोटाळा केला होता.मग त्याच्या
डोक्यात आलें की--का आपल्या पत्नीचं झोपेत चुंबन घ्यारे. कारण झोपेत
तिचे घारे डोळे बंद असणार ! किती दचकला तो आपल्या या कल्पनेने.
पण जसजसा तो विचार करू लागला तसतसा त्याचा निश्चय हढ होऊं
लागला. त्याच्या भित्र्या मनोब्रत्तीचे काहींच चालेनासें झाळ॑ आणि आपण
इतके धींट झाला असे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो जास्तच खुषीत आला.
मंदाकिनीला सिनेमाला घेऊन जाणारे वीरकर मास्तर, नाथिकेकरिता सतरा
उचापती करणारा, तो उलटे केस फिरविलेला घाडती नायक आणि त्याचें
ते स्वप्न--ह्यानीं त्याला एकच गोष्ट सुचविली, आपल्या पत्नींचे चुषन
घेणे होच ती गोष्ट !
सर्वे माणसें कशीं गाढ झोपलीं होती. त्याची पष्नी कोठें झोउत असे
हं त्यानें मोठ्या कोशल्यानें पाहून घेतलें होते. समज्ञा, कोणी जागे अतलें
तर त्याला सागू बाहिदिशेलळा जायचें आहे म्हणून. तोच रस्ता आहे नाही तरी
तेथें जाण्याचा ! आणि मग आपल्या निद्रिस्त पत्नीचे एक दीघमधुर चुंबन
घ्यायचे. ती जागी होणें हाक्यच नाहीं. कारण परवाच नव्हते का त्यानें
कोणाला तरी बोलतांना ऐकले, कीं त्याच्या पत्नीची झोप अत्यंत गाढ आहे
म्हणून ! आणि समजा, ती जागी असली तर आपल्या अस्तित्वाने न घाबरता
ती आनेदितच होणार नाहीं काय ! पण आपण तिचें चुंबन धेत असतां कोणी
पाहिलें तर! शेवटल्या विचारानें त्याचा श्वासोच्छूबास एकदम बंद झाला. त्याच!
बेत अगदी विरघळण्याच्या बेतात होता. पण अजून तो त्या चित्रपटाच्या
घुंदींत होता, त्याने विचार केला कीं कोणाला दिसणार आहे अधघारात !
आणि दिसळे तरी पत्नीच आहे ना आपली ती!
पुष्कळ वेळ विचार केल्यावर तो अस्वस्थपणे उठला. पायगती माजर
नाही अर्ल पाहून त्याचा जीव भाझ्यात पडळा, मग तो हलकेच उठला
११६ भानसचित्र
आणि पावलाचा आवाज न करता, माणसाना न तुडविण्याची खतरदारी
घेऊन चाढूं लागला, पण शेवटीं त्याचा पाय ऐका मुलाच्या हातावर पडा-
बचा तो पडलाच. त्याला वाटले, आतां ते पोर कॅकाटणार. तो भेदरून
निश्चल उभा राहिला, पण ते मूल नुसते ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळळें,
मग त्या निद्रिस्त लोकाच्या चक्रव््युह्ातून मोठ्या कोशल्यानें वाट काढून
तो आपल्या पत्नीच्या अंथरुणाजबळ आला आणि त्याने एक विजयाचा
निःश्वास टाकला.
त्याची पत्नी शातपरणें श्योपी गेली होती. तिच्या गालावर तिचे केस
अस्ताब्यस्तपणें चिटकले होते. झोपेत पदर ढळल्यामुळें तिर्चे वक्षःस्थळ
मोठे उन्मादक वाटत होते. आणि मुख्य म्हणजे तिचे धारे, मिस्किल डोळे
पापण्यानीं अगदीं शातपर्णे आच्छादून टाकले होते. तो खालीं वाकणार
इतक्यात धपकन् आवाज आला. पाहातो तों त्या दुष्ट कबऱ्या माजराने
नेमकी त्याच्या पायावर उडी टाकली होती. त्यानें भेदरून उडी मारली
ती थेट एका म्हातारीच्या अंगावर | त्या भिचारीची दामर्टाच वळली. ती
मोठ्याने ओरडली, 'चोर! चोर!' मग मरामर मा!णवें जागीं होऊ लागलीं. विना-
यक तर दतका घाबरला की, त्याला घड दरवाजाहि सापडेना. शेवटीं एकदाचा तो
सांपडळा. पण तो तेथून बाहेर पळणार इतक्यात त्याच्या पाठीत काठीचा एक
जबरदस्त तडाका बसला. विनाथक विव्हळणार होता. पण त्याच्या तोंडातून
शकदच बाहेर पडेना. उलट तो जास्तच वेगाने धावला. वार्टेत त्यानें
एका बाईला अशी एक धडक दिली को, ती दाणकन् जामिनीबर आपटली.
तिच्या आवाजावरून त्याच्या लक्षांत आळें की, ती त्याची मावशी होती,
मग त्या गोंघळांतून त्याने अंथरूण गांठले आणि तो अगदीं पांधरुणात गुर-
फटटून झोपला. थोड्या वेळानें त्याला पावलाचा आवाज जवळ येत असलेला
ऐकू आला, त्याला वाटलें भरी आपली; आली कंबक्ती; पण त्याची आई
त्याला उठवायला आली होती. तिनें त्याला जोरांनें हांका मारल्या आणि
हलविर्ळे देखील ब तो आशाघारक मुलगा तिला “ ओ ! देणार होता; ण्ण
काय करणार ! त्याची पाठ सणकत होती आणि त्याची दातखीळ बसली
होती. शेवर्टी '* काय तरी मेल्याची झोप? असे पुटपुटत ती तेथून निघून
प्रिया भाणि मांजर ११७
गेळी. तो हलकल़ोळ केव्हा थाबला आणि त्याला केव्हा झोंप लागली ते
घडसें त्याच्या लक्षात देखील आले नाही.
सकाळीं जेव्हा तो उठून बसला तेव्हा घरात कोणी तरी-बहुतेक त्याची
लट मावशीच असावी-त्याच्या पत्नीला म्हणत होती “ कसा बाई
तरी तूं घी« दाखवून त्याला तडाहा दिलास ? ” विनाबक लक्ष देऊन
ऐकू ळागला.
आता त्याच्या पत्नीचा घोगरा आवाज ऐकू येऊ लागला, “ इदश,
त्यात काय मोठंसं ! आजी ओरडल्या तशी मी जागी झाले आणि पटकन
काठी घेतढी हातात, काठी मारली तशी काब पण मेळा पळाला ! ??
मावशी स्तुतीच्या रख्वरात म्हणाली, “ बर तर बरं, नाहीं तर काब
मेल्यानं गोंधळ घातळा असतान् कोण जाणे. हो, विनायकची झोंप ही
अशो आणि आमचा विनाबक कीं नाहीं...”
विनायकने पुढें लक्ष दिलें नाहीं, त्याच्या पाठीच्या वेदना त्याला
जास्तच जाणवू लागल्या. त्याने सुस्कारा सोडून समोर पाहिले तों ते कबरे
माजर दारात बसून आपळें अंग चाटून साफ करीत होतें. त्यानें विनायक-
कडे बघुन आवाज काढला “म्याव! ”
सर्वे दिवसभर ते घर सुनबाइंच्या शोयाच्या स्तुतीने दुमदुमत शेते,
आणि इकडे विनायकची पाठ दुहेरी बेदनानीं सणकत होती.
-ण्वाड्मयज्चामा, जन १९४१
उतूं गेलेळं दूध १९
एक भली मोठी बेरीज करताना नाना एकदम खुर्चीवरून उठले.
टेबलावरच्या फायली त्यानी झटक्याने दूर सरकवल्या, चष्मा काढला आणी
पेटींत ठेवून ती पट्टकन् बंद केली.
कसल्याहा अस्वस्थतेनें त्याच्या मनाला बोचकारले होते. कसला तरी
त्यांना फार विलक्षण कंटाळा आला होता. आणि दुसरें काहीं तरी त्याना
फार उत्कटतेने हवं होते.
आपल्या त्या कृतीने नाना काहींसे घाबरले, त्यानी टेबलावरच्या फ'यलींना
आाजारून गोजारून व्यवस्थित ठेवळें, जणु मधाच्या दुर्वतैनाबद्दल त्यानी त्याची
माफी मागितली.
ऑफिसमधून बाहेर पडल्यावर त्याना नेहमाप्रमार्णे फिरत फिरत घरी
जावं असें वाटेना. काहीं तरी निराळेच करावे अश्शी लहर त्याच्या मनात
उसळली होती.
त्यानीं समोर पाहिले तो त्याच्या ओऑफिसातला तो चलाख कारकून
एका गोड टायपिस्ट पोरीला घेऊन एका चकचकीत छानछो्कांच्या
हॉटेलमध्ये शिरत होता.
त्याना वाटलें, “ छे, इलीर्ची पोर म्हणजे. ..!
आणि मग अवच्चितपणे त्यार्चाहृ पाय त्या होटेलकडे वळले.
हॉटेलमध्ये शिरत असताना एक शहाणा जबाबदार भित्रा आवाज
त्यांना म्हणत होता, “ पडा रे बुवा ? आज दुपारी तूं हाटेळात “ मिसळ !
स्वाली आहेस, आणि आता परत होटेलात जाऊन उघळपट्टी करणें चागले
नाहीं बरें! ही चेनीची चटक मोठी घातकी असते. . .”
उतू गेलेळे दूध ११९
ह्या आवाजाच्या हुकम्तीतच नाना आजपयेत वागत आले होते.
पण त्यांच्या मनात दुसराही एक भाडखोर आपलपोटा पण लाघवी आवाज
होता. त्याची सदा कुरकुर चालू असे बेट्याची !
तो म्हणे, “ नळावरून पाणी आणिण्याकारेता पाच बाजता उठावे
लागळे तरी चाळेल, पण लठ्ठ सीताकाकूंनीं आपली बादलीं बाजूला सरकवता
कामा नये. भाडळें पाहिज त्याच्याशी. ..निष्कारण खोलींत डोकावून काहीं
तरी खंवचटयणें बोलणारे बंडोपंत चाळीतून जागा सोडून जातील तर
बरें...अळवाच्या भाजीत दुर्गाबहिनींनी काजूबिया घातल्या तर फार
बहार होइल बुवा !... ” आणि दुगार्वाहनी नांनाकडे राहायला आल्या
नव्हृत्या, तेव्हा तर तो एकदा नानांना म्हणाला होता, “ कंटाळा! आला बुवा
रोज रोज स्वयंपाक करायचा. लग्न करून टाक दुसरे. . .”
असा चापला होता नानानीं तेव्हा त्याला !
पण आज तो वात्रट आवाज म्हणत झेता, “ मग काय चुकले होतें
तेव्हा] मार्झे ! बरोबरच सागितले होते मी,,, ” आणि नानानीं त्याच्या
म्हणण्याकडे दुलंक्ष केले.
नाहीं तरी फारच शिरजोर झाला होता तो आज, आणि नानादेखील
आज त्याच्याच बाजूचे झाले होते. इतके की, तो शहाणा आवाज काहीसे
बोलूं लागला तेव्हा ते त्याच्यावर खेंकसून म्हणाले, “ गप्प भेस रे म्हाताऱ्या !
पुरे झाली तुझी दुरट्र! ”
असे क्षी ते कोणाला बोलत नसत.
नाना हॉटेलळमधल्या खुर्चीवर जाऊन आरामशीरपणें बसले, तितक्यात
लठ्ठ भाणि भसाड्या आवाजाचे दादा साने त्याच्यासमोर बेऊन बसले,
आणि म्हणाले, “ काय नाना! काय म्हणतो हिटलर? ”
नाना दचकलेच एकदम आणि मग काहीं तरी बोळायर्चे म्हणून
म्हणाले, “ काय म्हणणार बिचारा ! मार खातो माहे सगळीकडून, ”
दाद! आवेशाने म्हणाले, “ श्थेच तर चुकते तुमचे, नाना, वर्तमान-
पत्ने आपली लिहितात आणि तुम्ही त्याच्याबर विश्वात ठेवता. अशय, ह्याच्या
मार्गे हिटलरचा डाव आहे. . .?
न्नानाना सान्याच्या लष्करी ज्ञानाची आणि थाटाची एकंदर भीतिच
१२० मानसचित्रे
बाटत असे, आणि त्याना असेहि कर्धी कधी वाटे कौ, आपण ह्या सान्याच्या-
सारखे असतो तर आपले आयुष्य अधिक सुखी झालें असतें.
,०« इतक्यात पार्टिशनपलीकडून गोड बायकी आवाज आला, “' पुरे
झाली बाई थट्टा ?/,.,आणि त्याना एकदम वाटले की, अगर्दी असाच
गोड आव[ज आपण अनेक वेळा ऐकला आहे... .कुठें बरें !. ..आणि मग
सान्याचे पुढचे बोलणें त्याना ऐकूच आले नाही,
चहा पिऊन झाल्यावर बाहेर पडताना साने मार्गे रॅगाळले आणि नानां-
नाच नेहर्मांप्रमाणे पेसे द्यावे लागले,
नानाच्या मनात कोणीसं उसळून म्हणाले, “ हा लुच्चा माणूस नेइर्मांच
तुम्हाला असा फसवतो. आज मुकाट्याने बाहेर पडा तुम्ही, आणि त्यालात
पडूं दे भदंड ”
पण नानानीं पैसे दिलेच आणि मग ते स्वतःलाच म्हणाले, “दोन चार
आणे ते काख आणि त्याबाबत इतकी ओरड ती काय ! ”
परत कोणीच म्हणा, “ हा पेंशाचा प्रश्न नव्हे हो, पण...” नाना
म्हणाल, “बरें बरे, चूप बेस आता.”
हंटिलमधून बाहेर पडल्यावर त्यानीं स्वतःलाच विचारले, “ इं 5 आता
काय काम आहे बरें? ?
हो, त्याचा मामेभाऊ बराच आजारी होता त्याच्याकडे जाऊन यायचें
होते. मोठा श्रीमत आणि कुरंबाज मनुष्य होता तो, आणि राहात असे
कुठें दूर...दादरला. पण म्हणून काय झार्ले ! आजारी माणखाची वास्त-
पुस्त नको का करायळा ! आणि म्हणून ते दादरला जाणाऱ्या बसकरिता
रागेंत उभे राहिले.
नानांना पाहून त्या मार्मभावाला बरं वाटलें. त्याने त्याचे दोन्ही हात
उगीचच आपल्या हातात घेतले, नानानाहि बरे वाटळें. पण 1तेतकच;
त्याच्या मनात कोणीर्से कुरकुरले, “ मी मागें आजारी पडला होतों तेव्हा
कांहीं हा माझ्याकडे फिरकला नव्हता.”
उदासीनतेर्ची अभ्रे मग जमा झाली. आणि मग त्याना थकवा वाटूं
लागला, घशाला कोरड पडली आणि वाटलें, “ आतां पुरे, घरीं जाऊन
स्वस्थ झोपार्वे म्हणजे झाळें,” आणि घर्री जाण्याची त्याना फार उत्सुकता
५०४०५९१५९५... ..५./४.५-.५ /९५./७५१५.१-.५०५./१./१५-९५/५./९६./१/* ०५०५. “१-/१४/४”४५४-./१४/१./४/४/४/ क्र
उतू गेलेले दूध १२१
“४४१ ५१-/*५९-/४४४४%७/१.४५९४/४९५/१५१७/९/९५४/४/९७/४/४././४-४४७/९ ४. ४९९४१ ४६४४११ ४
बॅक णिक २४
वाटायछा ळागली, झा उत्सुकतेचे त्याना आश्चर्य वाटल्वाशिवाय राहिले
नाही. आणि त्यानीं स्वतःला विचारळे “ घरी जाऊन काय करायचे ?
,०.त्याना धरी जाऊन उत्तम गरमागरम चहा प्यायचा होता. दुर्गा-
वाहनींना चहा फार उत्तम करता येत असे, मनोहरळा (नानाच्या मुहाला )
नसे तो चहा इतका आवडत. पण नानांना माग्र फार आवडत असे.
नानाना आणखीही एके ठिकाणी जायचें होते, त्याच्या एका दुरच्या
नातेवाइकांच्या मुलीचें ळम होते. गरीब होता बिचारा, पण मिजासखोरहि
तितकाच होता. आणि मुळीच्या ढमाकरिता त्यानें नानाच्याजवळ थोडी
मदत मागितली होती.
नानांना वाटळे, “ काय म्हणून कराबची त्या मिजासखोराला म्रदत ! ”
पण लगेच त्याच्या ध्यानात आलें की, त्याच्या मिजासखोरपणाबद्दळ
त्याच्या मुळीला प्रायाश्वेत्त देणे अयोग्य होतें.
शेवटी त्यानी त्याला चाळीस रुपये देण्याचें ठरवलं, तर्से पाहिले तर ही मदत
फारच अल्प होती, पण ह्याहून अधिक देणे नानाना परवडण्यासारखे नढ्दरते.
नानाना पगार होता अवघा दीडक्षे रुपये, आणि त्यांच्या मुळाळा जरी आता
नोकरी होती तरी तो आपला पगार घरखचांसाठीं देत नसे-किंबहुना तो
कापल्या पगाराचे काय करीत असे तें नानांना माहीतच नर्व्हर्ते,
नानानीं त्याच्या घरी जाऊन ती रक्कम त्याला दिळी, आणि तो आता
आापळे भाभार मानणार ह्या कल्पनेने त्यांना आधींच ओशाळल्यासारखें झालें.
पण त्याच्या ओझाळण्याचा त्या नातेवाइकानें निराळाच अर्थ केला
आणि तो धूतपणानें म्हमाला, “ काय! अवघे चाळीस ! तुमच्यासारख्या-
कडून निदात दोनो रुपये तरी बेतील अशी माझी अपेक्षा होती. आता
काय खर्च आहे हो तुम्हाला ! मुलाळा चागली नोकरी आहे. . .”
त्याच्या त्या भडिमारानें नाना अगदीं घाबरून गेळे, त्याळा काय उत्तर
द्यावे ते त्याना कळेना, _िखशातून आणखी पंचवील रूपये काढून त्यानी
त्याच्यापुढे ठेवळे आणि ते भराभर जिना उतरळे,
खाली उतग्ल्यावर त्यांना कोणीसे मेटळें आणि म्हणाळे, “ काब नाना !
कुठें ग्रेला होता ? ”
१२२९ मानसचिञ्र
नांना चाचरत म्हणाळे, “ तो आपला हा बवें हो, त्याच्या मुलीचे
ळम्न आहे... ”
त्यावर तो मनुष्य इंसून म्हणाला, “' अहो कसली मुलगी अन् कसलं
लम. तो आपल्या बायका-पोराना हल्लीं बाळगतो आहे कुर्ठ !
नानांना धक्काच बसला ते शब्द ऐकून आणि मग त्यांना अधिकच
उदासीन वाटं लागले, त्याच्याभोवती वावरणाऱ्या साऱ्या माणसाचा त्याना
विलक्षण कंटाळा आला. आणि अगदी फार फार एकाकी वाटायळा लागलें
त्याना वाटलें कीं, “ आपल्या इवल्याशा घरट्यातून चिमण्या जक्या
सुखानें राहतात, त्याप्रमार्णे आपण माणसें ह्या छोट्या जगात का नादूं शकत
नाही ! कशाळा ही फसवेगिरी माणसानी करावी ? आपण आपल्या घरात
स्वस्थपर्णे बसठे अतता बंशोपंतानीं दारातून डोकावून खवचटपर्णे का
बोलावें !. ., '"
तर्से पाहि तर माणसा ॥ गरजा किती थोड्या ! आणि त्याच्याकरिता
कश्याला इतव)| घडपड आणि फसगेगिरी |
केंग्रेसचे लोक त्याच्याकडे मत मागायला येत तेव्हा त्याना वाटे,
£ हे लोक पाकिस्तान-साम्यवाद वगरे गेष्टीर्चे इतक अवडंबर
कशाला माज>नात ? मला ह | गोष्टींशी काय कगयचे आहे? मला निवात-
पणें बसायला एक खोली इ आई. आघोळीला भरपूर पाणी इर्बे आहे.
तादुळात दगड नको आहेत. आणखी... ”
,« «आण ८ त्याना काही त्री इवें होते; काहीं तरी उबदार, मधुर,
नाजूक,...उन.'दक ! जे आ पपर्वेत त्यांना कधी मिळालं नव्हते. . ज्याच्या
करिता त्याच अंतरात्मा फ र तृत्रात झाला होता...जे न मिळाल्यामुळे
त्यार्चे जीवित सुकून, कोमेजून गेले होते---विलक्षण उदासीन झाले होते.
आणि ही उदाषीनता आपल्या वाट्याला यावी अर्ठे आपण आपल्या
आयुष्यात क'य केळे आहे, 1 त्यांना कळेना,
त्यानीं अपला संहार सुर ठीतपर्गे केला होता. बायको भाडायला उठली
तरी ते कर्घी परत बोले नइते. मिची सारी कटकट त्यानीं भुकाट्यानें पइन
केळी होती...छट् ! पण मेठल्या माणताला कसली नावें ठेवावरची ! आप-
उवूं गेलेले दूध १२३
५-४.९८/९४६/४.”४/ ५५-८0” ४-७०/१%/४”१०/१-”४/४१५४०/ ४४/५५/४०५५ >“*/-८५८/-/५-/४८/४६/-/५/१.५-/५./१८/" -<५-५* ../५./१-.५./५../९_/५..६ / ५५ १. /..&./../१_/. “१. .१..%./..% *५./४/*.९५/४/४६./१-/१५-/५/१./४/-”/
ल्याला पैसे मिळवायची आणि तिची होस पुरवायची अक्कल नव्हती
म्हणूनच ना ती अर्ल करीत असे?
सुटली होती बिचारी ! त्यानंतर आईची उणीव भासूं नये अशा रीतीने
त्यानीं आपल्या मुलाचे संगोपन केलें होते. आणि आता तो बी. ए. होऊन
नोकरीला लागला होता.
अजून त्याला समज आली नव्हती. छानछोकीची त्याला फार शस
होती आणि तिरसटपणाहि त्याच्या अंगात फार होता.
पण चालायचेच ! लहान वयात अशींच असतात सगळी !...तरी पण
त्यानें आणखी थोडे समजूतदारपर्णे वागायळा इवे होतें--नानार्थी नव्हे,
पण निदान दुर्गावहिनीर्शी
नानाचे बंधु वारल्याबर दुगोवहिनींनी दोन वर्षे अनेक हालअपेष्टा
सहन केल्या होया, आणि आता त्या नानाच्या आश्रयाला आल्या होत्या,
त्याना लहानसहान गोष्टींवरून वाटेळ तर्से बोलून त्याच्या आश्रितपणाची
सारखी जाणीव करून देणें म्हणजे किती इलक्या मनोवृत्तीचे होते !
त्या कल्पनेने नाना स्वतःच फार शरमले माणि त्यानीं हातात तोंड
लपविल्यासारखं केलें.
आणि दुगारबाहनी किती चागल्या होत्या ! घरातले सगळे काम त्या
फार व्यवस्थितपर्णे करीत. नुसत्या व्यवस्थितपणे नव्हे, तर विलक्षण
आस्थेने व आपुलकीने. नानाचे आवडते ओल्या मिरचीचे तिखट हल्ली
वारंवार त्याच्या पानात पडत असे. भाकरीबरोबर लोणी मोठ्या
आस्थेने ठाढळे जाई. आणि रात्री ताक प्यायल्यामुळे नानांना खोकला
होतो हें ओळखून त्याचें ताक पिणे बंद केलें होतें तें दुगावहिनीर्नीच !
नानांना आठवण झाली कीं दुर्गाबहिनींची लुगडी फाटली आहेत. आठ
दिवसापूर्वी त्यानीं पंचवीस रुपये दुभत्याच्या कपाटावर ठेवून म्हटलें होर्ते,
६ हे तुमच्या लुगड्याना,!? पण दुर्गावहिनींनी अजून लगडी आणली नव्ह्ती.
क्षुनींच त्या शिवून बापरत होत्या
नानांना वाटलें -“नव्हे ते चटकन् दुकानात शिरळे आणि य्यार्नी दोन
पातळें खरेदी केली. तीं पातळें कागदात गुंडाळली जात असतां त्याच्या
एकदम ध्यानात आलें कीं, तीं पातळें फार आधुनिक आणि फेंशनेबल होती,
१२४ मानसचित्र
एकदम भीतीच वाटली नानांना ! पण “पातळे बदळून द्या' असें दुकान-
दाराला सागायचा काहीं त्याना धीर झाला नाहीं. इतके ते मिडस्त होते.
थोडे पुढे गेल्यावर त्याना आठवण झाली कीं हो |! घरात खोबरेल तेल
नव्ह्ते, आणि मिळतहि नव्हते ते बाजारात, अथात् त्याधुळें त्याची स्वतःची
अडचण होत नसे म्हणा, पण दुर्गावहिनींची किती अडचण होत असेल !
बरें, त्या स्वतः क्षी काहीं मागायच्या नाहींत.
परत ते दुकानात शिरले. दुकानदाराने भराभर त्याच्यापुढे निरनिराळ्या
बाटल्या ठेवल्या आणि किंमती सांगितल्या,
नाना साधारणपणें स्वस्त, साध्या, टिकाऊ वस्तू खरेदी करीत. आणि तर्घेच
ते तेव्हा करणार होते. पण का कोण जाण, एका निळ्या कागदात गुंडाळ-
लेल्या सुरख बाटलीकडे त्याचें लक्ष फार वेधून राहिले
दुकानदार ती बाटली उचलीत म्हणाला, “ ही देऊं का! /?
नाना एकदम उ्हणाळे, “ हो. ”
आणि झालें । हणसणीत तीन रुपये नानाना द्यावे लागले
मग मात्र त्याना त्या ट॒कानदाराचा फार राग आला, “ लुच्चा कुठचा.
उगीच महाग वस्तु गळ्य!त बावतो ”
आपले वातळारचे पुडके घेण्या हरिता म्हणून ते वळले, तो एक तरुण भाकर्षक
मुलगी ते पुडके उलगडून पाहात असलेली त्याना आढळली. त्या मुलीच्या
घिटाइन ते विलक्षण चकित झा ठे.
ती मुलगी त्याच्याकडे पाहून इंखत म्हणाली, “। याफ करा ६. बाजूर्म
काठ दिसळे ते आवडले म्हणून उलगडून पाहिले. किती छान रंग
आहेत हो.” आणि मग भुवया उच्ावून त्याच्याकडे पाहात ती म्हणाली,
6 तुच केळीत ई' निवड! ?"
नांना घ वरून म्हणाळे “हो, का! ?
ती मुलती म्हणाली, ' फार छान आहे, तुम्ही पातळाचे दुकान काढ-
छत तर सगळ्या बायका .,मच्य'कडेच येतील खरेदीला,"
त्या मुत्सर्चे ते बोलणें वानाना फार आवडले. त्याना बाटले, जगातली
सगळीच माणते नेह्मांच असलें गोड का बोलत नाहींत
आणणि त्या मुळोच्या ग रवर्ण नाजुक मानेच्या हालचार्लावरून दृष्टि दूर
उतूं गेळेळें दूघ १२५
री कोय,
करताना त्याना वाटळें की, मानेची अशी मोहक हालचाल आपण ह्याच्या-
आधीं पाहिलेली आहे.
नाना बाहेर पडले तव्हा स्वतःवर विलक्षण खष झालेळे होते. आपण
कारही तरी विशेष गोड नाजुक काम केले असें त्याना वाटत होते. आणि खोडी
केल्यावर जर्से एखाद्या लहान मुलाला हंसुं बेत त्से त्यांना हंसू बेत होते.
ब नंतर त्यानीं भाजी घेतली तीदेखील काली फ़ोवरची.
चाळीच्या दाराशी आल्यावर मात्र ते एकबम चपापले. त्याना कसर्लाशी
अस्पष्ट भीति वाटली--खवचट बंडोपंताची आणि दुगोबहिनींची देखील.
खवचट बंडोपंत जणं त्याची वाटच पाहत उमे होते.
नानाच्या हातातल्या सामानावर झडप घालीत ते म्हणाळे, “ ओहोही,
केवढी स्वरेदी ही नाना ? आओ, हें काय ! पातळे वाटतें १ कोणाला हीं!
सूनबाई येणार म्हणून ही तयारी कीं काय ? अह्वो, पण मुळगा कर्ठे विचार-
तोब तुम्हाला ९ अं? कीं दुर्गावहिनींच्याकरिता आणली आहेत ही ! बाकी
तुम्ही बिनबोलकी माणसे काय कराल ह्याचा नेम नाहीं ..ओऑ 5५ आणि ही
फक्कड तेलाची बाटली कश्याला बुवा ? आता केस पिकायला लागल्यावर
हो कशाला हे ढंग !... !?
नाना संतापाने नुसते थरथर कापत होते पण बंडोपंताना एखादे सण-
सणीत उत्तर देणें काहीं त्याना जमेना, आणि त्याच्या तावडीतून सुटून जेव्हा
नाना घरात आले तेव्हा ते नुसते घामाने डबडबून गेले होते.
ते मटकन् खुर्चीवर बसले. इतके ते खचून गेळे होते. इतक्यात त्याची
समोरच्या कलेंडरकडे नजर गेळी, आणि एकदम त्याच्या ध्यानात आर्क
कीं, धान्याचे रेशन आणायचा तो शेवटचा दिवस होता, छे, आता उठून
परत ती दगदग करायची त्याच्यात घमक नव्हती
दवतक्यात कपडे करून बाहेर पडताना त्याचा मुलगा त्यांना दिसला.
त्याढा ते भात भीत म्हणाले, “ हें पहा म्नोहर जरा तेवढें रेशन घेऊन
ये रे. मी दमलाय् बघ अगदीं. ” मुळानें कपाळाला आठ्या घ" ल्या आणि
तो म्हणाला, “ वा ( म्हणजे मीं फिरायला नित्रादो आहे आ) तुम्ही मला
सागा भलतेच, मला नाहीं आता वेळ...
५ अरे पण, . ”
१२९ भानसचित्र
५९४४४ ४४ »/५५४५॥४%0 “८४५४५४५ -€४/* '५€४//४**-४४/४./-४” > -€४/१-॥४५”४/४”/ १४६” “|४/ ४४ ४१४१-१४ -/ /४/ ५१/१/* ६४१ “0 नभ शध डा क्ट २४ ४७१
£ हू पाहा नाना, तुम्ही मळा असली हृलकीं काम सागत जाऊ नका.
म्हणे झाडूवाल्याला हाक मार, रेशनच्या पिशव्या इमालासारख्या डोक्यावर
घेऊन ये. मी आता लहान नाही, समजलात ? ?
: अरे पण मी देखील नाहीं का करीत असली कामे.
६ वुम्हाला असेल तसली संवब. मला नाहीं त॑जमायच ” आणि तो
चाळता झाला.
नाना इतबुद्धपणें त्याच्याकडे पाहाःत राहिळे. ज्याळा त्यानीं आविश्रात
भरम करून शिकवले, मोठे केळे, त्याचे हे प्रताप होते. जगात त्याचा कोणा-
वर हक्क नव्हता, अधिकार नव्हता, कोणाला त्याची किंमत नव्हती.
विलक्षण कटुता त्याच्या अंतःकरणात दाटली. खोल अधघारलेल्या गर्तेत
आपण चाचपडत आहोत, असे त्याना वाटळे.
.«>आणि एखाद्या खवळलेल्या नागिणीर्न फडा उभारावी, तक्ीी एक
विलक्षण चीड त्याच्या मनात उफाळली. त्याना बाटले कीं, एक जोडा
ध्यावा आणि जो दिसेल त्याच मुस्कट फोडावे, सगळ्या जगाला पायदळी
तुडवार्वे, काय वाटेल तें करावे. . .
.« «आणि काय करावें हें न समजल्यामुळें त्यानी स्वतःच्याच एक फाड
दिशी तोडात मारून घेतली. त्याना असा तीव्र उमाळा आला कीं, एखाद्या
लहान मुलातारखें कोणाच्या तरी कुशींत शिरून स्फुंदून स्फुंदून रडावे.
ते टेबलावर डोकें टेकून स्वरथ बसले,
इतक्यात हलकी चाहूल लागली आणि एक गोड आवाज आला,
६६ ह्मा घेणारना ! ”
हा--हाच तो गोड आवाज, ह्याचीच आठवण त्याना त्या होंटेलमध्ये
शाली होती.
त्यांनी वर पाहिळें तो. दुर्गावहिनी दारात उभ्या होत्या, नाना वेड्या-
सारखे त्यांच्याकडे पाहात र!हिले.
दुगांबहिनी मान खालीं घाळून म्हणाल्या, “ त्याचे काय एवढे मनाला
लावून घेता ! लहान षय आहे म्हणून बोलतो असे, मोठा झाला म्हणजे. , .”
नाना भाडखोरपर्णे म्हणाले, ' पण काय म्हणून !
दुगांबहिनी हंसून म्हणाल्या, “ मी सागतें म्हणून,
उंतू. गेलेले दू'च १२७
आणि मग एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे नाना त्याच्या मागोमाग
घरात गेले,
दुर्गावहिनींनीं चटकन् पाट ठेवला, आणि नाना जेव्हा चहा ब्चींत
झोतून स्वस्थ बसले तेव्हा त्या म्हणाल्या, “ थाबा इं. मी निववन देतें. ”
आणि त्यांच्या त्या शब्दानी नानांच्या मनातले भावनाचे कढदेखील निवले.
आणि त्याना भीति वाटली कीं, त्या तापलेल्या भाड्यामुळे दुर्गावहिनींची बोर्टे
भाजतील---नाजुक, निपुळती आणि लालसर होतीं तीं. तीं हातात घरून
हळुवारपणे क्रवाळावी अर्पे नानाना वाटलें.
आणि गंमत अशी कीं, आपल्या त्या कल्पनेचे नानाना आश्चर्य वाटले
नाही. उलट आपल्या मनाची इतकी तबारी झाली तरी कधीं ह्याचेच त्याना
आश्चय वाटल.
इतक्यात दुर्गावहिनी म्हणाल्या, “ त्या टोपलीखालीं कलिंगडाची फोड
आहे. दुपारी शेजारच्या बनूताईनी दिली. तुम्हाला झावडते म्हणून ठेवळी. . .?”
नांना आश्चर्याने त्याच्याकडे पाहात राहिले, म्हणजे त्यांना ह्या जगात
किंमत होती तर | त्याच्या लहानसहान आवडीनिवडी पुरविण्यात देखीळ
कोणाळा तरी आनंद वाटत होता तर ! त्याच्या सुखदुःखाशीं तद्रूप व्हार्वे
अर्से कोणाला तरी वाटत होतें !
हें सारेच किती वेगळे अननुभूत होतं ! सुखदायक संवेदनानी त्याच
शर्रार पुलकित झाले, एका नाजुक भावनेचें कारर्जे त्याच्या हृदयात
थुदथुद्ट नाचूं लागले, आणि भोवती इंद्रघनुष्यानीं फेर धरला.
त्यांच्या हृदयातील सारी खिन्नता, सारं ओद!सिन्य त्या कारंजाच्या धारांनी
घुऊन निघाले. एकाकीपणाचा अंधार लोपला आणि स्नेहमय प्रकाशाने
मन!पटल उजळले,
इतकी सुखदायक मनःस्थिति नानारनी कर्धी अनुभवली नव्हती, आरतो
त्याना मुलाच्या गडबडीचा त्रास होत नव्हता. गाड्याच्या खडखडीची कट-
कट होत नव्हती, बंडोपंताच्या खवचटपण!ची मीति वाटत नव्हती, मुलाच्या
बेफिकिरीची पर्वा वाटत नव्हती. आपलें टारिळ्ध आणि दुर्दैव ह्याच्याविषयी
खेद वाटत नव्हता,
१२८ भानसाचित्रे
"५५४४४५९४१३... “७. >./” ८“
७./५८/१-/५/-” -*__ ८“ ८०... ५० ,..2% »...7%./../ // ...& द. /ह./क.९.॥)../९ // ८४९ ४ ४४४५” ४५. ४ ५१../५../५.”५.”*
ह्या साऱ्या गोष्टींच्या आणि त्याच्या मर्ध्ये जणूं एक विलक्षण सामर्थ्य
झाली द्यक्ति उभी होती.
आणि विलक्षण स्निग्धतेने त्याचें मन काठोकाठ भरून आळे. त्याच्या
खिडकीतून दिसणारा आकाशाचा इवलासा तुकडा, कुठल्याशा इमारतीच्या
भिंतींत उगवले आणि आपलीं लाल पानें डोढाने इलवणारें वडाचे झ्याड,
ख्विडकीच्या दारावर बसळेली चिमणी, फार काय, त्याच्या समोरील चहाच्या
कपावर असलेली अस्पष्ट गुलाबी कुटा ह्या सवोविषयीं त्याना विलक्षण
स्निग्धता वाटूं ढागली.
कसतल्बाश्मा प्रेरणेने नाना उठळे आणि बाहेरून त्यानीं तें पुडके झाणि
ती बाटली आणली. आणि त्या बाटळीवरच्या निळ्या कागदी आवरणांकडे
पाहात ते म्हणाले, “ असल्याच एका कागदाकरिता मी लहानपर्णी एका
पुळावरोवर खूप भाडलों होतों.
ते इंसळे, दुर्गावहिनीदेखील इंसल्या.
जहाज किनाऱ्याजवळ आलं म्हणजे नाळींवरचा खलाशी जशी एक
दोरी भिरकावतो, तर्से काहीसं झाले,
दुर्गावहिनी म्हणाल्या, “ कशास्या आणली ती बाटली ? ” नाना डोके
खाजवीत म्हणाले, '' हल्लीं खोबरेल मिळत नाहीं. म्हणून म्हटळे॑ असावी
एक घरांत, मला लागते मधून मधून... ”
नानानीं बाटली का आणली होती ते दुर्गावहिनींना समजे. आणि
त्याना तें समजलें, ईं नानाच्याहि ध्यानात आलं.
पण कोणींच काहीं बोलळे नाहीं. मग दुर्गीवहिनी म्हणाल्या, “ आणि हँ
कोटाचे कापड वाटतं? ?
नाना पुडके उघर्डात म्हणाले, “ छे, ही. पातळे आणली आहेत,
नारळ खरवडताना दु्गावहिनी एकदम थाबल्या, त्यांचा कंठ दाटून
झाला, श्वासोच्छवास वेगाने होऊ लागला आणि त्या म्हणाल्या, “ फुटक्या
नक्षिबाची मी. कशाला माझें इतकें करतां १ /?
त्या उठून सिडकीजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि पदरात त्यांनी
भापले तोंड लपवले,
नानाचें हृदय दाटून आले आर्णि तितक्यात असेंहि त्यांच्या ध्यानांत
उतूं गेलेले दूध १२९.
आले की, दुगार्वाहनांची मान त्या दुकानात भेटलेल्या मुलीच्या मानेसार-
खीच नाजुक, गोरवण आणि मोहक आहे.
५ चटकन् उठून त्याच्याजवळ गेले, त्याना खूप बोलायचें होतें. पण ते
शेऊटीं इतकेच म्हणाले, :“: आपण दोघेहि कमनशिवी नाहीं का! आपण
परस्पराना नाहीं संमाळायर्चे तर कोणीं संभाळायचें ! "
तरी त्या हुदके देतच होत्या. नानाची मनःसत्थिति विलक्षण विकल झाली.
दुर्गावदिनींचे दुःख हलके करण्याकरिता ते काय वाटेल ते करायळा तबार
होते. पण त्याना काहींच करता येत नव्हतं
आणि त्या गोंघळलेल्या मनःस्थितीत काही तरी करायर्चे म्हणन त्यानी
दुगावहिनींच्या खाद्यावर हात ठेवळा
अंगातून लख्खकन् वीज गेल्यासारखे नानांना वाटळें, आपण काय
केलें ह्याचा अथ त्याना कळला, आणि वावटळींत एखादें चिमकुले पीस
फडफडारवे तशी त्याची अवस्था झाली, एका प्रचंड लाटेखाढीं सापडून
आपल्या चिंधड्या होत आहेत असें त्यान्ग वाटलें.
तरी पण आपला एकाकीपणा आणि ओदासीन्य नट करणारी ही
दिव्योषधी आपण हातची सोडता कामा नये, असें त्यार्चे मन त्याना आक्रं-
दन करून सागू लागलें.
इजारो बंडोपंत खोढींत डोकावून खवचटपणें बोलले असते, मुलगा घर
सोडून चालता झाला असता, काय वाटेल तें झाळे असतें तरी ते तो हात
काढणार नव्हते.
आणि हा निश्चथ करताना त्याना दरदरून घाम फुटला.
इतकयात कुर्ठेता कसलासा आवाज झाला. कबुतर फडफडले असावे.
नाना एकदम दचकले. त्याचा हात खालीं आला आणि ते बावबचळल्या-
सारखे इकडे तिकडे पाहूं लागले.
इतक्यात दुगावहिनी एकदम भानावर आल्या, चुलीकडे त्याचे लक्ष
गेळें आणि घावत जाऊन त्यानी उत् जाणाऱ्या दुधावर सपकारा मारला «
वर आलेलें दूध एकदम खालीं गेळें आणि नानाच्या हृदयांतहि एकदम
तर्सेच काहीसं झाल
-वाडमबश्योभा, जुळे १९४६
९ मानस.
बाई शाळा सोडून जातात ... १२
आईची कात्री घेऊन मी बाबाच्या पाढऱ्या कागदाचे बदक कापत
होते. इतक्यात मधूर्न माझा शेपटा ओढला. मी मधूवर कात्री उगारली.
पण तो मला एक नळकाडी दाखवून म्हणाला, “ ही बघ गंमत, ”
मीं म्हटलं, “* अय्या । हें आईचे यर्मामिटर, ठेवून दे पाहू."
मधू म्हणाला, * हो ग, ठेवू सावकाश. आपण ह्यानें खळूं या. तूं हो
आजारी. मी होतो डॉक्टर, '"
मों नको म्हटळे, पण मग पलंगावर जाऊन झोपले. मधून माझ्या
खार्केत थमामिटर घातलें, आणि म्हणाला, “ घट्ट दाबून ठेव. नाहींतर
त्याच्यात ताप भरायचा नाही. 7” मग थोडा वेळ मधूर्ने माझे डोक तपा-
सळें आणि म्हणाला, “ दात करिडके आहेत. दररोज नाट धू. ” तशी मी
म्हटले, “ तुझेच आहेत. ” मी त्याला मारणार होते. पण थमामिटर
पडले असतं म्हणून
मधू थप्नामिटर काढायला लागला. मीं हात लावून पाहिला तर थमा-
मिटर गारच होतें. मीं मधूला म्हटळे, “अरे त्यात ताप अजून भरायचा आहे.”
५: तुळा काय कळतें ! ” म्हणून तो थमांमिटर ओढायला लागला. मी
घट्ट दाबून ठेवलें. ओढाओरढात थमांमिटर उडार्छे आणि जमिनीवर पडून
फुटले. मी चागलीच घाबरले, आणि म्हटळे, “ अय्या | मधू ! आता काय
करायचे १” मध स्वस्थपणे म्हणाला, “ आई मारणार आपल्याला, ” त्याला
मार खायची संवयच आहे. तितक्यात आई तेर्थे आली. तिर्ने आमच्याकडे
पाहिलें. आम्ही आपले खिडकीबाहेर पाहिळे, ती परत परत जास्तच पहायला
लागली. आणि म्हणाळी, “' काय रे केळेंस मध्या, ? मधू डोके खाजवीत
याई शाळा सोडून जातात १३१
म्हणाला, “ काहीं नाहीं बुवा. !' तितक्यात आईर्ने फुटलेले थमामिटर पाहेले.
मग काय... खूप शिव्या, दोन दोन घपके, चागले तान च!र गालगुच्चे
आणि शिवाय मधूला एक मोठा चिमटा. मला खूर रडूं आल. आम्ही
मुद्दाम केलं वाटते तर्से ! मग थोड्या वेळाने आईने मला जवळ घेतलें. मी
मिठी मारली, खाऊ मिळाला.
आम्ही शाळेची पाकिटे घेतलीं. मी मधूला म्हटलें, “ तुझ्यामुळेच सगळें
झालें. ” आणि त्याच्या डोक्यात पाकीट मारले. तशी त्यान मळा जोरानें
रपाटा मारला. अस्सा ल!गलाय् मला. आई ओरडली, आम्ही धूम पळालो.
जिना उतरताना आम्ही एकमेकाना खूप वेडावलं, खूप वेडावले म्हणजे
जीम दुखते. रस्त्यात आढे आणि एकदम आठवण झाली. बाईनी तीन
गणितें करायला सागितला होती. अर्शी घाबरले मी. आमच्या गोष्टातल्या
त्या सशासारखी. पण पटकन् आठवण झाली, बाई झाळा सोडून जाणार
होत्या मग कसला होतो अभ्यास ! अन् कसलं काय ! पटकन् उडी
मारली आणि रस्त्यापलीकडे घावळे. गाडी जाणार होती अंगावरून, पली-
कडच्या दुकानातला मारवाडी माझ्यावर खेकसला. चागले वेडावून
दाखवले त्याला.
मीना रस्ययातून चालली होती, शेपटा उडत होता अन् ड्रूल इलत होते.
काय पण बयाचें चालणे ! तिची आइ. फार केशन करते. गडी असतो
बरोबर पुस्तकें घ्यायला. मला पाहून तो इंसला, आणि ' काब निमाताई
म्हणून त्यानं माझी पुस्तके घेतली.
मी मीनाच्या खाद्यावर ह्वात ठेवला. काहीतरी खात होती लबाड. मी
मोठ्याने ओरडळे, “ काय ग खातेस !?
तोंडातला चोथा थुंकीत ती म्हणाळी, “ चिंचा. ”
:£: अय्या, एकटीच खातेस ! मला दे ना.”
£ ही बघ एकच उरळी आहे माझ्याजवळ.
£ अनू काल दिली होती ती मी तुला !
तशी मीनाने वाकडे तांड करून मला अधी दिली. अशी काय
बाड ती मीना !
एक म्हातारा दाढीवाला मुसलमान रस्त्यातून चालला होता. तो
१३२ मानसचित्रं
“१ “५€* *“* ४ शीष“ १” “५४ ५-४ "५ -€५/ ४ “४€" १५ ह मो. "हर डाडा-“-“-“ -“* >: “९. £१./0 ७_// अटच /* >" -.€ “१-४ कभ
इंसत हसत माझ्या गालाला हात लावणार होता, “ बेटी, बेटी ” कायसे
म्हणाला. आम्ही दोघी खूप घाबरला आणि मानाच्या गड्याजवळ गेलो.
मुसलमान म्हणे वाईट असतात. ते मुलींना पळवून नेतात आणि म्हणे
कायसें वाइंट करतात. पण आई म्हणते, लहान मुलानी असर्ले बोलुं नये.
मग थोड्या वेळाने मीना चोथा थुंकीत म्हणाली, “ बाइ जाणार
आपल्या आज. ”
काय झाळे, कोण जाणे. घशाशी मोठ्ठा गोळा आला माझ्या. आणि
मी मीनाला म्हटळे, “ मी ठेवून देते माझी. विच. बाहूना देईन. ”
आमच्या बाहेंना चिंचा फार आवडतात.
मीना म्हणाली, “ टाक खाऊन, ”
पण मी चिंच पाकिटात ठेवून दिली. ”
किती चागल्या आहेत आमच्या बाह. दिसतात पण किती छान.
फुलबाल्याजवळच्या ताज्या वेणीसारख्या, कलाबतूसारखें इंसतात.
हें सगळें मी मीनाला सागणार होतें. पण असें काहीं बोलले म्हणजे ती
हसते. समजतच नाही तिला असले बोलणे, मोठ्या डोळ्याच्या विनूला
मात्र समजते. म्हणून तो मला आवडतो. बंडू सुंड्टर त्याला उगीच मारतात.
पण तो रडत नाही.
मग मी मीनाळा नुसतें एवढेच म्हटलें, “छान आहेत नाही बाई आपल्या.7
मीना मान हलवीत म्हणाली, “'छान. आणि आज अमभ्यास देखील नाही.
मी काहींच बोलले नाही.
झाळेंत गेला तेव्हां मुली लंगडी खेळत होत्या. त्यांनीं आम्हाला खेळा-
बला बोलवले. मीना म्हणाली, “* मी नाहीं ग बाई. आज मी रेशमी झगा
घातला आहे. मळळा अन् फाटला म्हणजे ! आई मारील मला. ”"
घाऱ्या डोळ्याची अन् नकटः्या नाकाची चिमी म्हणाली, “ आहे
माहीत मोठी नट्टीच झाळीस कीं नाही.” ह्यावर आम्ही खूप इंसर्ला, मीनाला
रडाबला आले. मीना चागली पण आहे अन् बाईट पण आहे.
मग मुलींनी मला बोलावले, मीं म्हटले, “ आज आपल्या बाई जाणार.
आज दंगा नाहीं करायचा,
चिमी म्हणाली, “जाणार असतीळ बाई, पण म्हणून खळायचें का नाही !7?
बाई शाळा सोडून जातात १३३
अल्क टी र -_*<*>*“ > -* रा *“ टी> /४€> ४५ “ह -“ ४४५८८५५ ४८७ ८४४४५४ ४ ४५४५४ भन्यी
पण मुलींना माझंच म्हणणें आवडले. आम्ही वगोत गेला. आमची
खेळायची जागा दुसरी “ब? च्या मुलांनी घेतली, उद्या काढू उद्दं.वर्गात
गेल्यावर चिमी म्हणाली,
“८ मग आपण सागरगोटे खेळूं बा. अगदीं गुपचूप. ” 'मी नकोच,'
म्हणणार होते. पण साऱ्या मुली पटकन् खेळायला बसल्या. मी खेळणार
नव्हते. पण चिमी अन् यमी, मीना आणि कमावर इप्पी लावू लागल्या,
तक्षी मी कमाच्या जाग्यावर बसलं, आणि चिमीवर हप्पी केली. मीना
खुदकन् इंसली. मळा सागरगोटे खेळायला आवडतात.
खेळताना मी चिमीला विचारलं, “ बाई शाळा का ग सोडताहेत ! ”
चिमीळा सगळे माहित अस्ते, कर्से कळते कोण जार्णे !
चिमी म्हणाली, “ अग त्याचें लग्न व्हायचं आहे. ”
मीं म्हटळे, “ तुला कर्से माहीत !?
:£: अग काल मी बाबाच्या बरोबर चोपाटीला गेलें होतें ना तेव्हा त्या
एका माणसाबरोबर फिरत होत्या हातात हात घाळून. बाबा म्हणाले,
“: असल्या कसल्या तुमच्या बाई.
मीना खालीं मान घाढून इंसली.
न्वकणी वाहेट दिसणारी तारा मळा जोरानें हलवून म्हणाली, “ लगीन
म्हणजे गम्मत असते नाय ग ? ”?
र्मी म्हटले, $€ हु. ११
तझी ती आपली म्हणते कशी '““ मी पण आईला सागेन मार्झे लगीन
कर म्हणून,
तशी आम्हीं सगळ्या खूप हृंपळी, वेडी आहे तारा म्हणजे. पण चागळी
पण आहे बिचारी, मुलींना फुळे देते.
चिमी म्हणाली, “तुळा काळा डोम नवरा मिळेल. ” आम्ही मग
खूपच हंसळां, पण चिमीर्च बोलणें मला आवडत नाही.
तारा मोठमोठ्याने रडायला लागळी, मीनाने तिळा एक चित्र दिलें.
घंटा झाली आणि बाई आल्या. पण आम्हाला आपले तें कळळेंच नाही.
मग बाई म्हणाल्या, “ मृळींनो. ” तशी आम्ही सगळ्या लाजलो, जाग्यावर
नाऊन अगदीं गप्प बठलो. विनूची पट्टी पडून आवाज झाला, तशी आम्ह
१३४ मानसचित्रे
सगळ्यानी त्याच्याकडे एकदम पाहिलें. तो लाजला आणि त्यार्ने सदऱ्यात
तोंड लपवले, गुंडू ओरडला, “ बायको रे बायको, ” सगळींजणं इंसर्ली-
मीपुद्धा, मग मात्र मी गुंडूबर डोळे वटारले, जबळ असता तर चिमटाच
काढला असता.
आमच्या बाई इंसल्या, काहीतरी त्या बोलणार होत्या, पण मग आण-
खीनच मोठ्याने इंसल्या. आणि मग त्याच्या तोंडावरचें इंसणें गेळें तरी
त्या इंसतच राहिल्या. मग त्या एकदम खुर्चांवर बसल्या.
आमच्या बाहे अगदीं हहान आहेत. आमच्या ताईहून लहान. म्हाताऱ्या
चंपूताई॑ म्हणतात कां, त्यानी आमच्या बाईंना शिकवले आहे
म्हणून. . काहीतरीच.
आमच्या बाई खप हंस्तात, खूप गोष्टी सागतात. आम्हाला पण त्या
गाणी म्हणायला सागतात, आणि गोष्टी पण. मी आणि विनू गोष्टी फार
ंगल्या सागता. एकदा तर त्यानीं आम्हाला हलक्या आवाजात गाणे
म्हणून दाखवले. कित्ती गोड होते म्हणून सागू, अगदी कलिंगडाच्या मधल्या
गरासारखे. पण तितक्ष्यात मोठ्या बाहू वगोवरून गेल्या--वाईट आहेत
अगदी -बाई लाजल्या. गाणें थाबलें.
आमच्या बाईना भूगोळ आणि गणित मुळींच मावडत नाही. मला
पण. शुद्धळेखनात चुका झाल्या तर फार रागावत नाहींत. आमचे विषय
“ब? वगाच्या पुष्कळ मार्गे रहातात. मग एखाद्या दिवशीं आमच्या बाढ
खूप रागावतात आणि सारखें शिकबत रहातात, मग आम्हाला काहीं समजे-
नासे होते. गुंडू पुन्हा पुन्हा काहीं तरी प्रश्न विचारतो. बाई रागावून
त्याच्यावर पट्टी उगारतात. पण मारत मात्र नाहींत. तो आपला इंसतो, मग
बाइ काहीतरी बडबडतात. आम्ही रडायला लागतो. मग बाई पण डोळे
पुसतात. मोठ्या बाई वर्गावरून जाताना म्हणतात, “ बगत फार गलका
होतो आहे. ” मग जिकडे तिकडे गुपचुप.
पण हें एकच दिवस, दुसऱ्या दिवशी बाई हंसत वगोत बेतात. इतक्या
छान दिसतात त्या. आणि पातळांचे रंग तरी किती छान. मग चकणी
तारा गुलाबाची फुलें बाहूच्या डोक्यात घालते. ताराच्या वडिलाचे फुलांचे
दुकान आहे.
बाई शाळा सोडून जातात १३५.
10 टच १८१००७ 7१.५७ ४४. ७८४४-४४-0४ ४४६५४ ४-” ८४४७४४ ४-४ ५१४-”४.५४५.५५/४१.”१ ..५४./४५./%.”७ ४४ “_/४/१././ ४. 0 आड ४.” “७०४.
मग बाई म्हणतात, “' केस उसकटशील ना माझे. ” आणि मग अगदीं
हळू त्या तीं फुलें डोक्यात च,पून बसवतात. त्या तर्ठ करूं लागल्या म्हणजे
विनू त्याच्याकडे वेड्यासारखा पहात राहतो. विन आमच्याहून मोठा आहे
आजारीपणामुळें तो मार्गे पडला. तो आपला अभ्यास अगदी छान करतो
बाई तशाच बसून राहिल्या, मग चकणी तारा उठली आणि हळूच
म्हणाली, “ बाई तुम्ही आज जाणार ना!”
बाई म्हणाल्या, “' हो.” आणि मोठयाने इंसल्या. इतक्या मोठयाने
त्या कधीं हंसत नाहींत,
६: परत कधीं येणार १ ” ताराने परत विचारले.
: कृ्धींच नाहीं. ” बाई म्हणाल्या. आणि त्यानीं खाळी मान घातली.
मग मला एकदम हुंदका आला आगि मग तगळा वर्गच रडूं लागला,
बाई म्हणाल्या, “ अग मुलींनो, वेड्या का तुम्हीं ९ ए विनायक जोशी,
अरे तूं मुलगा ना ! मग रडतोस काय ! अर्शी रडता काय वेड्यासारखी ! !?
पण मग बाईंच्याच डोळ्यातून पाणी आलें, आम्हीं आणखीनच मोठ-
मोठयाने रडूं लागलो. मग बाई उठून माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या,
£ अग निमा, रडतेस काय अशी !”' आणि त्यानीं मला थोपटलं. अगदी
आईइसारखें बाईंचे हात मऊ आहेत, मग मीनाला पण त्यानीं समजावर्ले.
तारा तर गळा काढूनच रडत होती. रडतानासुद्धा इंसू आळ मला तिच्या
आवाजाचे. बाईनी तिला थोपटले. तशी म्हणते कशी “ बाह तुम्ही
जाऊंच नका. ”
मग बाई विनजवळ गेल्या. विनू पाण्याने भरलेल्या डोळ्यानी त्याच्याकडे
नुसता पहात राहिला. बाईंनी त्याच्या गालावर लहानशी चापट मारली;
आणि त्या खुर्चीवर जाऊन बसल्या, मग त्या म्हणाल्या, ““ गप्प
राहा पाहूं माता.
तरी आम्ही रडतच होतो. मीना आपल्या रेशमी रुमालाने डोळे पुशीत.
होती. मी आपली हातानेच पुसत होते. चिमीरनें डोळे पुसून अगदीं कोरडे
केले, आणि ते परत पाण्यानें मरळे नाहीत. बंडू आणि गुंडू खाला माना
घालून इंसत होते. मोठ्या बाईंच्या रुळाने अगदी त्याना फोडून काढावे
असें वाटलें मला. विनू पाणी भरल्या डोळ्यानी खिडक्रींतून बाहेर पहात
१३६ मानसचित्रं
५४ *च्त्
होता. पाढर ढग आकाशात घावत होते. मला वाटले, आपण पण
तर्बषच धावार्वे.
मला परत हुंदका भाला, इतक्यात मोठ्या बाई वगोत आल्या. आमच्या
मोठ्या बाईना मिश्या आहेत. त्या इंसल्या म्हणजे अगदीं वाईट दिसतात.
त्याच्या बरोबरच्या बाई पाहून तर मी घाबरलळेंच. दांत पुढें आलेल्या
म्हाताऱ्या दुष्ट चोबळबाई होत्या त्या.
बदली होऊन त्या मार्गे दुसऱ्या शाळेंत गेल्या होत्या. कशाला आल्या
परत कोण जाणे |! इतक्या बाईट आहेत त्या. आमच्या वर्गावर मार्गे एकदा
आल्या होत्या. आंम्हाला गणित आलीं नाहीत, तर्शी त्यानी आपले आम्हाला
वबगोत कोंडूनच ठेवले आणि म्हणतात कशा, “' तुम्हाला कधीं सोडणारच
नाहीं आता. ”
मग आम्ही सगळी ओक्साबोक्शी रडायला लागलां. हो 5 आम्हाला
जेवायला कोण घालणार ! आणि रात्री अधारात भीति नाहीं वाटते वाटणार
आम्हाला ! आई मला कुशींत घेऊन झोंपवते. इथें कर्से होईल ! आणि
आई मला घेऊन तिनेमाठा जाणार होती. मी झगा घालणार होते. मग
त्याचं काय करायचे ! मला अगदी खूप रडायला आले,
मग घंटा झाली आणि मीनाचा गडी तिला न्याबला आला. तशी
बाहनीं दार उघडले आणि आम्ही घरी गेलो. रडूं बेत होतें सारख. मीं
आळा सगळें सागितले. दुसऱ्या दिवशी मी बाबाना शाळेंत नेले होते पण
बाडूच आल्या नव्हत्या, घाबरल्या वाटतें बाई बाबाना !
पण आम्ही आता मोठ्या झालो. आम्हाला एवढें कळतें म्हटलें, की बाह
अश्या कोंडून ठेवायच्या नाहींत.
,« मोठ्या बाई इंसत म्हणाल्या, “ मुलानो, तुमच्या वाई आज शाळा
सोडून जाणार आहेत. तुम्ही वगोत खप गलका करता, अभ्यास करीत
नाही म्हणून त्या जाणार आहेत...... ”
.,.....साफ खोटे, काही सुदा कळत नाहीं मोठ्या बाईना.
,.....आता तुम्हाळा ह्या नव्या बाई शिकवायला येतील. त्या तुम्हाला
र्चागळें शिकवतीळ, तुम्ही त्याच ऐका आणि अभ्बास करा. मग मोठ्या
बाई झाळा सोडून जातात १३७
१०७ आक वाकळ ..७७” ७
बाई इंसत इंसत आमच्या बाहैना कायले म्हणाल्या, तशी आमच्या बाई
डठल्या आणि म्हणाल्या, “ तुम्ही चागडा अभ्यातत करा-खूप शेका--
शहाण्या व्हा, आणि मोठेपर्णी ढोकाकडून चागले म्हणून घ्या. नेहेमी
इंसावें. लोकाच्या उपयोगी पडावे, गोड बोलावे. म्हणजे लोक तुम्हाला
व्वागर्ळे म्हणतील.
बाईनी सागितलेळ अगदीं सगळे ऐकायचे असे मीं ठरवलं. मधूशी
भाडायचें नाहीं. कोणाला चिमटे काढायचे नाहींत. आईला लिंबू कापून
द्यायचे. बाबाना चष्मा आणून द्यायचा. दररोज उजळणी म्हणायची. छे
सगळी कशी म्हणून होईल ! पाठ दुखते, मान दुखते, घसा कोरडा होतो
पण अर्धी तरी म्हणायची आणि आजीनें पाठीवर पाय द्याबला सागितले
म्हणजे मुळांच पळून जायचे नाहीं. अभ्यास सुद्धा दररोज कराबचा-अगर्दी
अर्धा तास.
मग आमच्या बाई जायळा लागल्या, तशी आम्हाला मोठ्याने रडायला
आळे, बंडू-गुंड्ट देखील इसायचे थांबले. चोबळ बाईनी डोळे वटारले तशी
आम्ही गप्प झालो. आमच्या बाईनी जोरजोराने रुमालाने तोंड पुसले.
तशी चोबळ बाई त्याना म्हणाल्या, “ एवढें का ईं मनावर घ्यायचे
अस्ते कमलाबाई ! आमच्या सहा सहा महिन्यानी बदल्या होतात. म्हणून
दर वेळेला का आम्ही वाईट वाटून घेतों ?! आणि एवढें काय वाटायर्चे
आहे ह्या पोराबद्दल.”? चिमीर्ने त्याना मागून बेडावले-किती-आम्हाला
खुदकन इंसू आले. अगदी दारात बोर्टे चेंबटलीं पाहिजेत त्याची.
...आमच्या बाडे काहींच बोलल्या नाहीत. बाहेर पडताना मार्गे वळून
त्यानीं एकदा हळूच मान हळवली, आणि त्या गेल्या. अगदीं पुस्तकातल्या
परीसारख्या एकदम दिसनाशा झाल्या. माझ्या घशाशी मोठा गोळा आला.
डोळ्यातले पाणी थाबेच ना.
चौबळबाई म्हणाल्या, “ चळा. उघडा गणिताची पुस्तक.” अस्सा
राग आला मला त्यांचा...
पेन्तिळ काढायला पाकिटात हात घातला. तशी आपली चिंच हाताळा
झछागली. काय करावे तें कळेना. एकदम चिंच मुठीत घेतळी आणि घूम
ठोकली. चौबळबाई ओरडल्या, “ अग--अग, चाळलीत कुठे” पण मी
१२८ मानसाचित्रे
“*-८/% /४-//४-/ ४-८ %-” २.” /४४. १५.७४...” ९४ ९ द.” १७...िके. १. “0७.,”/ क. /”% “णे “९. <*..."%* “१७.४४. “7 ७४११७१ “७ “0.” “%-५/"०/"/ ४८” “४- ०४०५११७
तशीच धावले. जिन्यात बाई दिसल्या, मी मोठ्याने ओरडले “बाई, बाइ!”?
मी पडणारच होते. पण ब'ईनीं मळा सावरले. मग मी चिंच पुर्ढ केली
आणि म्हटले, “ही घ्या बाई तुम्हाला चिंच, मुद्दाम ठेवली होती.”
बाई माझ्याकडे पाहून इंसल्या. आणि म्हणाल्या, “ वेडी ग वेडी.”
मी अगदी खप लाजले, पण त्यानीं माझी चिंच घेतली. आणि मग एक
मोठी गंमत झाली. बाईनी आपला एकदम मुका घेतला माझा. मी त्याच्या-
कडे पाहिलें, त्यानीं माझ्याकडे पाहिंळ, आणि मग मी आपली वेड्या-
सारखी पळत पळत वगोत गेळें. आईने अगदी छान दागिना माझ्या
गळ्यात घातल्यावर वाटतें ना, तसेंच मला वाटलें कीं सगळ्याना सागावें-
पण नकोच गडे-फक्त विनूला--आणि आईला-पण.
च्चोभळवाई रागावल्या माझ्यावर, मला काहींच वाटलें नाहीं त्याचे,
त्याना कुठें माहीत होतें आमचे गुपित!
महिन्याचा शेवटचा दिवस होता. म्हणून आमची झाळा लवकर
सुटली. आम्ही वर्गाबाहेर थेताना धावला नाईी-इंसलो नाही. अगदी
सातवींतल्या मुलींतारख्या हळूहळू बाहेर आर्लो. बंडू-गुंडू मात्र घावळे आणि
विटीदाडटू खेळायला गेले, मला पुष्कळदा दुपारी उदास वाटते. ते फेररावाळे-
भिकारी, ऊन. आज फारच वाटत होते. *
विनू दिसला, मी मोठ्याने ओरडले, “ विनू,
तो थाबला आणि म्हणाला, “ काय ग? ”
मी म्हटलें, “ कुठें काय ! कांही नाही. आपले उगीच. ”
मग आम्ही दोघें इंसलो. एकदा वाटतें सागावे. एकदां वाटते नको.
मग मीं म्हटलें, “ तुला एक जमाडीजंमत सांगायची आहे, पण अगदीं
गाग्ति इं. शप्पथ आहे-अगरदी दत्ताची. ”' आमच्या झाळेजवळ दत्ताच
देऊळ आहे.
विनू म्हणाला, “ बरें शप्पथ. ?
मीं म्हटलें, “ सागू का ! ? आणि मग दुसरीकडे पहात मी म्हटलें,
५ बाईनी आपला माझा मुकाच घेतला. ”
बिनू आपल्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात म्हणाला, “ खरे5 !
आणि मग तो काहींच बोलला नाही.
बाई शाळा सोडून जातात १३९.
पण मला बरें वाटलं.
मग तो एकदम म्हणाला, “मला काय वाटतें सागू! मीं म्हटलें “ हु.”
“६ आपल्या गोष्टीतल्या त्या राजपुत्रासारखें घोड्यावर स्वार व्हावे आणि
त्या दुष्ट राक्षसापासून बाईना सोडवून आणावे. ”
काहीतरी एकएक बोलतो विनू; पण मला त्याचें बोलणें आवडतं. मग
आम्हीं काहींच बोललो नाहीं. आपापल्या घरी गेलो.
घरी गेळं तर मधू आपला बिस्किटे खात होता. त्यानें मला “ ढुकट॒क
माकड” केलें, मी त्याला चिमटा काढणार होते. पण आमच्या बाईनी
काय सांगितलें होतें तें आठवले म्हणून मीं त्याला नुसतेंच वेडावळें, बेडा-
वायला काय हरकत आहे ! वेडावळें तर चालतें.
त्या दिवशी मीं आईच पुष्कळ काम केळे. आईने माझी पाठ थोपटली,
आणि म्हणाली, “ किती पण शहाणी आहे बाई माझा.” मग मी तिला
घट्ट मिठी मारळी, सगळे सागितले, तिर्म पण माझा मुका घेतला.
संध्याकाळीं उजळणी म्हणायला बसणार होते. इतक्यात बाबा भलें
मोठें कलिंगड धेऊन आले. मी त्याना ताट आणून दिलें. त्यानीं कलिंगड
फोडले, किती लाल लाळ भडक होते म्हणून सागू, बाटले कीं, उडी मारून
मोठी फोड उचलावी. मध्या तर मटामट खाऊ लागला. मधू बाबाचा
ळाडका आहे. मी पण आहे म्हटलें लाडकी.
मग बाबानी चष्म्याच्या वरून माझ्याकडे पाहिळे आणि म्हणाले,
£ का निमाताई ! आज मार्गे का तुम्ही ? चल ये लवकर. नाहीं तर हा
मध्या संपर्वाल सगळें.”
मी नुसतीच बसून राहिले, कलिंगड कसे लाल मडक दिसत होतें.
तितक्यात आई बाहेर आली आणि म्हणाळी, ““ आज तिच्या बाई शाळा
सोडून गेल्या. म्हणून ती काहीं गोडधोड खाणार नाहीं आहे हो.”
अदशी वाईट आहे आमची आई. उगीच ळोकाना माझ्याविषर्यी कार्ही-
तरी सागत असते.
बाबा 'हो-हो-हो,! करून इंसळे, मध्या पण हंसला. दुष्ट कुठचा.
बाबा म्हणाले, “ ये ग, ये ग. मला माहीत आहे, तुला एक फोड इवी
"१४० मानसाचित्र
डी भ्र "५ ४४४ ७४0७ ४ ७ १४ बॉ. ४७. ६४
आहे,!?! अगदी मनातले ओळखतात बाबा, वाईंट आहेत अगर्दी, मग ते
एक फोड घेऊन उठले आणि माझ्यापुढे करीत म्हणाले, “घे ग, घे ग.?
बाबाचा फार राग आल! मला, पण मग मी ती घेतली. इतके गोड
होते सागू कलिंगड
मध्या खालीं मान घालन इंसला, अस्सा राग आला मला. मी म्हटलं
६ बाईनी सागितले आहे मोठ्या माणसाचे ऐकार्वे. म्हणून घेतले का्लिंगड
मी काही तुझ्यासारखी हावरी नाहीं म्हटलें.
तशी सगळींच जणं मोठ्याने इंसलीं. मधू तर फार मोठ्याने. मी रागानं
म्हटलें, “ अश्याने मी खाणार नाहीं इं.”
मध्या हळूच म्हणाला, “ बरेंच झालें.” मला रडूं आलें. मग बाबा
म्हणाळे, '““ गप्प बस पाहूं मध्या”? आणि मला म्हणाल, “ बरे, बरें.
त्याच्याकडे लक्ष नको देऊ तू.”
मग मी कलिंगडाच्या तीन फोडी खाल्या. अश्शी झोप आली. मग
बाबाच्या पलंगावर जाऊन झोंपढे,. उजळणीची आठवण झाळी. कोणी
मेल्याने ही उजळणी काढलीन् कोण जाणे. अस्सा कंटाळा आला होता
सागू, मग फक्त बेचा पाढा म्हणून झोपळें, उद्यापासून मात्र अगर्दी नीट
उजळणी म्हणायची इ.
रात्रीं मला स्वप्ने पडलीं. बाई कलाबतूसारखें हंसत होत्या, विनूचा
घोडा जोरानें घाबत होता--आईंच्या कुशींत किती बरें वाटते! आईने
-मळा कधी कुशीत घेतलं
--वाड्मयशोाभा, एप्रिळ १९४५
थकवा १३
अन्नपूर्णाबाई थकल्या होत्या. तर्से पाहिलें तर आता त्याची चाळिशी
उलटली होती. आणि ह्या बयात सकाळीं दद्दा माणसाचा स्वयंपाक केल्या-
बर, परत दुपारी लाडू आणि शेकरपाळे केले म्हणजे, नहीं म्हटळं तरी
मनुष्य दमते.
वयोमानाप्रमार्णे आता त्याना काम झेपत नव्ह्ते. आवाक्याबाहेर काम
पडलें म्हणजे श्वास आवरेनासा होई, कंबरत उसण भरे. आणि जीव
वैतागून जाई.
आताहि तसेच झालें होते. आणि छोट्या अशोकने जेव्हा रागत येऊन
आजीच्या पायाला विळखा घातला, तेव्हा त्यानीं त्याला बाजूला ढकलले,
आणि पहिल्यानें मोठे फुलपात्र भरून गारसें पाणी प्यायल्या,
इतक्यात मुळें खेळून परतली, नळावर बादल्या वाजल्या. खिडक्यातलीं
उन्हें कोलावर गेलेली त्यानी पाहिली आणि मग अन्नपूर्णाबाई चटकन्
खिडकीजवळ आल्या,
आंफिसातली मंडळी घरी येऊं लागली होती. नाना बर्वे ताबड्या भॉप-
ळ्याची एक फाक धेऊन थेत होते. गरीब बापडे बन्याबापू , नेहमीप्रमाणे
आऑंफिठच्या कामाचे बरेचसे कागद हातात घेऊन खालच्या मानेने परतत
होते. घारुअण्णानी नेहमीप्रमाणे छत्री नुसतीच मानेला अडकवली झेती.
आणि थोड्या वेळानें विश्वंभरपंत.........
अन्नपृर्णाबाईचा संसार काही. आता नव्या नवलाईंचा नव्हता. पण
तेराव्या वषी ढझ झाल्यापासून आाज तास वर्षे त्याचा हा क्रम चालू होता.
वाडीच्या दरवाजाशी विश्वंभरपंत दिसले कीं, त्या चटकन् घरात जात आणि
१४२ मानसाचित्रे
चहार्चे माघण ठेवीत. पण विश्वंभरपंताच्य़ा नजरेतून त्यांचें ते खिडकांत
उभे रहार्णे कधी सुटत नसे. आणि एखाद्या दिवशी त्या अद्या दिसल्या
नाहींत तर ते त्याच्या तब्येतीची चोकशी करूं लागत. आणि मग अन्न-
पूर्णांबादना मेल्याहून मेल्यासारखे होई घरच्या पुरुषा्नी--नव्हे कोणीही
आपल्या प्रकृतीविषयीं चोकक्ली केली म्हणजे त्याना अपराध्यासारखे वाटे...
खिडकीतून समोरच दिसणारा वटवृक्ष आपला विस्तृत शाखासंभार पेढून
प्रोढपणें उभा होता. आणि त्याची पाने प्रसन्नपणे लवलवत होती.
अन्नपूणीबाईच्या संसाराला देखील अशीच प्रसन्नपूणता आली होती.
त्याचे दोन मोठे मुलगे आता चागले कर्त-सवरते आणि मिळवते झाले होते.
सुना गुण्यागोविंदाने घरात नादत होत्या. जावई दिल्लीला साडेतीनर्शे रुपये
पगारावर होता. शाळेंतून घर्री आल्यावर भाडणारीं वसंत आणि नल
म्हणजे ह्या संसाराला खभंगशी फोडणी होती.
आणि छोटा अशोक आता आजीचा हात घरून स्वतःच्या पायावर उभा
रहायला शिकत होता. त्याला गुरगुरीत दहीमात भरवताना बोटाना गुद-
गुल्या झाल्य़ा म्हणजे अन्नपूर्णाबाईना परम धन्यता वाटे. त्या कृतशतेनें
कात्नादेवीला नमस्कार करीत. मलाबाळाची दृष्ट काढीत.
पण आज मात्र त्या कटाळल्या होत्या.
£: म्हूटळंड तादूळ किती घ्यायचे ! ” घाकट्या सुनेने हळूच विचारले.
£: अग, घे लागतील तितके. रोज कसले विचारायचे ! '” अन्नपूर्णीबाई
तोंड न फिरवता म्हणाल्या,
आणि मग आपल्य! वागण्याचे त्याना आश्चर्य वाटलें, सूनबाईंला तादूळ
किती घ्यायचे तं माहीत नव्ह्ते थोर्डेच ! पण ती गेली सासूबाईचा मान
राखायळा आणि आपण मात्र......
धाकटी सून नवऱ्याबरोबर संध्याकाळीं सिनेमाला जायची आहे असे
त्यानीं ऐकले होतें. आणि त्याना वाटलें सुनेला म्हणावे, “' शेनिमाला जायची
होतीस ना तू ! जा आता मी करीन स्वबंपाक,
पण त्यानी तर्से म्हटले मात्र नाही. उलट त्याच्या कपाळाला उगीचच
आठ्या पडल्या. सून बिचारी थोडा बेळ भोवती घोटाळळी आणि
“क॒]माळा लागली.
थकवा १४३
आणि परत अन्नपूणाबाहना चमत्कारिक वाटलें, त्याची घाकटी सन
खरोखरच मोठी शहाणी आणि समजूतदार होती. संध्याकाळचा सारा
स्वथंपाक ती करी आणि सासूबाईंना उतारवयात 'विश्राती देई.
तशी लवाड़ देखील होती बरं ती! एकदा खुद्द आपल्या सासऱ्याची
नक्कल करताना अन्नपूर्णाबाईनीं तिला पाहेळें होते, आणि त्याना हंस
लोटलं होते. पण हं सारे मोठ्या माणसाच्या दृष्टीाआड-मयोदेनें । मोठ्या
माणसाची अमर्यादा करायची नवी नीति ती शिकली नव्हती ....
दारावर भिकारी ओरडला, “'मिक्षा वाढा माई.
मोठी सून खेकसली, “' चल हो चालता. ”
बसत कमरेवर हात ठेवून मोठ्या तोऱ्यानें त्याच्यामोर उभा राहिला.
अन्नपू७ाबाईंना वाटडें, चटकन् पुढें व्हाव आणि मूठभर तादूळ त्याच्या
झोळींत टाकावे. काल त्यानी असेंच नव्ह्ते का केलं !
त्यावर धाकटी सून हळूंच म्हणाली होती, “ रेशनिंग आहे ना
हलो | ११
आणि ह्यावर त्या म्हणाल्या होत्या, “ बाई ग । रेशनिंग असो, नाही
तर फेशरनिंग असो. दहा माणताच्या नादत्या घरासमोरून बाचक विन्मुख
जायचा नाहीं. इंश्वरकृपेने आपल्याला कांही. कमी पडत नाही. आणि
पडलें म्हणून ग्रइस्थघर्म का सोडाबचा आहे १”
पण आज मात्र भिकारी विन्मुख परतला,
,.खिडकाबाइरचा प्रकाश आता बराच पुसट झाला होता. आका-
शांतलळा जळता निखारा विझला हाता आणि तिथें राखाडी शिल्लक
राहिली होती
अन्नपर्गांबाईना चुटपुट वाटं लागली, “ आज कां बरें इतका उद्ीर
झाला ! ” आणि त्या तश्याच त्या वडाकडे पहात उभ्या राहिल्या. त्याना
खिन्न वाट लागलें. सारी गेलेल्या मलीतारखे॑ मन कुठे तरी दूर गेले...
आणि ते वडाचे झाड समोर निश्चिलपणें उभें होतं
त्या पोक्त वृक्षावरचें एक पान गळले, वाऱ्याबरोबर भिरभिरलें, आणि
डेलळकावे खात, फरफटत, घरंगळत पाचोळ्यात जाऊन पडले,
अन्नपूर्णावाईना वाटळें की, आयुष्याची कथादेखील अशीच आहे.
१४४ मानसचित्रे
>“ क्ट >“५ ८५ “£* ">. २६० “> ्र-““-ा */४/५-/४-”* -*भ्नी “४४१४६४ ५” “शी * > “/- 4४ >”/4**-_*>< >.“ “ ९/१./९/१/४५./१.” “५.५ “*./”/-/५/६/- “* /५/१४/४” ४५४
अर्सेंच एकाकी भिरमिराबरचे, हेलकावे खायचे आणि मग पाचोळ्यात
जाऊन पडायचे. आणि कसल्याशा एकलेपणाच्या-अपूर्णतेच्या जाणिवेने
त्याचें मन कावरंबावरे झाले.
, «थरात कोणीतरी जोरात घपक्रा मारला आणि मग अशोक कळ-
बळून रडूं लागला,
अन्नपूर्णाबाहेनी मोठया सुनेला कितीतरी वेळा सागितले होतं कीं,
“मुलाना मारायचे नाही. आणि तिन्हीठाजाच्या वेळेला नादत्या घरात मुलाना
रडवाय-च नाहीं.” पण तिला काही हे कधी पटळें नाही--पटायचे नाह,
त्याना वाटले, अज्ञाकला जाऊन उचगवें. माडीवर घाळून निजवाबं.
पण त्या जाग्यावरून हलल्या नाहीत. ते रडणें ऐकत तश्याच उभ्या राहिल्या
ब तो एकाकीपणा-अपुरपणा अधिकच दाटला.
आणि मग त्याना एकदम एक चमत्कारिक इच्छा झाली का, दुधावरची
थोडी साय खावी. नाही तरी मधा्शी दूध विरजताना त्यानी थोडीशी काढून
ठेवली होतीच.
इतर वेळेला त्यानीं अशी इच्छा दावळी असती, नव्हे स्वतःला चाग-
ढॅंच दटावले असते. पण झआाता मात्र त्या चटादेशीं घरात गेल्या. व
पहातात ता. नळू हळूंच ती साय खात होती.
मागचापुढचा विचार न करता त्यानीं नठूच्या पाठीत घपाटा मारला,
आणि त्या ओरडल्या, “खादाड मेली. ”
नळू बिचारी मुसमुसत निघून गेढी, आणि मग अन्नपू्णाबाईनी भसादिर्शी
एका मोठया भाड्यात दूध ओतून घेतले आणि पिऊन टाकलें. आपल्या
कृतीचा काहीं अर्थबोध न होताच त्या बाहेर आल्या.
आणि उशाला एक लगड्याचा बोळा घेऊन स्वस्थ झोपून राहिल्या. . .
झाणि तरी परत त्याना एकाकी आणि अस्वस्थ वाटत होते.
...ही एकलळेपणाची-अपू्णतेची जाणीव लहानपणापासून त्याची जिवलग
जोडीदारीण होती. लह्वान वयात खेळाची दंगल संपल्यावर, हातपाय धुऊन
तुळशीला नमस्कार करताना, दाटणारा काळोख ह्या मेत्रिणीला घेऊन बेई
आणि मगर पाणाळलेल्या डोळ्यानी छोटी अन्नपूर्णा आईच्या कुशीत
शिरत असे.
थकवीं १४५
तेराव्या वर्षी लम झालें. अननपूणा सासरी निघाली, वडिलानी उपरण्यार्ने
नाक शिंकरळें. हुंदका आला म्हणून आई माजघरात गेली. म्हाताऱ्या
आजीची मान अधिकच लटलटूं लागली, इषाऱ्यासरशीं बेळगाडी चालूं
झाली, आणि मग ह्या जिवलग जोडीदारीणीच्या गळ्यात गळा घालून
अनपूर्णेन मनसोक्त अश्वसिंचन केलें
त्यानंतर पतिदेवाला आपल सववस्व अपण केल्यावर देखील आपण
शिल्लक राहिलां ह्या विचित्र अनुभूतीने त्या दुःखित झाल्या होत्या.
तान्ह्या मुकुदाचे रडणे स्वतःच्या दुग्घधारानी थाबावेताना, त्याची
कितीही चुंबने घेतलां तरी ती अपुरी वाटतात, म्हणून त्या उदासीन
झाल्या होत्या.
मुलाच्या मुंजीच्या वेळीं त्याला शेवटचे मरवताना ' तो मोठा, स्वतंत्र
आणि निराळा होणार? ह्या कर्पनेने त्याचे सुख हरपलं होते
शनिमहात्म्याची पोथी दर शनिवारी नेमाने वाचीत असता, एखाद्या
शनिवारी त्याना वाटे की सारी दुःख एकाकीपणें भोगणाऱ्या विक्रम राजाच्या
दुःखात आपणास सहभागी का होता येत नाहीं £? आणि त्या व्यथित होत.
तर्थेच एखाद्या वेळेला खिडकॉत उभे राहून रस्त्याकडे पहाताना त्याना
बाटे की, रस्त्यातून फिरणाऱ्या ह्या शेकडा लोकाची सुखदुःखे मला का
कळत नाहीत १ आणि त्या हिरमुसल्या होत.
कधीं कर्धी तर माजरीनें पायाला अंगर घासले अगर रात्रीं एखादं
पाखरू फडफडले तरी ही जाणीव त्याना बोंचत असे.
असें आपल्याला का वाटावे हें त्याना कळत नसे. स्वेसामान्य संतारी
स्री ज्या सुखाची अपेक्षा करते तीं त्याना पुरेपूर मिळाली होतीं. नव्हे चार
बायकानी हेवा करावा असाच त्याचा संसार होता
मग असे का बरे ! कीं त्याच्या द्वातन एखादें पाप झालें होते. !
पण तर्ठे पाहिलें तर सवसामान्यपणे तरी स्त्रीघमाचें त्यांनी निष्ठेने पालन
केलें होते. पतीची त्यांनी अनन्यभावानें सेवा केली होती. विश्वभरपंताचें
धोतर त्या स्वतः धत आणि त्याच्या उष्ट्या ताटांत जेवत असत,
अलीकडे विश्वभस्पंतांना दातांची कवळी लागत अते, एक दिवस ते
र ० मानस,
१४९ भानसचितर
कवळी काढीत असता अनपूर्णाबाइनीं पाहिले. कवळीची लाळ पाहून
त्याना किळस वाटली,
आणि मग स्वतःचीच ळाज वाटून त्या दुसऱ्या दिवसापासून त्याची
कवळी भेमारने धुवूं लागल्या.
एकदा त्यानीं ऐकले कीं विश्वमरपंत शनिवारी शर्यतीवर पेसे उघळतात.
ताबडतोब त्यानीं ह्याबाबतीत विश्वंभरपंताना विचारलें, पण ते “ झो! म्हणत
ना, अगर नाहीं म्हणत ना. तेव्हा अन्नपू्णांबाईनी मुकाट्याने उपोषण
सुरू केले. दोंन दिवस पाण्यावर काढले, तिसऱ्या दिवशीं जागचें उठवेना,
विश्वंभरपंतानीं विचारले, ““ काय झालें १ ” पण त्या काहींच बोलल्या
नाहींत. पण धाकटा मुकुंदा म्हणाला, “ झाई परवापासून जेवीत नाहीं.”
तेव्हा विश्वभरपंत स्वतः उठले आणि त्यानीं स्वयंपाक केला. बायकोला
आणि मुलाला जेवू घातलें, आणि शर्यतींचा नाद त्यानी सोडला.
अन्नपूणाबाई घरात मुलाबाळांना उगाच हिडिसफिडिस करीत नसत.
गडीमाणसें पाहुणेरावळे ह्याना त्या संतुष्ट ठेवीत. त्याच्या दारांतून बाचक
कर्धी विन्पुख गेला नाहो. आणि ग्रइस्थघमाला अवश्य ती धमक्रत्ये त्या
नेमाने आणि निष्ठेने करीत. पण आपल्या धार्मिकतेचा बोभाटा व्हावा
म्हणून पैसा नासून त्यानीं संसाराची ओढघस्त केली नाही.
शेजाऱ्यापाजाऱ्याकडे उगाच जाऊन बचाबचा बोलायर्चे आणि निंदा-
नालस्ती करायची ह्या गोष्टींचा त्याना मनापासून कंटाळा असे. दुसऱ्याचे
चागले झाळें म्हणून दुःख मानणाऱ्या माणसाचा त्याना सदेव तिटकारा
बाटे. आणि आपल्याला अमुक नाहीं अगर तमुक नाहीं म्हणून त्या सहसा
कधी असंतुष्ट राहिल्या नाहींत.
लमामुंजींच्या समारंभात कुठेही चार कामें करायला त्या चटकन् होसेने
पुढे होत. आणि तिर्थे नुसता आपला मोठेपणा मिरवीत रहाबत्रें असे त्याना
कधी वाटले नाही.
त्याच्या ह्या चागुलपणामुळेच त्या अनेक बायकांना आवडत नसत. त्या
कुटाळक्या करीत नसत म्हणून ह्या बायका त्याना गर्विष्ठ म्हणत आणि
त्याच्या संसारांतळें तुर अनेकांच्या डोळ्यांत खुपत असे,
पण ' कोणाचें तोंड थोडेच धरता बेते, ! असा विचार करून त्या
थकवा १४७
ह्या टीकेविषयीं उदातीन असत, आणि आपल्या मनाला योग्य वाटेल तं
करीत असत.
त्याचें आयुष्य म्हणजे बावनकशी सोनें होते असा ह्यांचा अथ नव्हे,
चुका कोणाच्या हातून होत नाहींत ! आणि आपल्या आयुष्यातील काहीं
प्रसंग आठवले म्हणजे अन्नपूर्णा बाई देखील अस्वस्थ होत.
नुकतेच लम झाल्यावर पोरबबांत त्यानीं सासूवाईचा डोळा चुकवून
फळीवरच्या डब्यातले लाडू खाले होते. पग त्याच्या सासूबाईच्या ते ध्यानात
आलें आणि त्या त्यामा फडाफडा बोलल्या. अन्नपूर्णाबाई तेव्हा संतापाने
नुसत्या थरथर कापत होत्या. आणि अजून देखील त्याना वाटे कीं सासू
बाईनी इतर्के बोलायला नको होतें.
पण तेव्हा आपळी देखील चूक झाली-पोरकटपणा झाला, असेंहि
त्याना वाटत असे.
तर्सेच एकदा विश्वमरपंतार्नी त्याना मनापासून हवी असलेली मोहनमाळ
करून द्यायचें नाकारले. तेव्हा आठ दिवस सतत त्यानीं घरात इतकी आदळ-
आपट केली कीं, विश्वंभरपंतानी शेवटीं कंटाळून त्याना ती मोद्दनमाळ
आणून दिली, आणि त्यामुळें त्याना आपल्या कोकणातल्या काकाना शंभर
रुपये मदत पाठवता आली नाही.
वामनभट म्हणजे उंच निच थोराड मनुष्य. दिसायला देखणा. बोल-
णारा मिठ्ठास, आणि बायकाच्या पुढेपुढे करायची त्याला होस. बायकाहि
त्याच्याशीं मोकळेपणाने बोलत.
एक दिवस वामनभट एकादष्णी करायला आले असता अनवधानाने
अन्नपूर्णांबाईी चा त्याना धक्का लागला. तेव्हा त्याचें मन अस्वस्थ झालें.
वामनभटाच्या तालीम करून कमावलेल्या दंडावर करकचून बसलेल्या
गेड्याकडे त्याचें लक्ष वारंवार जाऊं लागले. तशी त्या तेथून दूर निघून
गेल्या पण रात्रीं स्वात पापविचाराचा पडताळा आला. आणि घाम
फुटून त्या जाग्या झाल्या. .....
दुसऱ्या दिवशीं त्यानीं कडक उपोषण केळे. आणि काद्याचे पदाथ
त्याना फार आवडत असत ते वज्यं केले, त्या दिवसापासून त्यानीं कांद्याला
स्पर्श केला नव्हता.
१४८ मानसचित्रे
*_/५.” “४४५८ ज्र -€-/>*.>"./५/५६ ज्र -“€ नह >€्न्€ आ... र :रन्म -* नी € -* “/ »/४६./५-/ जन -““*-> ८ च शं
आणि असे कितीतरी प्रसंग साराता बेताल, पण जेव्हा जव्हा त्याचे मन
विचलित झाले होते अगर त्याच्या हातून चुका झाल्या होत्या, तेव्दा
तव्हा त्यानी स्वतःल! कधी क्षमा केली नव्हती. उलट स्त्रीघधमांच्या ज्या
कल्पना त्याच्या मनात बिंबल्या होत्या, त्याना त्या अधिकच चिकटल्या
होत्या, आपल्या कर्तव्यकर्मात आपलें शरीर आणि मन आघिकाधिक वेचूं
लागल्या होत्या आणि त्यामुळे त्याचे मन चिंच ढावून बासलल्या भाड्या-
बारखे भझाघिकच निमळ झाले होतं
पण अर्से असन देखीळ ह्या एकाकीपणाच्या-भपणतेच्या जाणिवेने त्याना
कर्धी सोडलं नव्हतं. उलट ती त्याना अधिकच तीव्रतेने भासू ळागे. आणि
ती जाणीव नाहींशी करण्याकरिता त्या आधिकच तत्परतेने आणि ममतेने
आपली काभे करू लागत,
पण अलिकडे त्याना वाटे, “पुरे आता?” पुष्कळ झालें. ह्या सगळा ताण
आता त्याना असह्य वाट लागला होता. ही बघने जाचक वाट ळागला
होतीं, एक प्रकारचा थकवा वाटं लागला होता. बाटे कीं स्वस्थ बसून
रहावे, काही करू नये.
नाहीं म्हटले तरी आता वय झालें होते. शरिराची कुरकूर वाढत होती.
आणि मनही त्याचें साथीदार झालें होते. उगाचच त्या संतापत, चिडत
आणि स्वतःला दुःख करून घेत.
एकदा त्याना वाटले होते कॉ. संसारावर आपला फार जीव आहे.
आणि म्हणून आपलें मन असें वेतागतें, कातावतें, खिन्न होते. म्हणून एक
दिवस त्यानीं अश्याकला घेण्याऐवजी हातात माळ घेतली आणि जप
करायला सुरवात केली. एकभुक्त व्हायर्चे ठरवले. दागदागने वर्ज्य
करायचे ठरवलं.
पण अशोकने रागत येऊन त्याच्या हातातली माळ [इहिसकन घेतली
आगि रात्रीं जेवायचे नाद्दी असं म्हटल्यावर मुळे जेवीत ना. एक मुर्गा
समोर बठक मारून बसला आणि दुसरा बाहेर जाऊन म्हणाला, “ नानाड
आई...... ?
अन्पूर्णाबाई॑ चटकन् उठल्या, त्यानीं चार घास खाले. आणि अशो-
कला माडीवर घेऊन निजवले, आणि त्याच वेळीं त्याच्या अंतरात्म्याची
थकवा १४९
खात्री पटळी कीं वैराग्य ही आपळी वृत्ति नव्हे, सरीचा घम नह. संसार
हेंच तिचे जीवन आणि हाय तिचा मोक्ष. ह्यापरता तिला तरणोपाथ नाही.
तर मग मनाच्या ह्या दुळूण्यावर उपाय काब हें त्याना कळेना. आणि
दृद्टी दुखण्यावर भोषध घ्यायचा असा कंटाळलेला रागी थाषतो, तसेंच
त्याच्या मनाने करायचे ठरवले बस्स ! काही करायचे नाही.
.. धाकट्या सुनेची पावळे वाजली, अन्नपूर्णाबाईनीं तिला विचारले,
“& किती वाजले ग???
ती म्हणाली, “ आढ.
अन्नपर्णांबाह चटकन् उठन बसल्या, त्यानीं पदर सावरला. आणि
काळजीने त्या पुटपुटल्या, “ अगबाई, अजून करस येणें झालं नाही! ”
सुनेने त्याचें बोलणें ऐकले नसावे. कारण ती काहींच बोलढी नाहीं.
त्याना वाटळें पन्ह्या एकदा मोठ्याने असे म्हणावे. नाहीं तर मोठ्या मुलाला
विचारावे. पण त्याना त्से करायचा धीर झाला नाही. इतके त्याचें मन
भिडस्त होतं
शिवाय अजून देखीळ त्याच्या मनावरची मळलता गेली नव्हती
उठल्या, आणि विश्वंभरपंत्ताचे आणि आपर्ळे अन्न निराळें काढून ठेवून
परत बाहेर येऊन बसल्या,
घरात जेवणें चालली होतीं. वसंताची आणि मोठ्या सुनेची दही वाढण्या-
बरून कुरबूर चाली होती. आणि छोटा अशोक आजीने भरवायला दवे
म्हणून कुरकुरत होता
पण अन्नपर्णीबाईना आत जावें असें वाटले नाई
हळंइळ जेवणें उरकळीं, क्याकपांक झाली, निजानीज देखील झाढी, पण
विश्वंभरपंत काही भाले नाहींत
दहाचे टोळ वाजळे, आणि मग मात्र अन्नपूर्णाबाई' कावऱ्याबावऱ्या
शाल्या, जिन्यावरची पावलें ऐकण्याकरिता त्याचे कान टवकारले. अधीरतेने
त्यांची छाती धडधड लागळी
त्यांना वाटलें, “ मुळाळा उठवार्वे...” आणि म्हणून त्या 'चट्दिशी
उठल्या देखील. पण निजार्नांज झाळी होती. आणि घुटमळून त्या पर-
तल्या. त्याना आपल्या सुनाचा आणि मुलाचा विलक्षण राग आला,
१५० मानसावित्रे
: घरचे मालक अजून परतले नाहींत आणि हीं मात्र डाराडर झोपडी
आहेत ' आणि मग त्याना स्वत,चाच राग आला “मला तरी मेलीला
मधघार्शींच सुलाळा सांगायला काय झाले होते ? नुसती फतकल मारून
बसले होते मी!”
चटकन् त्या खिडकीजवळ गेल्या आणि त्यानीं विश्वभरपंताच्या च बॅकेत
असलेल्या सान्याच्या खिडकाकडे पाहिले, पण घरातला दिवा फक्त दिसत
होता. साने आले कीं नाहीं ते कार्हांच कळत नव्ह्ते. त्याना बाटळे, चटकन्
जिना उतरून जावें आणि चोकल्ली करून यावें. पण भीड परत नडली.
आणि त्या जागच्या जागीं चुळबुळत राहिल्या.
आणि मग नाही नाहीं ते विचार त्याच्या मर्नांत येऊ लागले, दंगा
तर सुरू नाहीं झाला ? लागले असतील मेळे * जय हिंद ! आरडायला,.,
चचोराचिलटाचें भबदेखीळ कमी नाहीं रात्रीच्या वेळेला......आणि हे
म्हणजे निष्काळनी .... आणि गाडीवाळे आणि मोटारवबाले तरी मेले
कमी का द्वाड असतात ..त्राटेळ तशा गाड्या मोटारी हाकतात......
आता खरे म्हटलें म्हणजे कधी कधी महिन्याचा दोवटचा दिवस असला
म्हणजे वबिश्वंमरपंताना बॅकतून परतायळा चागले साडेदहा सुद्धा वाजत
असत आणि अन्नपर्णांबाईंना ठाऊकाहे होते. पण ह्या विचाराला थारा
द्यायला त्याचं मन बिलकुळ तयार नव्ह्ते.
त्या मयभीत झाल्या, त्याच्या वृत्तीवरचें मालिन्य पार धुवून गेळे, आणि
विझळेली शेगडी परत पेटवावी तरस काहीस त्याच्या मनात झाले. त्याच्या
पापभीरु मनाला वाटले, आपण मघाशी आडदाडपणाने वागलो, नेहेमींची
रीत सोडली, मुलाबाळांचे केलं नाही, आपल्या वयाला न शोभसा खादाड-
पणा केला म्हणन परमेश्वराने ही आपल्याला प्रचीति दिली!
इतक्यात टेबलावरचें वर्तमानपत्र उड्डन त्याच्यासमोर आढे, आणि ठळक
मथळा त्याना दिसळा, “ दिल्लीत गोळीबार ” आणि मुलीची आणि जाव-
याची आठवण होऊन त्या अधिकच घाबरल्या. परत तेच विचार त्याच्या
डोक्यातून फिरले.
आणि त्याचा जीव अगदीं उडून गेला. ती एकाकीपणाची--अपूणतेची
ज़ञाणांबर त्याना फार उत्कटतेने झाली, आणि अभ्यास न करणारा मुलगा
थकवा १५१
“४४% १/४४-” “४७ “२ *%-.”१४-१५ “0४-४५ ५” “॥%.//% ५” ४५- »/%- क कळच
जसा परीक्षा जवळ आल्यावर एकदम कावराबावरा होदो, सगळाच्या
सगळा अभ्यास आताच करून टाकावा असे जर्स त्याला वाटतें, तशीच
अन्नपूर्णांवाईची अवस्था झाली.
मन आवरावे म्हणून त्यानीं रामाच्या कथेचे पुस्तक घेतले, आणि
कुठचेसें पान त्या वाचू लागल्या.
,..रजक निंदेमुळें रामार्ने सीतामाईचचा त्याग केला होता. डोहाळे
पुरवायला नेण्याच्या निमित्ताने लष्मण तिळा बनात घेऊन चालला होता.
सीतामाईनें लक्ष्मणाला अनेक प्रश्न विचारले. पण तिला उत्तर मिळेना,
तिचे मन आतुर झालें, तिचा डोळा लवूं लागला. त्या अशुभ चिन्हवामुळे
ती मोळीभाबडी पतिन्ता घाबरून गेली. पण तिच्या मनात स्वसुखाचा
विचार डोकावला देखील नाहीं. उलट त्या माउलीने दोन्ही हात जोडून
परमेश्वराची अशी प्राथना केली की, “माझ्या पतीला सुरक्षित आणि सुस्बात
ठेव.” ते शब्द वाचून अन्नपूर्णाबाईचा कंठ दाटून आला, मन सद्रदित झालें
ही सीतामाई मनाच्या ज्या पवित्र प्रीतिनि्भर अबस्थेलळा जाऊन पोहोचली
होती तेथेंच त्यानाह्वि जायचे होते. हीच ती अपूर्णतेची जाणीव होती. हाच
तो एकाकीपणा होता. आणि शरीर किती थकले, मन कितीहि कातावलें,
तरी हा मागे सोडून देणे किती बेडेपणाचें होतें ।
अशोक बाळ रडला तर त्याला गग्प करायचे नाहीं, त्याला भरबायचे
नाहीं, आणि छोट्या नलला मारायचे । छे, छे, ह्या गोष्टी त्याना त्याच्या
मार्गावरून पुढें नेणार नव्हत्या. ह्या गोष्टी लहान असतील कदाचित् पण
दबरीची उष्टी बोरं अशी कितीशी मोठी होती !
नाहीं. शरीर थकले, मन कातावलें तरी त्याना ह्याच रस्त्याने पुढ जाबचं
होते. अगदीं दूरवर-अपूर्णतेच्या पलीकडे |
त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
६ ह काय ! काय झालें ! मला उद्नीर झाला. म्हणून कीं काय ९”
अन्नपूर्णाबाईनीं वर पाहिलें, विश्वंभरपंत समोर उभे होते.
त्या ओशाळल्या आणि चटकन् उठून घरात जात म्हणाल्या, “ पान
तयार करते,”
' ---वाळूमय-झोमा, दीपाबली १९४६
कुदरत तिच्याच ळल.»
८८-४"णजिप्प्प४प्पणिप्प््पापाााता्ा्वट्य्यपापामाा्पाम>प्स्-2८-०प्याळ
मनोवेधक ललित वाड्मयासारठी--
र्क
१
|
|
|
1
|| मानसचित्रेर्या संअहातील बऱ्याच कथा वादूमयक्ाभा मासि
|
|
|
|
|
ककमचर.
कात प्रसिद्ध झालेल्या आ!दवेत. वाड्मयगुणाची निश्चवत पारख करून
त्या वाडूमयाला सतत प्रसिद्ध देण्याचे काम वाडमयशोभेने गेली
स!त वर्ष केललें आहे.
श्री. गाडागेळांच्या प्रमाणच श्रोघर देशपांडे, त्ये. वे. सर
। देशमुख, वि. म. कुलकणी, शांता हाळक, रड्झाक मला, इ.
ृ आजच्या अनेक लोकप्रिय लेखकाचे लिखाण व!ड्मथशोभेत प्रार्सद्ध
लेळें असून या लेखका पैकी काहीची ठेगण अस्मान, ससेमिरा,
| विसजञेन इ. पुस्तकाहि प्रसिद्ध केलीं आहेत. साविस्तर माहिती
| पत्रक मागवा,
|
। क शै क क
| वाह्मयशोभा-मनोहर ग्रंथमाला
टिळकरोड, पणे न.
।
1 द्य य्यक टल क्व््याटाा जास व््क््ध्सव्यव्न््ा ्यप्व्व्वेक्व्व्ञा
कज
श--------_3८--22८-::-575८::77८::5५--:5८-:--::-"77प--52:.-06“**“:पाप-ा८साप्प-ापाप59३२? पपप प्पफ्पफाप्प्पिप्प्यय